Skip to main content

गोष्ट अभिमानी वारश्याची ,,,,,,

हि गोष्ट आहे देशभक्त गोपाळकृष्ण गोखले यांची ,
ते शाळेत शिकत असताना गणिताच्या
शिक्षकांनी त्यांना काही उदाहरणे घरी सोडवायला दिली ,,,लहानग्या गोपाळला काही गणित सुटत नव्हती त्यासाठी त्याने आपल्या मित्राच्या मदतीने ती गणित सोडवली,,,,,
दुसर्या दिवशी वर्ग शिक्षकांनी सर्वांच्या वह्या तपासल्या जवळ जवळ सर्वच मुलांना त्यांनी दिल ते अवघड गणितच उदाहरण सोडवता आल नव्हत,,,,,
फक्त गोपाळ्चेच गणित तेव्हडे बरोबर होते,शिक्षकांनी त्याचे भरपूर कौतुक
केले, बळे बळे त्याला त्यांनी बक्षीस हि देवू केल ,
लहानग्या गोपळने ते बक्षीस नाकारलं,,,आणि गोपाळ रडू लागला ,,
शिक्षकांना मोठ आश्चर्य वाटल , त्यांनी त्याला विचारलं गोपाळ सर्व गणित बरोबर असूनही तू का रडतोस?
तेव्हा गोपाळ म्हणाला ,
"गुरुजी तुम्हाला वाटत असेल हि सारी गणित मी माझ्या मना सोडवली असतील,पण हे खर नाही हि गणित सोडवण्यासाठी मला माझ्या मित्राने मदत केली आहे, त्यामुळे मी बक्षिसासाठी पात्र नाही उलट ,,,,,,?त्याच्या नावावर मी शाबासकी मिळवली म्हणून मी शिक्षेस पात्र आहे" हे ऐकून शिक्षक खूप खूष झाले .
आणि ते बक्षीस त्यालाच दिले ते त्याच्या प्रामाणिक पणाबद्दल.
सत्य बोलल्याबद्दल,,,,
असाच एक विद्यार्थी महाराष्ट्राच्या शाळेत शरद कृपेन भर्ती झाला  ,,,
आणि महाराष्ट्राला आणि ताज उदाहरण राष्ट्रकुल मध्ये सार्या देशाला
मित्र शरद पवारांच्या मदतीने लुटलं आज तिहार जेल मध्ये
त्यांना त्याची शिक्षा भोगताना या सार्या घोटाळ्या मागे
आपल्या परम मित्राचा देखील हात आहे सांगायची हे सांगायची
हिम्मत नाही झाली कर्ता करविता तोच एक हे संग्याची हिम्मत नाही झाली .उलट आणखी कस या देशाला लुटता येईल या विचाराने
स्मरण विस्मरणाच खेळ खेळून बघितला आता दुसरा खेळ हृदयविकाराचा.
तात्पर्य--- सत्याची चाड नसणारे हे नेते असे देशाला लाभल्यावर
आज आम्ही आमच्या पिढीला गोपाळ कृष्णांची गोष्ट अभिमानाने
सांगतोय. या पुढ्या पिढीने कुणाची गोष्ट अभिमानी वारसा म्हणून कुणाची सांगावी ?
पवार, कलमाडी, कनीमोळी  ,,,,,,,,,,,,यांची ?


Comments

  1. सुनीलजी,
    अगदी खरं आहे...
    गोपालकृष्ण गोखले यांची लहानपणीची गोष्ट खरच बोध देणारी आहे,
    आज प्रसिद्धी साठी, यशा साठी, पैश्या साठी कित्तेकांची मदत आपण
    वारंवार घेत असतो पण; यशावेळी निदान त्यांची आठवण तरी आपणास होते का..?
    धन्यवाद...

    ~ जय श्रीराम ~

    ReplyDelete
  2. सुनीलजी,
    अगदी खरं आहे...सत्याची चाड नसणारे हे नेते असे देशाला लाभल्यावर
    आज आम्ही आमच्या पिढीला गोपाळ कृष्णांची गोष्ट अभिमानाने सांगतोय. या पुढ्या पिढीने कुणाची गोष्ट अभिमानी वारसा म्हणून कुणाची सांगावी ?
    पवार, कलमाडी, कनीमोळी ,,,,,,,,,,,,यांची ?

    ReplyDelete
  3. Sagar Bhunje MAAST BOLAS REE
    July 31 at 10:11am · UnlikeLike · 1 person

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...