Skip to main content

गोष्ट रंगांची ,,,

दैनिक सकाळ ,दिनांक २१.३.११
स्पृहा जोशी यांनी हि कविता लिहिली आहे
खूप खूप वर्ष पूर्वीची गोष्ट आहे
रंगपंचमीच्या दिवशी सगळे रंग एकत्र जमायचे
ईंद्र धनुष्याच्या कमानीखाली धम्माल करायचे .
माणसाला तेव्हा म्हणे रंग म्हणजे काय ते कळतच नव्हते,,
त्या दिवशी रंग रंगपंचमी खेळताना ,,,,,,
एक माणूस त्यांना कोरडा दिसला ,
हसू विसार्ल्यासारखा,, रंगानं खूप वाईट वाटल ,
त्यांनी ठरवलं कि याचा आयुष्य रंगांनी भरून टाकायचं ,
आयष्य रंबिरंगी झाल कि तो हि हसायला लागेल,,,,,,,
त्याला हि भावना कळतील,
ईन्द्रधनुश्य  होईल त्याच जगण
लाल रंग म्हणाल मी सळसळता उत्साह देईन,,,,,,
नारंगी म्हणाला मी देईन उर्जा शिकवेन त्याग ,,,
पिवळा म्हणाल मी देईन स्वच्छ विचार न अडखळनारे  ,,
हिरवा म्हणाल मी देईन आनंद भरभराट ,,,
निळा शांतपणे म्हणाल मी देईन शांती,
आणि देईन ओढ असिमाची,,,,,,,
पारवा दूर बघत म्हणाला ,,,
माझ्या मुले शिकतील हे शहाणपण आणि सुखाने
विलीन होतील अनंतात ,,,
जांभळ्याने या सगळ्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाला,
मी देईन यांना पूर्णत्व ,,,
सारे रंग आनंदले त्यांनी आपल्याकडच हा ठेवा माणसाला
बहाल केला आणि ,,,,
माणसाचं कधी नव्हे ईतका आयुष्य सुंदर बनल ,!!!
पण रंगानी कुठे माणसाला ओळखल होत?
२१ षटका पर्यंत त्यांचा विश्वासच उडाला होता
माणूस नावाच्या प्राण्यावरून????????????
आज फिरून तीच मानस रंगपंचमीला एकत्र  जमली होती,
पण हसत नव्हते केविलवाणे मात्र झाले होते,
हताश पणे एकमेकांकडे पाहत होते,,,
भडभडून आल त्यांना शेवटी बांध फुटला रंगाचा,,,,,,
आणि पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले,,,,,
डोळ्यात आणुनी उरला सुरला जीव
निष्पाप आठवे ज्याचा त्याचा देव !
भागव्याचे चाले येथे वैर हिरव्याशी
का चोर सोडूनी  संन्याश्याला फाशी?
का निळा धावतो दलितांच्या उद्धारा?
अन देवांच्या हि डोळ्यास लागती धारा,
जगण्यातून हरवे का षड्जाचा सूर?
कोंडला सभोवती का सरणाचा धूर,
श्वासात वाहतो असा हा विषारी वारा
का तोंड दाबुनी वर बुक्क्यांचा मारा!!!!
रडणार कसे सुकले डोळ्यातले पाणी.
रंगांची बनली केवळ चलनी नाणी
रंगाचं सरले कसे मनाशी नाते
अन रंगमागून रंग आताशा जाते ,,,,,,!!!!!


Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...