||श्री नथुरामाय नमः ||

त्याचा एक हुजर्या होता आज पर्यंत प्रसन्न होवून राजाने त्याला अनेक हिरे मोती
सोने जड जवाहीर खुश होवून दिले होते ,,,,,
एक दिवस असच राजाने त्याला एक फळ दिले
ते फळ खाता खाता तो हुजर्या त्या फळाची ईतकी स्तुती करू लागल कि
राजालाही वाटल ते फळ आपही खाव ,,,,,
म्हणून राजाने ते फळ खायला मागितलं
राजाने ईतका भरभरून बराच काही दिल असतानाही त्या नोकराने ते
फळ राजाला खायला दिल नाही शेवटी नाईलाजाने कसेबसे
त्यातला एक तुकडा नोकराने राजाला खायला दिला आणि ,,,,,,
तो तुकडा तोंडात टाकताच राजाने थू थू करत तो तुकडा टाकून दिला
कारण अत्यंत ते फळ अत्यंत कडू अस होत ,,,,,,
राजा म्हणाला तू ईतका कडू फळ आंदन कस काय खात होतास ?
हुजर्या म्हणाला राजे साहेब आपण मला ईतक काही दिल
त्यात एक कडू फळ खायला मिळाल तर मोठ अस काय?
तात्पर्य ---परमेश्वराने आपल्याला सुधृड शरीर आणि अविनाशी आत्मा
दिला आहे आल एखाद दुखः तर सहन करा कि
आज हि गोष्ट आठवली कारण ,,,
महाराष्ट्राचे पुण्या नगरीचे लाडके नेते?
श्री. सुरेश भाई कलमाडी यांना अटक झाल्याबरोबर
स्मृतीभ्रउनशांचा आजार झाला आणि त्यांना
रुग्णालयात दाखल केल ,,,,,,,
खा. सुरेश कलमाडी हे गेले काही वर्षे स्मृतीभ्रउनशांच्या आजाराने
ग्रासलेले आहेत अस रिपोर्ट वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे ,,,,
माणसाच्या हातून एखादा गुन्हा घडत असताना जर त्याला विस्मरणाचा
झटका आला असेल तर त्या माणसाने तो विशिष्ठ गुन्हा दुष्ट हेतूने केला होता
काल रात्री भरपूर हसायला आल,
आणि हसता हसता झोपी गेलो पण डोक्यात विचार चालूच होते
शरद पवारांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राशी काडीचा हि संबंध नसले
कलमाडी आणि त्यांच्या सारखे अनेक आदर्श माझ्या स्वप्नात आले
आणि माझ्या भोवती फेर धरून नाचू लागले
सारे पिंगळे आणि मुंजे एकाच झाडावर जमले ,,,,,,,,,,,
कलमाडींना जर अस आजार हिवू शकतो तर ,,,,,,
मी विचार करत होतो तितक्यात ,,,,,,,,
माझ्या समोरून दावूद गेला आपला दावूद ईब्रहिम कासकर हो,,,,
डी कंपनी वाला ,,,,,,, मी त्याला अडवलं आणि त्याला विचारलं,,
काय रे बाबा मुंबईत घडवून आणलेले बोंब स्पोट तुला मंजूर आहेत का?
तर त्याने लगेचच कानावर हात ठेवले आणि म्हणाला ,,,,,
"मुंबईत घडवून आणलेले बोंब स्पोट,,,,,,,? नाही रे नाही आठवत
मला विस्मरणाच आजार आहे जे काही झाल असेल ते अनवधानाने
मी काहीही दुष्ट बुद्धीने केल नाही माझा तसा काहीही हेतू नव्हता ,
भारतीयांच्या लवकरच लक्षात येईल आणि भाईयो मला माफ करना
माझ्या कडे डॉ.चा सरटीफिकेट आहे
दावूद जातो नाही तर समोर लगेचच ,
कसाब आला ,,,,,,
२६/११ च्या दिवशी मलाही विस्मरणाचा झटका आला होता
मी काय करत होतो ते मला आठवत नाही
मी पाकिस्तानातच आहे आणि माणसांना मारायचा सराव करत आहे ,.
असाच मला सतत वाटत होत,
मी जो काही धुमाकूळ त्या दिवशी घातला त्यात जी काही २/४ माणस मारली
गेली असतील त्याच तुम्हा भारतीयांना ईतक वीत वाटेल अस वाटल नव्हत
पण काळजी नको,,,,,,
माझ्या कडे डॉ.चा सरटीफिकेट आहे.भाईयो मला माफ करना.......
अस म्हणून कसाब गेला आणि जरा मान वळवली तर,,,,
ए राजा म्हणून एका सदगृहस्थाला थांबल ,,,,
मी काही विचरायाच्या आतच ,,,,
राजा म्हणाला,,,,,,,
2g स्पेक्ट्रम घोत्ल्यात मला हकनाक गोवण्यात आल आहे
सुरेशभाई माझे आदर्श आहेत
मी काही पैशाचा अपहर केला नाही आणि थोडाबहुत झाला असेल तर
मित्रा केवळ विस्मरण मला त्यावेळी मला विस्मरणाचा झटका आला होता
माझ्या कडे डॉ.चा सरटीफिकेट आहे.भाईयो मला माफ करना.......
राजा निघून जात नाही तोच समोरून
एक गाढव आल मी म्हणालो तू कोण रे बाबा ते म्हणाल मी,,,,,,,,?
दिग्विजय,,,,,,,,,,
सिंह लावत नाही लाज वाटते लोक म्हणता गाढव कधी सिंह असतो का?
पण लक्षात घे मित्रा मीही काही वेळा मुर्खासारखी विधान करत असतो,,,
उदा. करकरे यांची हत्या पाकिस्तानी नाही हिंदू अतिरेक्यांनी केली,,,,,,
१३ जुलै हा देखील हिंदू संघटनांचा देशात अस्थिरता माजवण्याचा एक डाव आहे,,
पण ते आता मला लक्षात आला आहे त्याच कारण केवळ विस्मरण
अशी बेताल बकबक मी फक्त विस्मरणाचा झटका आल्यावर करतो
माझ्या कडे डॉ.चा सरटीफिकेट आहे.भाईयो मला माफ करना.......
अशी बरीच मंडळी रात्री स्वप्नात आली आणि ,,,,,,
सुरेशभाईनच्या निमित्ताने राजकीय विस्मरणाचा हा नवा आजर मला कळला ,
स्मरण विस्मरण हा मानसिक खेळ असतो ह्या खेळाची देणगी आज देशाला
केवळ त्यांच्याच मुळे मिळाली आहे,,,,,
तेव्हा सांगणे ईतकेच कलमाडी साहेब,,,,
तुम्हाला पकडल्यावर तुम्ही आजारी पडणार हे ठरलेलच होत
राजकीय परंपरा आहे ती,नेता पकडला कि ४ दिवसात दवाखान्यात
भारती होतो मग ब्लडप्रेशर काय डायबिटीज काय सगळे आजार होतात
विश्रांतीसाठी,,,,, आम्हाला त्याची सवय झालीय आहे आता.
हो तुमचा आजार जरा हायटेक आहे अहो तो असणारच .....
ह्या तुमच्या आजाराने थोडी करमणूक झाली ईतकच
पण तरीही तुम्ही ईतक खाल्ल आहे कि ,,,,,
सात नव्हे सत्तर पिढ्या त्या तुमच्या xxxxx जगतील
सत्तेच एक फळ जनतेच्या रेट्यामुळे मिळाल तर खाकी
उगाच फळ कडू लागल म्हणू तोंड वाकड का करता?
थोडी शिक्षा भोग का लांब पाळता?
lay bhari
ReplyDeleteMandar Mestry mala suddha savay zali aahe.................
ReplyDeleteYesterday at 10:03am · Like
Sagar Bhunje SUNIL HE VISMARAN FAKT BHARTIYANCHATACH AHE ASE KAHE NAHE, JAGBHAR HECH HOT AHE SAGALEKADE.. HA TAR MANSACHE JAGNYASATHI BUDHE MADHE KARUN GHETLELA BADAL AHE.
ReplyDeleteJENEKARUN MANSALA JAGNACHE UMED MILTE.
Yesterday at 10:06am · Like
Sunil Bhumkar JAGNACHE UMED MILTE.कुणाला ह्या चोरांना मिळावी अस वाटत का तुला ?
ReplyDelete23 hours ago · Like
Balaji Hiware aapnas savay jhali aahe, ghotale, mahagai wadhanyachi, bomb blastachi...visarnyachi....hahaha...chaan
ReplyDelete22 hours ago · Like