Skip to main content

Posts

Showing posts from December 12, 2010

हरीण आणि कोल्हा

काल सकाळीच बातमी वाचली आमदारांना घसघशीत पगार वाढ ,,,,,,,, आणि त्या आधी ३ रु. ने पेट्रोल महाग झाल्याची बातमी आली होती मग अचानक वाघ,उंदीर,मुंगुस,हरीण आणि कोल्हा यांची गोष्टआठवली . या सार्यांची बर्या पैकी मैत्री होती. एक दिवस मात्र कोल्हा अचानक वाघाकडे जावून त्याला म्हणाला , "हे हरीण कित्ती सुंदर आहे ना?" याच मांस खायला मिळाल तर कित्ती बर ना? तास बरेच दिवस वाघाच्या हि मनात होताच पण जनक्षोभाला घाबरून तो गप्प होता आणि आता हि कोल्हा तस म्हणाल्यावर त्याने लगेच प्रतिक्रिया नाही दिली . पण कोल्हा बदमाश त्याने परत सांगितलं तसा वाघ म्हणाला , मी त्याला मरेन रे पण लोक काय म्हणतील? मित्राला मारलं...... त्यापेक्षा मी सांगतो तस कर,, तू उंदराकडे जा,.आणि त्याला हरिणाची खुर कुरतडायला संग, हरीण लंगड झाल कि मी मारतो आणि कुणी काही बोलला तर सांगू बिचार लंगड झाल होत त्याचे पुढे हाल होवू नयेत म्हणून मी त्याला मारलं,,,,, झाल प्ल्यान ठरला आणि उंदराने हरिणाचे पाय कुरतडले . आणि वाघाने त्याला मारलं.... आता त्या हरणाला खायला सारेच आतुर झाले ,पण..... कोल्हा म्हणाला तुम्ही सारे नदीवरू

असच असत का प्रेम...?

||प्रेमाय तस्मै नमः|| एका डॉ.कड़े ८०\८५ वर्षाचे गृहस्थ आपल्या जख्मेचे   टाके काढून घ्यायला गेले . सकाळी ८.३० चा सुमार..  ते डॉ, ना म्हणाले, थोड़े लवकर होइल का काम? मला ९ वाजता जायचे आहें एकी कड़े माझी बायको दुसर्या हॉस्पिटल मध्ये एडमिट आहें. तिच्या बरोबर नाश्ता करायचा आहें. डॉ,,खुप आजारी आहेत का त्या? हो गेली पाच वर्षे ती हॉस्पिटल मधेच आहें, तिला "अल्झायमर्स"झालाय.. ती ओळख़त ही नाही आता कुणाला डॉ,,अहो ती ओळख़त ही नाही ना? तरी तिच्या बरोबर नाश्ता करायला रोज वेळेवर जाता ? त्यावर ते गृहस्थ म्हणाले.... "डॉ. ती मला ओळख़त नसली तरी,,  मी तिला ओळखतो ना?  गेली कित्येक वर्षे बायको आहें माझी ती .. आज माझी तिला गरज आहें आणि  मी पाठ दाखवावी का? अहो जिवापाड प्रेम आहें तिच्यावर ..."  ऐकता ऐकता डॉ.च्या अंगावर रोमांच उभे राहिले . गला दाटून आला त्यांच्या मनात आल ...   तात्पर्य -   हेच खर प्रेम ... प्रेम म्हणजे फक्त घेन देन नह्वे.. तर नीरपेक्ष पणे स्वतः कडचा आनंद  लुटवून, उधळवून घेणे.... त्या गृहस्था  सारख.   सकाळ ..४.८.८ रोजी आभाळमाया या सदरात सौ .शरयु रा

लेकास निरोप

जागतिक पुस्तक दिनानिर्मित्ताने.... शेक्सपीयरचा जन्मदिन   –   २२ एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन म्हणून मानला जातो. त्या निर्मित्ताने, तळेगावच्या इंग्रजीच्या प्राध्यापक अपर्णा महाजन यांनी शेक्सपीयरच्या एका उता-याचा अनुवाद सादर केला आहे. तो आहे   ‘ लेकास निरोप ’   या स्वरुपाचा त्याचे महत्त्व आजच्या काळात प्रत्येक आईला व तिच्या लेकाला वा लेकांना स्वाभाविकपणेच कळून येईल.. लेकास निरोप अरे, लिऍंटर्स, अजून इथेच तू? आवर, आवर, प्रवासाची वेळ झालीय... बोटीत बसायची वेळ झालीय... बघ, तुझ्या बोटींच्या शिडांवर... वारं आरूढ झालंय... तू निघालायस, ...आशीर्वाद आहेतच माझे... पण थांब... बाहेर देशी जातोयस... वागण्याच्या काही रीतीभाती सांगतो तुला... स्मृतीमध्ये कोरून ठेव त्या तुझ्या... ऐक... तुझ्या विचारांना शब्दरूप देण्याच्या फंदात कधीसुध्दा पडू नकोस... आणि अस्थिर, वेडयावाकडया विचारांना कृतीत कधीच आणू नकोस... सगळयांशी समरसून वाग... पण वागताना, हीनतेकडे झुकू नकोस... तुला नवनवे मित्र मिळतील... त्यांची मैत्री पारखून घे... अशा मित्रत्वाला बांधून ठेव पोलादी कणखर साखळी... सारख्या भावबंधनानं... आकर्

नटरंग ....

अतुलजी,सप्रेम नमस्कार, आपला नटरंग पहिला,,, आणि "पिंजरा नंतर अंगावर आलेला सिनेमा म्हणजे नटरंग " अस एका वाक्यात बोलू शकतो पण मग तुम्ही साकारलेल्या नटरंगावर, नटेश्वरावर, गणा पैल्वानावर, गणा कागलकरावर, फालक्यावर, आणि ,, ब्रुहन्नडावर, किशोर कदमच्या म्यानेजरवर, गुरु ठाकुर वर, गणाच्या सर्व सवंगडयानवर,  आणि ,, अप्सरा आली वर अन्याय केल्या सारखे होइल  ज्यांच्या शिवाय फडच उभा राहू शकत नव्हता. आणि सिनेमातला गणाचा होणारा बदल  "गणा पैलवान  आक्षी ५\१० मिनिटात गणा कागलकर" यावर बोलाव तितक कमी या  पाच मिनिटाच्या बदलासाठी तुम्ही काय दीव्य केल ते तुम्हालाच माहित. अफलातुन,,,,, आक्खा सिनेमा एका बाजूला आणि  तुम्ही एका बाजूला. वाह क्या बात है असेच गुणवान आणि  अतुलनीय कामगिरी बजावनारे त्यासाठी मनात घेणारे कलाकार  जर मह्राठी चित्रपट स्रुष्टिला लाभणार असतील  आणि मनात गणा कागलकर ची  जिद्द असेल तर ,, राजकार्न्यानी कलावंतांची इजार उतरवली तरी,,, मराठीचा झेंडा फडकतच  राहिल यात तीळमात्र ही शंका नाही. अभिन्दन पुन्हा त्रिवार अभिनन्दन आणि हो,,,, दक्षिनात्यानो सावधान आ