आज दिवाळीचा पहिला दिवस,
वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी /गोवत्सद्वादशी)वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य
(धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी
गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात.
तीच गाय आपल्या पाडसाला पुरेल इतके दुध देवून अजूनही सात्विक दुध देवून मनुष्यावर उपकार करते.
यासाठी आपण सवत्स धेनूची पूजा करतो.
त्यात असे मागतो कि गाय म्हणजे जणू पृथ्वी जी विष्णुपत्नी आहे, ती जसे आपल्या पाडसाचे व जगाचे सात्विक अन्नाने भरण पोषण करते..तसे हे माते पृथ्वी, तुझ्यामुळे आम्ही उपकृत आहोत.
घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स
धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे
ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक
करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.
नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ
त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर
पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून
अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो.
ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास
सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
पण गमत अशी आहे कि वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य
(धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.,,,,
गो धनाला ज्या देशात धन मनात आल त्या देशात गायींची सर्रास कत्तल केली जाते.
ज्या गो धनला वाचवण्यासाठी योगेश्वर श्री कृष्णाने साक्षात ईंद्राशी उभ्या दावा मंडला .
भार्गव rishi जे परशुरामाचे वडील त्यांच्याकडे कामधेनु होती ती देखील
कार्तवीर्य अर्जुन याने बळजोरीने पळवून नेली आणि त्यासाठी मग
परशुरामाने हि पृथ्वी निक्षत्रिय केली ,
वशिषठांकडे असलेल्या गायीसाठी विश्वमित्रानीही युध्द केल
त्या कामधेनूला पळवून घेवून जाण्याचा घाट घातला
पण त्या कामधेनुच्या एका हुन्कारात ईतकी ताकद होती कि
त्यातून असंख्य सैनिक पैदा झाले आणि त्यांनी विश्वामित्रांना पळवून लावलं
गोब्राम्हण प्रतिपालक श्री छत्रपती शिवराय यांनीही गाय कापणार्या मुसलमानांना
कापण्यात धन्यता मानली..
त्या गोधनाला आज आपण वाचवणार कि नाही ?
सर्रास कत्तलखाने चालू आहेत मुसलमान आजही राजरोस गायींच्या कत्तली करत आहे .
आम्ही आमच सरकार मात्र अगदी तत्परतेने येथे मात्र
श्री. सावरकरांची बाजू घेत त्यांचा कसा गाय कापण्याला पाठींबा होता
हे पटवून देत.
खरतर हि जी बाजू आहे सावरकरांची ती नेमकी तोडून मोडून आपल्याला सांगितली जाते .
माझा गाय कापण्याला विरोध नाही ,,,,,
याची नेमकी विरुध्द बाजू सांगत नाहीत ,,
श्री सावरकरांनी माझा गाय कापण्याला विरोध नाही हे अशा साठी सांगितलं
कि पूर्वीपासून येथे येणाऱ्या आक्रमकांनी एक गोष्ट लक्षात घेतली होती,
हिंदू हे गायीला देवता मानतात तेव्हा ते जेव्हा जेव्हा आक्रमण करत
तेव्हा तेव्हा ते गायींच्या आडून हिंदुंवर हल्ले करत आणि
हिंदू आपली शस्त्र खाली टाकत आणि मग निशस्त्र हिंदूंना कापण
आक्रमकांना सहज शक्य होई बर अस शस्त्र खाली टाकल्याने
आक्रमक हिंदुंवर विजय तर मिळवत पण गायीही त्यातून वाचत नसत त्याही कापल्याच जात .
आणि म्हणून सावरकरांनी सांगितलं कि माझा गाय कापण्याला विरोध नाही
कारण,,,,
जर चार गायी कापल्या जावून हजार दोन हजार गायी आणि आपले हि प्राण वाचवून हल्ला
परतवला जात असेल तर त्या हल्ल्यात चार गायी कापल्या गेल्या तर माझा विरोध नाही .
आणि नेमक आपण हेच करत नाही आपण ईतिहासाची नेमकी पुनरावृत्ती करतो
नवा ईतिहास नाही लिहित
त्याच चुका दरवेळी नव्याने करत असतो
अगदी महाभारत काळात देखील डोकावलं तर अस जाणवत
कि शिखंडीला मारणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यामुळे भिष्मना जग सोडव लागल,
आणि याच महाभारतात योगेश्वर श्री कृष्णाने आम्हाला धडा घालून दिला
दुश्मनाच रथाच चाक जर युध्द भूमीत गडाल गेल असेल तर युद्धाचे नियम पाळत बसू नको .
पार्था आताच तुझ धनुष्य चालव,,,,,
आणि आम्ही ??????????
आणि आम्ही आजही गाय कापणार्या कसाबाला पोसत आहोत.
आणि वसुबारस साजरी करतोय आपल्याला लाज वाटली पाहिजे
दिवाळीच्या या सार्या दिवसांची सुरवात दसर्या पासून होते
दसर्याला आपल्याकडे सिमोल्लानंगनास जाण्याची पद्धत आहे
आणि या स्वारीवर निघालेल्या जनतेला कोजागिरी विचारते को जागर्ति ?
जागे आहात ना? की झोपलात ?
जागे राहा जागे राहा आणि विजय मिळवून या
मग दिवाळी साजरी करा
Hi Sunil,
ReplyDeleteRaman Kulkarni commented on your link.
Raman wrote: "जागे राहा आणि विजय मिळवून या
मग दिवाळी साजरी करा"
See the comment thread
Reply to this email to comment on this link.
Thanks,
The Facebook Team