Skip to main content

Posts

Showing posts from November 28, 2010

ससा आणि कासव

अर्थात सुखी आणि शांततामय सहजीवनासाठी ससा आणि कासव पार्ट २ ससा आणि कासवाची गोष्ट तर आपण सर्वांना माहितच आहे . ससा आणि कासव मध्ये शर्यत लागते आणि ससा वनात गाजर, गवत आणि पाणी पिवून झोपतो आणि कासव मंद गतीने येते आणि पुढे निघून जाते . आणि शर्यत जिंकते ......... यातून बोध ईतकाच कि आपल ध्येय गाठताना टंगळ मंगळ करून चालत नाही संथ का होईना पण ध्येयाच्या दिशेने चालत राहा यश तुमचेच विजय तुमचाच. पण,,,,,,, १- खरतर येथे गोष्ट संपली पाहिजे कारण तात्पर्य तर समजल तरी दुर्दैवाने तसे होत नाही . या दोघांचे काही मित्र तर काही शत्रूही असतात . ते सशाला बाजूला घेतात आणि त्याचे कान भरतात आणि कुठेतरी सशालाही ते सलत असत कि साला कासव मला हरवतो? आणि त्या दोघांचे शत्रू नेमके त्याच्या या मनस्थितीचा फायदा घेतात. झाल ससा परत कासवा कडे येतो आणि परत त्याला शर्यत लावायचा आग्रह करतो. आणि यावेळी तो पूर्ण सावध राहतो , गृहपाठ पक्का करतो ठरवल्याप्रमाणे तो रानात कुठेही आराम करत नाही काहीही खात पीत नाही आणि शर्यत जिंकतो. येथेही बोध ईतकाच कि आपल ध्येय गाठताना टंगळ मंगळ करून चालत नाही तर कठोर परिश्रमाला पर्याय

पतंगाच्या प्राक्तनाची कथा ,,,,काईट्स

एक प्रेमकथा बॉलीवूड मधील घराण्यांनी आता पर्यंत अनेक हिरोंना मोठ करण्यासाठी  भव्य दिव्य प्रेमकथा काढल्या ,,, पण काईट्स,,,,,,,,,,त्याहून खूप वेगळा असा सिनेमा आहे . असे नाही पण तरी सुद्धा हि आजची प्रेमकथा आहे , हे प्रेम देश, भाषा, धर्म,या सर्वांची सीमा ओलांडून  खर प्रेम दशांगुळे वर उरत हे अनुराग बसूने अत्यंत उत्तम रित्या सांगितलं आहे . लासवेगात साल्सा नृत्य शिकवून फावल्या वेळात  बेकायदा अमेरिकेत आलेल्या मुलीं सोबत (ग्रीन कार्ड साठी) लग्न लावायचा व्यवसाय करणाऱ्या "जे" (ह्रितिक   रोशन) या हरफान मौला वृत्तीच्या तरुणाची आणि ,,,,, आपल भल मोठ्ह कुटुंब  पोसण्यासाठी पैसे कमवण्याच्या उद्देशाने  मेक्सिको मधून बेकायदेशीर रीतीने अमेरिकेत येवून  टोनी( निकोलस ब्रावून) या कसिनो मालकाच्या मुलाशी लग्न करणाऱ्या  नताशा उर्फ लिंडा ( बार्बरा मोरी),,, यांची कथा ,,, हॉलीवूडला टक्कर देईल अस या बोलीवुडी प्रेमकथेत दम आहे  यात जे वर प्रेम करणारी जिना आहे (कंगना) टोनीचा बाप कबीर बेदी आहे  ,, तर अशा ह्या जे च्या प्रेमात कबीर बेदीची मुलगी पडते आणि जे हि तिची श्रीमंती पाहुन  त्याला तयारच होणार तोच एक आक्री

मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत.

द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले... 'मेरीट-लिस्ट' बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मध्ये  येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत. अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला.. द्त्तो वामन पुढें म्हणाले.. पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत.. या वर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला .........

आचार्य अत्रे..... विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व

स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही.. गिरी यांना आठ मुले होती. त्याबद्दल अत्र्यांच्या ' मराठा ' वर्तमानपत्रात  बरीच गमतीदार चर्चा होत असायची. अत्र्यांनी गिरी ,सौ. गिरी आणि,,   त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केला आणि त्याखाली हेडिंग दिले '' गिरी आणि त्यांची ' काम ' गिरी '' ..... कार.. अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती.  त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते  पायी पायी कामासाठी जात होते.  तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला  त्याने खवचटपणें विचारले ' काय बाबूराव आज पायी पायी,  काय कार विकली की काय?' अत्रे म्हणाले. 'अरे आज तुम्ही एकटेच?  वहिनी दिसत नाही बरोबर ? कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ? ..... '' एकटा पुरतो ना ?'' आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते. मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते. अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत. अत्रे ग्रामीण भागाच्या दौर् ‍ यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले, ' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पक