Skip to main content

Posts

Showing posts from November 17, 2019

रामाचं राजकारण आणि आमचं पुणे पुण्यातले आम्ही,,,2

*कुठल्याही विधायक कामासाठी कस एकत्र येऊ नये उलट जागृत समाजाची ताकद कशी फुग्याला टाचणी लावल्या सारखी काढून टाकावी त्याच उत्तम उदाहरण* काल वाचलं होतं रामाने वालीला मारल्या नन्तर सुग्रीवला राजा आणि वाली पुत्र अंगदाला युवराज घोषित करून सुग्रीव आणि वाली गटाला एकत्र बांधून ठेवलं कारण देव कार्य करायचं असेल तर हेवेदावे रुसवे फुगवे मान अभिमान हे दूर ठेवून एकत्र यायचं असत,, हे दोन्ही गट एकत्र आले नसते लंका दहन झालं असत का?? पण नाही मीच काय तो शहा-णा ही भूमिका आडवी आली की माणूस आणि त्याच्या इच्छा आडव्या झाल्या शिवाय रहात नाहीत त्याची ही आठवण,,,,, *संघटणाला झालेला विरोध हा इतिहास कधीही विसरत नाही*,,, सन 1993 मुंबईत दिवाळीत फटाके फुटावेत तसे एका मागोमाग एक बॉम्बस्फोट झाले,, ते दुबई मार्गे झाले ते बाहेरून आलेल्या अतिरेक्यांनी केले हे उघड झालं,,, पण बाहेरून आलेले हे त्यांना इथे संभाळले कुणी ? इथे त्यांची जेवायची रहायची व्यवस्था कुणी केली?,,हे काम झाल्यावर ते सही सलामत त्यांच्या मुक्कामी कसे पोचवले गेले?? इथे येऊन ते राहिले कुठे याचा शोध घेताना सरकारच्या अस लक्षात आलं ,,,, धार्मिक कार्यसाठी

वाली वधा नन्तर श्री रामांनी काय राजकारण केलं??

समसमान वाटणी करायची वेळ आली तेव्हा श्रीरामांनी काय केलं,,,???? जेव्हा *राम हनुमंत यांचं ठरलं होतं सुग्रीव मित्र झाला होता वालीला मारायचं ठरलं* आणि सीता शोधार्थ ही सारी वानरसेना घेऊन लंकेवर स्वारी करायची आणि सीता सोडवून आणायची त्या नन्तर ची ही गोष्ट,,,,, तेव्हा सुग्रीवला सांगितलं की तू वालीला युद्धा साठी बोलव ते युद्ध सुरू असताना मी वालीला मारेन,,, युद्ध सुरू झालं दोघे ही वीर एकमेकांना भिडले दोघ ताकद पणाला लावून मल्लयुद्ध करत होते पण कुठे तरी लहान भाऊ मोठ्या भावावर कमी पडताना दिसत होता मग हनुमंताने शक्कल लढवली सुग्रीवा च्या गळ्यात तुळशीची माळ घातली,, तेंव्हा पासून देवाला देखील कळलं की जो माळ धारण करतो तो आपला,,, असो, आणि मग रामाने बरोबर निशाणा साधला आणि वालीला मारलं,, हे जरी इतकं सोप्प होत तरी खरा पेच पुढे होता कारण राम सुग्रीवला राजा बनवणं हे क्रमप्राप्त होत हनुमंताने तिथेच रामाला मदत केली रामा,, रामा सावध इथे वानरसेनेत दोन गट आहे कसाही होता तरीही वालीला मानणारा एक गट आहे एक गट सुग्रीवाला मानणारा आहे आणि *लंका दहणासाठी* आपल्याला संपूर्ण वानर सेनेची गरज आहे तेव्हा एकट्या सुग्