काल सहजच थोडा सक्काळी निवांत चहा पीत बसलो होतो नातवाने कार्टून लावलं होत ते पहात होतो एक लहान मुलं आईला विचारत होत मा क्या भगवान से डरणा चाहीये,,,आई, नही बेटा अपने गलीतीयोसे सिखोगे तो भगवान से डरने की कोई आवश्यकता नही,, *अगर निडर बनाना है तो गलतीयोसे डरणा भगवान तो तुम्हरा भला ही चाहते है*,,,,,
तोच दारात एक लिंबू मिर्ची वाला आला, साब लगावू क्या,,, मी मानेनेच नकार देत त्याला पिटाळले,,,
आणि अयोध्येतील प्रसंग आठवला,,,
(उद्धव साहेबांनी आवाज दिल्यावर ) मी अयोध्येत गेलो होतो तेव्हाचा प्रसंग डोळयांसमोर आला अयोध्येचा कार्यक्रम आटोपून मी एका रिक्षात बसून निघालो थोडं दूर जातो नाही तोच सिग्नलवर एक लिंबूमिर्ची वाला आडवा आला तस त्या रिक्षा वाल्याने ती लिंबूमिर्ची घेतली,,लगेचच एक काली मातेचं रूप घेतलेली एक स्त्री अशी लालेलाल जीभ बाहेर नाचवत ती आडवी आली तस झटकन त्याने तिला पिटाळून लावली,,
मला आश्चर्य वाटून त्याला मी विचारलं,,
कारे बाबा जी भूत खेत दिसत नाहीत जी वाईट नजर दिसत नाही त्यासाठी तू लगेच लिंबूमिर्ची घेतलीस पण जी देवी स्वतः भुतांना मारू शकते तिला मात्र तू पिटाळून लावलस????
तेव्हा तो म्हणला साब ये झुटे है नकलची है इनसे क्या डरणा???
और वैसेभी मै इस मिर्ची मे लिंबू निचोड के खा सकता हू मेरा 10 रुपया गया तो भी कमसे कम 5 का फायदा तो है ना? इस नकलची को पैसे दे के क्या करू??? त्याच्या या युक्तिवादावर त्याच्या सोबत हसत हसत मार्गस्थ झालो,,
मात्र हे सार आठवताना,,,
आपसूकच ,
मोदींच हिंदुत्व, त्यांनी पप्पू काँग्रेसची भीती दाखवणे, निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम पाकिस्तानची भीती दाखवणे,कश्मीर मधील अल्पसंख्य हिंदूयांची होणारे हाल,,,वैगेरे वैगेरे
भाजप हिंदू मतदारांना दाखवत असलेली भीती डोळ्या समोरून नाचत गेली
आणि सहजच मनात तो रिक्षावाला डोकावून गेला
त्याने जस 10 रुपयांच्या लिंबूत 5 रुपयांचा फायदा बघितला असता
5 वर्षात आरक्षण 370 राममंदिर सारखे गेली अनेक वर्षे हिंदूंच्या अग्रक्रमावर असलेले प्रश्न जर हाती घेतले असते
अगदी केवळ राम मंदिराची फक्त एक वीट ठेवली असती तर किमान अजून पुढील 25 वर्ष तरी सत्तेततून पाय उतार व्हायची भीती भाजप सरकार ला पडली नसती
*हिंदू मतांच्या मनगटावर काँग्रेस मुस्लिम सारखे प्रश्न असे मिर्चीवर लिंबू पिळून खावेत तसे सहज खाल्ले असते*
पण भाजपच आज अस झालंय की
*हडळीला मिळत नव्हता नवरा आणि खैसाला मिळत नव्हती बायको* हिंदुत्व विसरल्यामुळे आज सारे प्रश्न डोळ्यासमोर पिंगा घालत आहेत बाकी काही नाही सुदैवाने पुढची पाच मिळतीलही पंतप्रधानपदी मोदी पुन्हा आरूढ होतीलही
पण परत पाहिले पाढे 55 अशी गत होऊ नये करू नये हा विश्वास त्यांना पुढील पाच वर्षात कमवावाच लागेल
जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
तोच दारात एक लिंबू मिर्ची वाला आला, साब लगावू क्या,,, मी मानेनेच नकार देत त्याला पिटाळले,,,
आणि अयोध्येतील प्रसंग आठवला,,,
(उद्धव साहेबांनी आवाज दिल्यावर ) मी अयोध्येत गेलो होतो तेव्हाचा प्रसंग डोळयांसमोर आला अयोध्येचा कार्यक्रम आटोपून मी एका रिक्षात बसून निघालो थोडं दूर जातो नाही तोच सिग्नलवर एक लिंबूमिर्ची वाला आडवा आला तस त्या रिक्षा वाल्याने ती लिंबूमिर्ची घेतली,,लगेचच एक काली मातेचं रूप घेतलेली एक स्त्री अशी लालेलाल जीभ बाहेर नाचवत ती आडवी आली तस झटकन त्याने तिला पिटाळून लावली,,
मला आश्चर्य वाटून त्याला मी विचारलं,,
कारे बाबा जी भूत खेत दिसत नाहीत जी वाईट नजर दिसत नाही त्यासाठी तू लगेच लिंबूमिर्ची घेतलीस पण जी देवी स्वतः भुतांना मारू शकते तिला मात्र तू पिटाळून लावलस????
तेव्हा तो म्हणला साब ये झुटे है नकलची है इनसे क्या डरणा???
और वैसेभी मै इस मिर्ची मे लिंबू निचोड के खा सकता हू मेरा 10 रुपया गया तो भी कमसे कम 5 का फायदा तो है ना? इस नकलची को पैसे दे के क्या करू??? त्याच्या या युक्तिवादावर त्याच्या सोबत हसत हसत मार्गस्थ झालो,,
मात्र हे सार आठवताना,,,
आपसूकच ,
मोदींच हिंदुत्व, त्यांनी पप्पू काँग्रेसची भीती दाखवणे, निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम पाकिस्तानची भीती दाखवणे,कश्मीर मधील अल्पसंख्य हिंदूयांची होणारे हाल,,,वैगेरे वैगेरे
भाजप हिंदू मतदारांना दाखवत असलेली भीती डोळ्या समोरून नाचत गेली
आणि सहजच मनात तो रिक्षावाला डोकावून गेला
त्याने जस 10 रुपयांच्या लिंबूत 5 रुपयांचा फायदा बघितला असता
5 वर्षात आरक्षण 370 राममंदिर सारखे गेली अनेक वर्षे हिंदूंच्या अग्रक्रमावर असलेले प्रश्न जर हाती घेतले असते
अगदी केवळ राम मंदिराची फक्त एक वीट ठेवली असती तर किमान अजून पुढील 25 वर्ष तरी सत्तेततून पाय उतार व्हायची भीती भाजप सरकार ला पडली नसती
*हिंदू मतांच्या मनगटावर काँग्रेस मुस्लिम सारखे प्रश्न असे मिर्चीवर लिंबू पिळून खावेत तसे सहज खाल्ले असते*
पण भाजपच आज अस झालंय की
*हडळीला मिळत नव्हता नवरा आणि खैसाला मिळत नव्हती बायको* हिंदुत्व विसरल्यामुळे आज सारे प्रश्न डोळ्यासमोर पिंगा घालत आहेत बाकी काही नाही सुदैवाने पुढची पाच मिळतीलही पंतप्रधानपदी मोदी पुन्हा आरूढ होतीलही
पण परत पाहिले पाढे 55 अशी गत होऊ नये करू नये हा विश्वास त्यांना पुढील पाच वर्षात कमवावाच लागेल
जय श्रीराम
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments
Post a Comment