Skip to main content

Posts

Showing posts from February 6, 2011

वादळा पूर्वीची तयारी ,,,,,,,,,

काल fb वरील मित्राने सांगितले एयर पोर्टवर कस मुबई च्या ऐवजी bombay  लिहिलंय बाळासाहेबांकडे हि तक्रार मांडा ह्या भैया बिहार्यांचा माज उतरवला पाहजे. शिवसेनेनी काही तरी ठोस भूमिका घेतली पाहिजे . अस बराच काही बोलला,,,, आणि अचानक एक जुनी गोष्ट आठवली ,,, एका व्यक्तीला त्याच्या समुद्र किनार्यावरील फार्म हौस साठी तिथल काम सांभाळणाऱ्या व्यक्तीची गरज होती , त्या ठिकाणी वेळोवेळी येणाऱ्या  वादळान मुळे त्या मालकाचे वेळोवेळी बरेच नुकसान होत असे आणि म्हणून त्या ठिकाणी कुणी कामास हि राहत नव्हते ,,,,,,,, आणि अशा वेळी एक बुटका माणूस  ती नोकरी करावयास तयार झाला. त्या मालकाने त्याला विचारले तुला हे काम येते का? आधी कुठे तू काम केले आहेस का? पण त्या बुटक्या चक्रम माणसाने उत्तरही चमत्कारिक दिले. तो म्हणाल मी वादळा मध्ये शांत झोप घेवू शकतो ,,,,,, मालक थोडा गोंधळला हे उत्तर ऐकून पण कुणीच नाही तर हा तरी म्हणून त्याला कामावर ठेवले,, आणि तो मालक आपली कामे करायला गेला संध्याकाळी आपली कामे आटोपून घरी येतो काय? त्याला वादळाची कल्पना आली आणि धावतच नोकर कस काम करतोय हे पाहण्यासाठी गेला ईकडे