Skip to main content

Posts

Showing posts from July 18, 2021

*तानसेन गुरुपौर्णिमा आणि बाळासाहेब*

 *||श्री गुरुवे नमः ||* अकबराच्या दरबारी जी नवरत्न होती त्यात एक *संगीत सम्राट तानसेन* देखील होते मात्र हे तानसेन कुठे घडले कि आभाळातून डायरेक्ट अकबराच्या दरबारात गेलं काय नाही तर त्यांना हि गुरु होते,, तर अशा या संगीत सम्राट तानसेनचे गुरु होते *स्वामी हरिदास,,,* एकदम व्रतस्थ साधक जणू साधुचं,, निःस्पृह असे ऋषितुल्य *स्वामी हरिदास* सर्वांना च आदरणीय वंदनीय आणि अशा गुरूंचे शिष्य होते संगीत सम्राट तानसेन,, या शिष्याला त्यांनी भरभरून दिले आणि तानसेनाने अपार मेहनत घेत त्यावर चार चांद लावले कीर्ती सर्वदूर पसरली आणि अकबराच्या दरबारात नवरत्न म्हणून ओळखले जाऊ लागले एकदिवस अकबराने तानसेन आणि त्यांचे गुरु स्वामी हरिदास यांना आमंत्रित केले  सगळ्यात उच्च आसनावर गुरु स्वामी हरिदास विराजमामान झाले होते खालोखाल तानसेन दरबार खचाखच भरला होता, आता दोघे हि गुरुशिष्य गाणार होते त्यामुळे एक अत्यंनदाची लहर पसरली होती आणि श्रीस्वामी हरिदास यांचं गायन सुरु झालं सारा दरबार मंत्रमुग्ध होऊन गाणं श्रवण करत होता खूप मोठया टाळ्यांच्या कडकडाटात गाणं त्यांचं समाप्त झालं सारेजण त्यांचा जयजयकार करत होते आता वेळ होती तान

नर्मदेतला प्रत्येक दगड हा शाळीग्राम नसतो

 #बंडातात्या,,,, काल ,,, उद्धवजींना सांगितलं पांडुरंगाच्या पूजेला तुम्ही येऊ नका तो पांडुरंग तुमची पूजा स्वीकारणार नाही,,,, (खरतर माझा गैरसमज असेल पण माझं मराठी खूप चांगलं आहे आणि त्या माझ्या मराठीत खूप चांगलं उत्तर देऊ शकलो असतो पण ते टाळतो असो,,,) पण पांडुरंग तुमची पूजा स्वीकारणार नाही हे तुमचं विधान ऐकल्यावर एक लक्षात आलं की तुम्हला #वारी कळलीच नाही,,, आता वारीला का जावं हे ही सविस्तर सांगत नाही पण साधारण 25 वर्षापूर्वीचा माझ्या समोर घडलेला प्रसंग सांगतो (आपल्याकडे #दृष्टांत म्हणतात त्याला,,) माझे तात्या विणेकरी त्यामुळे मला दर्शनाला कधी अडचण आलीच नाही पण एकदा मात्र चुकामूक झाली आणि तात्या पुढे निघून गेले आता काय करायचं दर्शन कस घ्यायचं,,,? मग ओळख पाळख काढत मी कसा बसा दर्शन बारीत घुसलो तास दोन तासात तिथे आजूबाजूचे वारकरी यांच्याशी गप्पा ही मारायला लागलो साधारण नन्तर लक्षात आलं की एक माझ्या 10/12 मागे एक वारकरी उभा होता जो आंधळा होता तो पर्यंत मी माहिती काढली होती वारकरी किती दिवस झाले रांगेत उभे आहेत मग मात्र माझं कुतूहल जाग झालं ,, राहवलं नाही मला कारण लोक सारी 2/3दिवस झाली होती रा