Skip to main content

Posts

Showing posts from January 19, 2020

आज इतिहासाच पान उलटताना,,, घोरी आणि भाजप

महा क्रूर गोष्टींनी भरलेला 711 नन्तरचा इतिहास सांगतो,,,, पण या आक्रमांनी ही आम्ही हिंदूं त्यातून काही बोध घेऊ काही शिकू अस आजवर घडलेलं नाही अलेक्झांडर आला परंतु त्याने काही कुणाला ग्रीक करायच्या भानगडीत पडला नाही शक आले हुन आले परंतु त्यांनी कुणी कुणाला कुशाण बनवलं नाही उलट तेच या मातीत बौद्ध किंवा जैन बनून मिसळून गेले परन्तु नन्तर 711 ला महंमद बिन कासीमची सिंध च्या बाजूनं स्वारी झाली त्या नंतर मात्र जो बटवा बाटवी चा हैदोस सुरू झाला त्याला तोड नव्हती परन्तु तेव्हाही हिंदू राजे या साऱ्या आक्रमणाला प्रतित्युत्तर द्यायला कमी नाही पडले नव्हे ते शौर्यात कमी नव्हतेच,, या देशाला पहिली किळस आली ती क्रौर्याची,,, हे युद्ध फक्त राजे रजवड्यां पुरत नव्हतं तर समोर जे जे दिसेल ते ते लुटालूट करावं जाळपोळ करावी बटवा बाटवी करावी लेकी सुना पळवाव्यात त्यांची अब्रु वेशीवर टांगवी धिंड काढावी देव देवळं बेचिराख करावी मूर्ती भंजन करावं मालमत्ता लुटून घ्यावी *या सगळ्यात आपलीची लोक बळजबरीने धर्मांतरित केली जावी आणि आपल्यातील धर्ममार्तंडांनी राजाने दुर्लक्ष करावं त्यांना पुन्हा हिंदू करवून घ्यावं अशी