Skip to main content

Posts

जिंदगी फिर ना मिलेगी दोबारा,,,,,,,,,,,,

माझा मित्र जितेंद्र जोशी याच्या बर्याच आग्रहा वरून मी हा सिनेमा पहिला आणि,,,,,,, हा सिनेमा म्हणजे नितांत सुंदर स्वानुभव ,,,,, आधुनिक युगाच्या जीवनशैलीवर हसत खेळत बोचरी टीका करत जीवनाचं तत्वज्ञान आपल्या समोर मांडतो,,,,,,,, कि का जगाव? कस जगाव ?कुणासाठी जगाव? कधी जगाव ? आपल्या  ईतक्या धावपळीचा खरच काही उपयोग आहे का? उद्या जगण्यासाठी खरच आज मरण गरजेच आहे का ? आजच्या एकंदरीतच हरवलेपणाच्या जगण्यावर ,, भाष्य करणारा चित्रपट,,,,,' घडाळ्याच्या काट्यावर ,,आणि मोबाईलच्या तालावर जगणार्यांनी पाहावा असा चित्रपट,,, मिळवायच्या शर्यतीत आपण आपल्याच माणसांपासून कसे दूर जात आहोत हे सांगणारा चित्रपट,,, जगण्यासाठी आपल्याला नक्की काय लागत ते सांगणारा चित्रपट,,, तर हा सिनेमा आहे तीन घट्ट मित्रांचा ,,,,,,,,,,, सुरवात होते अभय देओलच्या लग्न गाठी वरून ,, आणि ठरत लग्न व्हायच्या आधी एक ब्याचालर पार्टी करावी त्यासाठी तिघांनी बाहेर पडायचं अस ठरत ,,,,,, पण, ह्रितिक साहेब  कामात गळ्यापर्यंत बुडालेले असतात माझ्या मित्राच्या भाषेत श्वास घ्यायला देखील वेळ नसतो,,,,, खूप मिनतवारी केल्यावर ह्रि...

बाळा तुला लागल तर नाही ना,,,,,,?

कालच्या सोमवारी तारीख ८.२.११ माझ्या मामाची आईचा माझी आजीचा दहावा होता त्या निमित्त मी हि पुण्याला गेलो होतो . घाटावर आळंदीहून आलेले महाराज आई या विषयावर प्रवचन करत होते आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर कानावरून जात होत ,,,, काल घरी आलो टीव्ही वर सिरीयल मध्ये हि आईचं महात्म्य एक आई आपल्या मुलीला सांगत होती ,,, सांगत होती बाळा तुला सासू खूप चांगली मिळेल हि परंतु पायात काटा अडकल्यावर धावत काटा काढायला धावत येईल हि  परंतु आई तो कटाच पायात अडकू देणार नाही त्या त्याझ्या पायाखाली आपला हात ठेवेल ती,,,,, आणि हे सर्व आठवताना त्या माझ्या आजीच चित्र माझ्या समोरून जात नव्हत माझी ती आजी अगदी तशीच होती,,,,,, आणि नकळतच आजीच्या आठवणीत जात मी अचानक माझ्या ४ थी च्या वर्गात गेलो ,,,,,, आम्हला शिकवायला त्यावेळी शुक्ला म्याडम होत्या एके दिवशी त्यांनी आम्हाला आईची गोष्ट सांगितली होती ती अवजड गोष्ट समजण्याच वय होत कि नाही कुणास ठावूक परंतु माझी हि अवस्था थोडी गोष्टीतल्या तरुणा सारखीच होती कारण त्यावेळी मी शाळा शिकायला उल्हास नगरला माझ्या आत्याकडे राहायला उल्हास नगरला होतो त्यामुळे माझ्या...

गोष्ट अभिमानी वारश्याची ,,,,,,

हि गोष्ट आहे देशभक्त गोपाळकृष्ण गोखले यांची , ते शाळेत शिकत असताना गणिताच्या शिक्षकांनी त्यांना काही उदाहरणे घरी सोडवायला दिली ,,, लहानग्या गोपाळला काही गणित सुटत नव्हती त्यासाठी त्याने आपल्या मित्राच्या मदतीने ती गणित सोडवली,,,,, दुसर्या दिवशी वर्ग शिक्षकांनी सर्वांच्या वह्या तपासल्या जवळ जवळ सर्वच मुलांना त्यांनी दिल ते अवघड गणितच उदाहरण सोडवता आल नव्हत,,,,, फक्त गोपाळ्चेच गणित तेव्हडे बरोबर होते, शिक्षकांनी त्याचे भरपूर कौतुक केले, बळे बळे त्याला त्यांनी बक्षीस हि देवू केल , लहानग्या गोपळने ते बक्षीस नाकारलं,,,आणि गोपाळ रडू लागला ,, शिक्षकांना मोठ आश्चर्य वाटल , त्यांनी त्याला विचारलं गोपाळ सर्व गणित बरोबर असूनही तू का रडतोस? तेव्हा गोपाळ म्हणाला , "गुरुजी तुम्हाला वाटत असेल हि सारी गणित मी माझ्या मना सोडवली असतील,पण हे खर नाही हि गणित सोडवण्यासाठी मला माझ्या मित्राने मदत केली आहे, त्यामुळे मी बक्षिसासाठी पात्र नाही उलट ,,,,,,?त्याच्या नावावर मी शाबासकी मिळवली म्हणून मी शिक्षेस पात्र आहे" हे ऐकून शिक्षक खूप खूष झाले . आणि ते बक्षीस त्यालाच दिले ते त्याच्या प्...

हृदयाच्या भिक्षा पात्राला मनाच भोक

आज ह्या ईमेल ईंटरनेटच्या जगात मला वाटल नव्हत मी वाचलेल्या गोष्टींचा संदर्भ म्हणुन मला वापर करता येईल ,,,,,, कालच मी आ.मा. सुरेश जी कलमाड़ी जी यांच्या विस्मरनाची गोष्ट लिहली होती आणि परत त्यांनी त्यांची  शरद वारसा कडून हक्काने मिळालेली टोपी फिरवली   ४   दिवसापूर्वी मला काहीच आठवत नहीं मला विस्मरनाचा आजार झालाय अस डॉक्टरांकडून वदवून घेतलं होत आज अचानक म्हणाले ,,,,, "नाही माझी स्मृती ठीक आहे मला हृदयाचा विकार आहे" आणि लहान पणी वाचलेली त्या साधूची गोष्ट आठवली ,,,,, एक हरिवंश नावाचा राजा त्याच्या उदारपणा साठी खूप प्रसिध्द होता . एकदा दरबारात बसला असता एक साधू त्याच्या कडे आला राजाचा दंडक होता दरबारात जो पहिला त्याची जी असेल ती ईछापुर्ति करायची,,, आणि आज साधू पहिला आला होता, त्याचे यथायोग्य स्वागत करून राजाने विचारलं साधू महाराज तुम्हाला काय हव? साधू म्हणाला राजा तुझ्या उदारपणाची कीर्ती ऐकून मी आलो आहे. हे घे माझ भिक्षापात्र त्याला सोन्याने भरून टाक,,,,, राजाने ते भिक्षा पात्र भरायची आज्ञा दिली राजाचा खजिना रिकामा झाला पण भिक्षा पात्र काही भरायचं नाव...

स्मरण विस्मरणचा खेळ

||श्री नथुरामाय नमः || एक होता राजा त्याच नाव अमुक तमुक , त्याचा एक हुजर्या होता आज पर्यंत प्रसन्न होवून राजाने त्याला अनेक हिरे मोती सोने जड जवाहीर खुश होवून दिले होते ,,,,, एक दिवस असच राजाने त्याला एक फळ दिले ते फळ खाता खाता तो हुजर्या त्या फळाची ईतकी स्तुती करू लागल कि राजालाही वाटल ते फळ आपही खाव ,,,,, म्हणून राजाने ते फळ खायला मागितलं राजाने ईतका भरभरून बराच काही दिल असतानाही त्या नोकराने ते फळ राजाला खायला दिल नाही शेवटी नाईलाजाने कसेबसे त्यातला एक तुकडा नोकराने राजाला खायला दिला आणि ,,,,,, तो तुकडा तोंडात टाकताच राजाने थू थू करत तो तुकडा टाकून दिला कारण अत्यंत ते फळ अत्यंत कडू अस होत ,,,,,, राजा म्हणाला तू ईतका कडू फळ आंदन कस काय खात होतास ? हुजर्या म्हणाला राजे साहेब आपण मला ईतक काही दिल त्यात एक कडू फळ खायला मिळाल तर मोठ अस काय? तात्पर्य ---परमेश्वराने आपल्याला सुधृड शरीर आणि अविनाशी आत्मा दिला आहे आल एखाद दुखः तर सहन करा कि आज हि गोष्ट आठवली कारण ,,, महाराष्ट्राचे पुण्या नगरीचे लाडके नेते? श्री. सुरेश भाई कलमाडी यांना अटक झाल्याबरोबर स्मृतीभ्रउनशांचा आजा...

बाल गंधर्व एक असली मर्द

काल पुण्यातून येताना बालगंधर्व सिनेमा पहिला ,,, त्यात एक हिरोईन स्वतः साठी साड्या घ्यायला एका दुकानात जाते . आणि बाल गंधर्वांनी जशी साडी अमुक अमुक रंगाची वेलबुट्टीची नाटकात घातली तसलीच साडी मला द्या .  पण दुकानदार त्या साड्या नाही दाखवू शकत .   आणि मग ती बाई बाल गंधर्वांच्या नाटकांचा पाढाच वाचते अरे दुर्भाग्या तू यातलं एकही नाटक नाही पहिला? तू बालगंधर्वांना नाही पाहिलास? अरे मग आयुष्यात तू येवून काय पाहिलस? ज्यांनी कुणी बाल गंधर्व नाही पहिला त्यांनी काही नाही पाहिलं,,,,अस म्हणत ती फणकार्याने निघून जाते ,,,,, एक हि साडी न घेता,,,,,,,,,, आणि हेच नेमक माझ्या शेजारच्या सीट वर घडत होत माझी बायको हि सिनेमा पाहण्यासाठी आली होती आधी वाटल होत हिला आवडेल कि नाही ? काय म्हणेल हि ? पण नाही तिला विचारलं कसा वाटला सिनेमा ? विचारल्यावर ती ईतकच म्हणाली , अहो मी सिनेमा पहिलाच नाही मी- मग काय पाहिलस ? ती- मी फक्त सुबोध भावेला पाहत होते ,,,,,, खरच बाल गंधर्व ईतके सुंदर दिसत होते कस काय हो हे सगळ जमत होत अस तर एखाद्या बाईला  हि नाही जमणार,,, दुधाची आंघोळ ती काय अत्तर...

द्रष्टे गोवळकर गुरुजी

  १९३२ -३३ चा काळ होता बनारस हिंदू विद्यालयात एक सभा चालू होती . पंडित मदन मोहन मालवीय व्याख्यान देत होते ,,,,, विषय होता "हिदुस्थान हिंदूंचा",,, मालवीयजी बोलू लागले देशात जे लोक बहुसंख्येने जास्त असतात ज्या समाजाचे लोक जास्त असतात देश त्या सामाज्याचाच असतो . आणि येथे हिंदूंची संख्या जास्त असल्या मुळे हा देश हिंदूंचाच आहे . या पवित्र भूमीचे नाव हि हिंदुंवरून हिंदुस्थान असेच आहे . आणखी हि बरेच जोरदार दाखले दते त्यांनी हा देश हिंदूंचाच हे सभेला पटवून देत होते . आणि टाळ्यांचा कडकडात झाला  आणि त्याच कडकडात एक मुलग उठून उभा राहिला आणि म्हणाला महाराज मी आपल्या मताशी सहमत नाही २७ वर्षाचा तो तरुण म्हणजे गोवळकर गुरुजी होते ते,,,,,,,,,, पंडितजींनी विचारले ते कस काय? तू का सहमत नाही? हिन्दुस्थान हिंदूंचा या सिद्धांताला तुमचा विरोध आहे का? तेव्हा गुरुजी म्हणाले सिद्धांताला विरोध असण्याच  कारणच नाही मी स्वतः हिंदू राष्ट्रवादी आहे ,या देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे . हिन्दुस्थान हिंदूंचाच हे माझेही ठाम मत आहे . पण हिंदू बहुसंख्य म्हणून हिदुस्थान हिंदूंचा हे मा...

आही सारे शिक्षित अडाणी

||मातृ देवो भवः|| सार्या शिक्षित अडन्यांच्या चरणी,, काल परवा मदर्स डे साजरा केला आपण सर्वांनी काही तरी त्या निमित लिहाव असा वाट होत पण भट्टी जमत नव्हती आणि ,,, मघाशीच कलर्स वरील बालिका वधू हि सिरीयल पाहत होतो त्यातील प्रसंग ,,, जग्याची आई त्याला शोधत शोधत मुंबईत येते ,, आणि त्याची विनवणी करते कि,, आनंदी कशी तुझी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहे तिने तुझा जीव वाचवल आहे निदान त्याची तरी लाज बाळग अस परोपरीने सांगते ,, आम्हाला सार्यांना कशी तुझी गरज आहे तुझी दादी मां वाट पाहतेय वैगेरे वैगेरे,,,,,, पण जग्या ढिम्म ,,, उलट तोच आईला सांगतो तू मला समजून घे सारेच मला दोषी समजतात आधी वडील आले ते मला बोल लवून गेले आता तू मला बोल लावत आहेस,,,वैगेरे वैगेरे तेव्हा आई म्हणते जग्या अरे तू लहान होतस ना ! तुला बोलता हि येत नव्हत आणि मला तेव्हाही तुला काय पाहिजे तुझ काय म्हणन आहे ते समजत होत,,,,,, आता एक तर तू खूप मोठा झालायस आणि मी अडाणी अशिक्षित तुझ हे तर्कट माझ्या नाही लक्षात येत अस म्हणत हमसून हमसून रडत होती ती जग्याची आई ,,,,,,,,, डोळ्यात पाणी आल अक्षरशः ,,,, आणि साधारण १०...

औरंगी औलाद

हि गोष्ट आहे गोविंद बुवा आफळे यांनी सांगितलेले त्यावेळी न टीव्हीच प्रस्थ होत न टीव्ही च्यानेलच नकी त्यांच्या टीआरपीच आणि अशा वेळी आकाशवाणी हेच एकमेव साधन होत लोकांपर्यंत पोहचायचं ,,,,,,,,, आणि आकाशवाणीच्या आमंत्रणावरून गोविंदबुवा आफळे आजचे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे वडील ,,,, त्यांनी हि गोष्ट जाहीर पणे आपल्या कीर्तनात सांगितली होती , आणि त्याचा पुरावा आजही आपण ठायी ठायी घेत आहोत , तर घडल अस ,,,,,,,, आफळे बुवा सांगत होते ,पापी औरंगजेबाची  गोष्ट ,,,,,, वयोमानानुसार आणि हिंदूंच्या कडव्या प्रतिकाराला हार जात जात त्याची तब्येत आधीच बिघडली होती.त्यातून त्याला एक गोष्ट सतावत होती तो हरामखोर सिवा ,तो बदमाश संभाजी मी स्वतःच्या हातानी मारला तर हा महाराष्ट्र मला का जिंकता येत नाही ,,,, राहून राहून हा प्रश्न त्याला सतावत होता ,,,आणि अशाच कातर वेळी  विचार करत बसला असता  अल्लाहचा एक शिपाई त्याच्या कडे आला आणि आणि म्हणाला महाराज आपली वेळ भरली आपल्याला अल्लाह कडून बोलावण आला आहे कृपा करा आणि निघायची तयारी करा ...... हे ऐकताच औरंगजेब आपल्या शयन गृहात जा...

झाड ,माणूस आणि प्रेमाचे चार शब्द

आज सक्काळी सक्काळी माझ्या मित्राने मला सुंदर sms केला ,,,,,, diffrence between god & human god- gives,gives,& 4gives man-gets,gets & 4 gets आणि हि गोष्ट आठवली ,,, ,, हि गोष्ट आहे स्वतःचाच विचार करणाऱ्या माणसाची आणि नंतर पस्तवनार्या माणसाची हि गोष्ट आहे प्रेमाच्या चार शब्दांची आपुकीच्या नात्याची एका गावात एक आंब्याच झाड होत खूप बहरलेल त्या झाडाखाली एक अनाथ मुलगा रोज त्याच्याशी खेळायला गप्पा मारायला येत असे तो मुलगा झाडावर चढायचा उतरयाचा आंबे तोडायचा त्या झाडाला त्याच हे त्याचाशी एक रूप होवून खेलना बर वाटत असे,,,, त्याला हि त्याची काळजी वाटत असे त्याला खाली पडून देत नसे त्याची गार गार सावली देत असे, दिवस चालले होते हळू हळू तो मुलगा मोठा झाला तसा तसा तो झाडा पासून दुरावू लागला त्याच्या कडे येईनसा  झाला झाडाला त्याची खूप खूप आठवण येत असे,,,, आणि एकेदिवशी तो मुलगा त्या झाडाकडे आला , झाडाने त्यला विचारलं कारे मित्रा हल्ली तू ये नाहीस माझ्याशी खेळायला,,? तस उर्मट पणे त्याने झाडाला सांगितलं आता तुझ्याशी खेळायला मी काही लहान राहिलो नाही समजल,,,,,,? आ...

दारू तीच बाटली बदललेली ,,,,,,

मी गेली काही वर्ष कच्छाला जातो,,,        येथील मां आशा पुराच्या निमित्ताने साधारण दोन वर्षांपूर्वींची गोष्ट आहे सहज एका माणसाबरोबर ओळख झाली आणि गाडीत गप्पा सुरु झाल्या आणि थोड्याच वेळात त्याला एक sms आला त्यात अस लिहील होत "हा sms १० जणांना पाठवा तुमच भल होईल वैगेरे वैगेरे आणि ज्यानी ह्या sms कडे दुर्लक्ष केल त्याचं कस वाटोळ झाल"  हा sms त्याने मला आवर्जून वाचून दाखवला कारण हा sms त्याला एका राजकीय पुढार्याच्या मोठ्या मुलाने पाठवला होता , मग आमच मग हे कस चुकीच आहे वैगेरे गप्पा सुरु झाल्या ,,,,,,, झाल त्यानानातर हा विषय मी पूर्णतः विसरून गेलो पण आज शनिवार सक्काळी सक्काळी मला पुन्हा असाच sms आला  आणि त्यात सार वरील प्रमाणेच लिहील होत , माझ्या स्वभावाला अनुसरून मी त्याल दम वैगेरे दिला रागावलो  हि ,,,,, आणि अचानक मला माझ्या लहान पणाचे दिवस आठवले मी लहान असताना संतोषी मत नावाचा सिनेमा खूप प्रसिद्ध झाला होता . ज्याच्या त्याच्या घरी दरी शुक्रवार पाळण्यात येत होता मग त्या दिवसाची नवलाई आंबट चिंबट खावू नये वैगेरे वैगेरे,,,,, लहान होतो ...

देवाची लीला लाकूडतोडया,मुलगा, आणि त्याची बायको

लाकूडतोड्याची गोष्ट तुम्हाला माहितच आहे विहिरी काठी लाकड फोडताना पाणी प्यायला गेला असता त्याची कुर्र्हाड विहिरीत पडते गरीब बिच्रा लाकूडतोड्या मग देवाचा धावा करतो देव येतो आणि विहिरीत बुडी मारतो आधी सोन्याची,चांदीची अशा ५\६ कुर्र्हडी काढतो लाकूड तोड्या गरीब असला तरी प्रामाणिक असतो तो त्या कुर्र्हडी नाकारतो आणि सांगतो देवा माझी कुर्र्हाड साधी आहे त्यामुळे ह्या कुर्र्हडी माझ्या नाहीत . देव त्याच्या या प्रामाणिक पणावर खुश होवून त्या सर्व कुर्र्हडी बक्षीस देतो गरीब लाकूड तोड्या श्रीमंत होतो,,,,,,,,, त्याच लाकूड तोड्याचा मुलगा आपल्या बायकोला घेवून एकदा गावी येतो . आणि मग परत ते जुने दिवस आठवले जातात त्या मुलाच्या बायकोला हे सर्व ऐकल्यावर ती विहीर पहायची ईच्छा होते ज्या मुळे आपल्या सासरची भरभराट झाली,,, नवर्या कडे ती हट्ट धरते ती विहीर मला दाखवा मुलगा ती विहीर दाखवायला घेवून जातो    ' अय्या किती खोल आहे ' असे म्हणत असतानाच  जाउन ती विहीरीत पडते . आता देवाचा धावा करण्याची पाळी लाकूडतोड्याच्या मुलाची असते ! देव हि लगेच भक्ताच्या हाकेला ओ देतो देव व्हीरीत बु...

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता,,,,,,,,?

तर हि गोष्ट आहे संत एक नाथांची एकदा नदीवर  स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली अस १०८ वेळा घडल नाथांनी  न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात  सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का? असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली,,, १-नाथ किती महान होते ते कळत २-नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते ३ -माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत ४ -एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका ५ -रागावून त्रास तुम्हालाच ६ -शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच ७ -दुसर्लाया माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली पण ...

गोष्ट रंगांची ,,,

दैनिक सकाळ ,दिनांक २१.३.११ स्पृहा जोशी यांनी हि कविता लिहिली आहे खूप खूप वर्ष पूर्वीची गोष्ट आहे रंगपंचमीच्या दिवशी सगळे रंग एकत्र जमायचे ईंद्र धनुष्याच्या कमानीखाली धम्माल करायचे . माणसाला तेव्हा म्हणे रंग म्हणजे काय ते कळतच नव्हते,, त्या दिवशी रंग रंगपंचमी खेळताना ,,,,,, एक माणूस त्यांना कोरडा दिसला , हसू विसार्ल्यासारखा,, रंगानं खूप वाईट वाटल , त्यांनी ठरवलं कि याचा आयुष्य रंगांनी भरून टाकायचं , आयष्य रंबिरंगी झाल कि तो हि हसायला लागेल,,,,,,, त्याला हि भावना कळतील, ईन्द्रधनुश्य  होईल त्याच जगण लाल रंग म्हणाल मी सळसळता उत्साह देईन,,,,,, नारंगी म्हणाला मी देईन उर्जा शिकवेन त्याग ,,, पिवळा म्हणाल मी देईन स्वच्छ विचार न अडखळनारे  ,, हिरवा म्हणाल मी देईन आनंद भरभराट ,,, निळा शांतपणे म्हणाल मी देईन शांती, आणि देईन ओढ असिमाची,,,,,,, पारवा दूर बघत म्हणाला ,,, माझ्या मुले शिकतील हे शहाणपण आणि सुखाने विलीन होतील अनंतात ,,, जांभळ्याने या सगळ्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाला, मी देईन यांना पूर्णत्व ,,, सारे रंग आनंदले त्यांनी आपल्याकडच हा ठेवा माणसाला बहाल क...

आई, असं का ग केलंस?...

(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र...) उरिया भाषेतील लेखक... श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक  हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं.  काय करावं ते सुचेना.त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून  ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं...... उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी. ?????????????????????????????????????????????? आई, असं का ग केलंस?????????? का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का?  तू असं का केलंस? मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते;  पण तू मला मारूनच टाकलस. तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते.  आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला. माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं,  ते फक्त तुझ्याचमुळे ग. आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा,  तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस...