Skip to main content

Posts

Showing posts from June 9, 2013

हा ईतिहास झाला ,,,

पुण्यात आता गेल्या आठवड्यात जेव्हा शालांत परीक्षेचे निकाल लागले त्यावेळी मी काही कामानिमित्ताने एका परिचितांकडे गेलो होतो आमच्या पुण्यात विद्वानांची विचारवंतांची कमी नाही अस म्हणतात अस म्हणतात पुण्याची जी लोकसंख्या आहे त्याच्या दीडपट लोक शहाणे (विद्वान\विचारवंत) राहतात ,,, दुपारचे साधारण १२ वाजले होते आणि समोरचे माझे मित्र वयाने खूप मोठे आहेत आणि थोडे स्वभावाने हि हेकट पण गेली ४\५ वर्षे त्यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्यांना माझ्या लोखानावरून आणि नंतर बोलण्यातून माझा स्वभाव आणि मी त्यांच्या चांगलाच ध्यानात आला शक्यतो ते बोलताना ते मझी टिंगल उडवल्या शिवाय राहत नाहीत आणि आतातर मी शंभू राजां बाबत काही लिहितोय समजल्यावर तर त्यांच्या आधुनिक वारू उधळलाच मला ते बोलू लागले अहो भूमकर काय शिवाजी महारज आणि शंभू महाराज आणि राम आणि कृष्ण,सावरकर ,टिळक ह्यांचा आताच्या कळत उपयोग काय ? संपूर्ण जग आज एका नव्या दिशेने वाटचाल करतं नव्या जगाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवतय काय तो ईतिहास ईतिहास सारख लावलं काही नवीन बोला आता त्यात काय ठेवलय ? शिळ्या काढीला कसला नेहमी उत् आणता? एक मात्र खर माझ नश

या पुढे माझ्या पगारातले पाच रुपये कमी करा ,,,,

हि गोष्ट आहे लाल बहादूर शास्त्री यांची पंतप्रधान व्हायच्या आधीची त्यावेळी ते कोंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते त्यावेळी त्यांना साठ रुपये पगार होता एके दिवशी अचानक एक त्यांचा मित्र त्यांच्या घरी आला आणि त्यांना म्हणाला शास्त्रीबुवा मला रुग्णालयाच्या खर्चा पोटी साठ रुपायंची अत्यंत गरज आहे जर तूम्ही मला मदत कराल तर तुमचे खूप उपकार होतील त्यावर शास्त्रीजी म्हणाले मित्रा मला तुला मदत करायला खूप बर वाटल असत पण आज आहे दहा तारीख आणि माझा पगार होतो एक तारखेला आणि मी माझा सारा पगार माझ्या बायकोच्या हातात देतो आणि त्यातही मला पगार नेमका साठ रुपये आहे तेच तुला दिले तर माझ्या हाती काय उरेल आणि या पगारात तुला काय देणार ठीक आहे येतो मी अस म्हणत जाणार तोच शास्त्रीजींच्या सौ पुढे आल्या आणि शास्त्रीजींना म्हणाल्या माझ्या कडे साठ रुपये आहेत ते त्यांना द्या तुमच्या मित्राची गरज भागेल आणि तुम्हाला तुम्ही त्याला अडीअडचणीला मदत केली म्हणून विसरणार हि नाही शास्त्रीजींनी ते साठ रुपये आपल्या बायकोकडून घेतले आणि मित्राला दिले मित्र त्यांचे आभार मानत निघून गेला त्यानंतर शास्त्रीजींनी आपल्या बायकोला विचारले हे स

लांडग्याच्या औलादिचे ,,,,

एक भुकेला लांडगा जंगलातून सावज शोधत शोधत एका रात्रीचा गावात शिरतो ,निजानीज झालेली असते गावाला तशी झोप लागलेली असते आणि याचा फायदा घेत तो एका गोठ्यात शिरतो तिथे त्याला एक बकरी दिसते त्याबरोबर ती घाबरते आणि त्याला म्हणते , काय लांडगे दादा कस काय येण केलत? त्यावर तो म्हणाला तुझा हा भाऊ दोन दिवसांचा उपाशी आहे बहिणीने त्याला काही खायला नको का द्यायला ? बकरीने त्याचा कावा ओळखला त्याला ती म्हणाली अरे मी तुला दादा म्हणाले मग मी तुझी बहिण नाही का झाले? तू बहिणीला खाणार का? त्यातून मी म्हातारी माझ्या कातडी शिवाय तुला काय मिळणार आहे ? त्या पेक्षा असे कर,, , शेजारच्या गोठ्यात माझी मुलगी आहे तिला खा ती चांगली गुटगुटीत आहे ,,, तो शेजारच्या गोठ्यात गेला तिथे तिची मुलगी रवंथ करत बसली होती त्या लांडग्याला पाहताच ती थरथर कापू लागली त्याला म्हणाली अहो दादा तुम्हीं मला वडिलांसारखे कुठलाच बाप मुलीला खात नाही कृपा करा मला खावू नका मी तुमचे उपकार विसरणार नाही त्या पेक्षा असा करा पलीकडे माझ कोवळ कोकरू आहे त्याच कोवळ आणि लुसलुशीत मास तुम्हाला नक्कीच आवडेल त्याला खा,,,, लांडगा पलीकडे जातो पाहतो तो काय खरच को