Skip to main content

Posts

Showing posts from July 24, 2011

गोष्ट अभिमानी वारश्याची ,,,,,,

हि गोष्ट आहे देशभक्त गोपाळकृष्ण गोखले यांची , ते शाळेत शिकत असताना गणिताच्या शिक्षकांनी त्यांना काही उदाहरणे घरी सोडवायला दिली ,,, लहानग्या गोपाळला काही गणित सुटत नव्हती त्यासाठी त्याने आपल्या मित्राच्या मदतीने ती गणित सोडवली,,,,, दुसर्या दिवशी वर्ग शिक्षकांनी सर्वांच्या वह्या तपासल्या जवळ जवळ सर्वच मुलांना त्यांनी दिल ते अवघड गणितच उदाहरण सोडवता आल नव्हत,,,,, फक्त गोपाळ्चेच गणित तेव्हडे बरोबर होते, शिक्षकांनी त्याचे भरपूर कौतुक केले, बळे बळे त्याला त्यांनी बक्षीस हि देवू केल , लहानग्या गोपळने ते बक्षीस नाकारलं,,,आणि गोपाळ रडू लागला ,, शिक्षकांना मोठ आश्चर्य वाटल , त्यांनी त्याला विचारलं गोपाळ सर्व गणित बरोबर असूनही तू का रडतोस? तेव्हा गोपाळ म्हणाला , "गुरुजी तुम्हाला वाटत असेल हि सारी गणित मी माझ्या मना सोडवली असतील,पण हे खर नाही हि गणित सोडवण्यासाठी मला माझ्या मित्राने मदत केली आहे, त्यामुळे मी बक्षिसासाठी पात्र नाही उलट ,,,,,,?त्याच्या नावावर मी शाबासकी मिळवली म्हणून मी शिक्षेस पात्र आहे" हे ऐकून शिक्षक खूप खूष झाले . आणि ते बक्षीस त्यालाच दिले ते त्याच्या प्

हृदयाच्या भिक्षा पात्राला मनाच भोक

आज ह्या ईमेल ईंटरनेटच्या जगात मला वाटल नव्हत मी वाचलेल्या गोष्टींचा संदर्भ म्हणुन मला वापर करता येईल ,,,,,, कालच मी आ.मा. सुरेश जी कलमाड़ी जी यांच्या विस्मरनाची गोष्ट लिहली होती आणि परत त्यांनी त्यांची  शरद वारसा कडून हक्काने मिळालेली टोपी फिरवली   ४   दिवसापूर्वी मला काहीच आठवत नहीं मला विस्मरनाचा आजार झालाय अस डॉक्टरांकडून वदवून घेतलं होत आज अचानक म्हणाले ,,,,, "नाही माझी स्मृती ठीक आहे मला हृदयाचा विकार आहे" आणि लहान पणी वाचलेली त्या साधूची गोष्ट आठवली ,,,,, एक हरिवंश नावाचा राजा त्याच्या उदारपणा साठी खूप प्रसिध्द होता . एकदा दरबारात बसला असता एक साधू त्याच्या कडे आला राजाचा दंडक होता दरबारात जो पहिला त्याची जी असेल ती ईछापुर्ति करायची,,, आणि आज साधू पहिला आला होता, त्याचे यथायोग्य स्वागत करून राजाने विचारलं साधू महाराज तुम्हाला काय हव? साधू म्हणाला राजा तुझ्या उदारपणाची कीर्ती ऐकून मी आलो आहे. हे घे माझ भिक्षापात्र त्याला सोन्याने भरून टाक,,,,, राजाने ते भिक्षा पात्र भरायची आज्ञा दिली राजाचा खजिना रिकामा झाला पण भिक्षा पात्र काही भरायचं नाव घेई

स्मरण विस्मरणचा खेळ

||श्री नथुरामाय नमः || एक होता राजा त्याच नाव अमुक तमुक , त्याचा एक हुजर्या होता आज पर्यंत प्रसन्न होवून राजाने त्याला अनेक हिरे मोती सोने जड जवाहीर खुश होवून दिले होते ,,,,, एक दिवस असच राजाने त्याला एक फळ दिले ते फळ खाता खाता तो हुजर्या त्या फळाची ईतकी स्तुती करू लागल कि राजालाही वाटल ते फळ आपही खाव ,,,,, म्हणून राजाने ते फळ खायला मागितलं राजाने ईतका भरभरून बराच काही दिल असतानाही त्या नोकराने ते फळ राजाला खायला दिल नाही शेवटी नाईलाजाने कसेबसे त्यातला एक तुकडा नोकराने राजाला खायला दिला आणि ,,,,,, तो तुकडा तोंडात टाकताच राजाने थू थू करत तो तुकडा टाकून दिला कारण अत्यंत ते फळ अत्यंत कडू अस होत ,,,,,, राजा म्हणाला तू ईतका कडू फळ आंदन कस काय खात होतास ? हुजर्या म्हणाला राजे साहेब आपण मला ईतक काही दिल त्यात एक कडू फळ खायला मिळाल तर मोठ अस काय? तात्पर्य ---परमेश्वराने आपल्याला सुधृड शरीर आणि अविनाशी आत्मा दिला आहे आल एखाद दुखः तर सहन करा कि आज हि गोष्ट आठवली कारण ,,, महाराष्ट्राचे पुण्या नगरीचे लाडके नेते? श्री. सुरेश भाई कलमाडी यांना अटक झाल्याबरोबर स्मृतीभ्रउनशांचा आजा