दिव्यांची आवस
सुकरासी विष्ठा माने सावकाश
मिष्ठानणा ची त्यास काय गोड़ी-
संत शिरोमणि श्री तुकोबाराय
फेसबुक आणि व्हाट्स ऐप वर येणारे मेसेज पाहून
*गटारी हां देखिल 31डीसे* प्रमाने राष्ट्रीय सण होणार की काय अस वाटू लागलय,,,
वास्तविक ज्याला आज गटारी अमावस्या अस अगदी काही क्यालेंडर मधे ही लिहल आणि बोलल जातय
खर तर
तमसो मा जोतिर्गमयचा खर्या अर्थाने संदेश देणारा हा सण-
ज्या दिव्याने या देशातील 33 कोटि देवदेवतांना ओवाळल जात
पूजल जात त्या दिव्यांची पूजा करायचा हां दिवस*
या दिवशी दिव्यान्ना घासून पुसून लक्ख केल जात नवी वात नव तेल घातल जात कारण
या दिव्याच्या अवसेपासून
श्रावण चालू होतो
या महिन्यात खुप सण वार येतात
गौरी गणपति इ.
त्या नंतर नवरात्र त्यात तर नऊ दिवस दिवा तेवत ठेवायचा असतो पुढे बाकीचे सण वार अशावेळी सर्वात पुढे असतो तो दिवा त्याच हे पूजन ,,,,
पण आजकाल हे सार मागे पडून
आता काय महिनाभर खायला
मिळणार नाही घ्या खावुन
आता मिलनार नाही घ्या पिवुन
त्या निमित्ताने घ्या गटारात लोलून
असे सण आपन साजरे करू लागलो
पहिल्यांदा मानवाने अंधारवर विजय प्रकाशाच्या सहाय्याने मिळवला
अमावस्या अंधारावर मात करायला शिकवते
अमावस्या
दिव्या सारखे लक्ख प्रकाश लोकांना दया अस शिकवते
आजकाल आषाढ़ अमावस्या म्हणजे काय ते आधी घरी शिकवत नाहित मग इंग्रजी मीडियमला का दोष द्यावा
गटार हे घाण वाहून न्यायच काम करत आणि आम्ही नेमकी त्या दिवशी घाण जवळ करतो
दिव्यांची अवस* हे नाव आज किती जणांना माहीत आहे देव जाणे
आषाढ अमावस्या (गटारी अमावस्या
आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात ये वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते, पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईन महिना हा रोगराईचा महिना समजला जातो. ती होऊ नये मग श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येदिवशी भरपेट मांसाहार करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कारण श्रावणात धार्मिक कार्य जास्त असल्याने असा मांसाहार केला जात नाही.श्रावणात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते. या दिवसात वर्षभर न दिसणार्या रानभाज्या बाजारात येतात, निसर्गातील ताजेतवाने पणा, मनाची प्रसन्नता, आणि संयमित आहार विहार म्हणजे सदा सर्वकाळ श्रावण असणे होय. समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. माशांचा प्रजोत्पादन काळ व माशांची सशक्त पैदास होण्या करता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला एक छोटासा ब्रेक दिला आहे. विविध रान वनस्पती ह्या निरनिराळे रसस्वाद देतात त्यांचा हिm पोषक पणा शरीरास मिळणे जरुरीचे असते. याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात आणि पावसाचे दिवस असल्याने मांसाहार पचायला देखील जड असते. म्हणुनच या महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो. आता तुम्हीच ठरवा आषाढ अमावस्या कशी साजरी करायची.
*दिव्यांची पूजा बांधुन कि गटारात लोळण * घेउन???
सुनील प्रभाकर भुमकर
सुकरासी विष्ठा माने सावकाश
मिष्ठानणा ची त्यास काय गोड़ी-
संत शिरोमणि श्री तुकोबाराय
फेसबुक आणि व्हाट्स ऐप वर येणारे मेसेज पाहून
*गटारी हां देखिल 31डीसे* प्रमाने राष्ट्रीय सण होणार की काय अस वाटू लागलय,,,
वास्तविक ज्याला आज गटारी अमावस्या अस अगदी काही क्यालेंडर मधे ही लिहल आणि बोलल जातय
खर तर
तमसो मा जोतिर्गमयचा खर्या अर्थाने संदेश देणारा हा सण-
ज्या दिव्याने या देशातील 33 कोटि देवदेवतांना ओवाळल जात
पूजल जात त्या दिव्यांची पूजा करायचा हां दिवस*
या दिवशी दिव्यान्ना घासून पुसून लक्ख केल जात नवी वात नव तेल घातल जात कारण
या दिव्याच्या अवसेपासून
श्रावण चालू होतो
या महिन्यात खुप सण वार येतात
गौरी गणपति इ.
त्या नंतर नवरात्र त्यात तर नऊ दिवस दिवा तेवत ठेवायचा असतो पुढे बाकीचे सण वार अशावेळी सर्वात पुढे असतो तो दिवा त्याच हे पूजन ,,,,
पण आजकाल हे सार मागे पडून
आता काय महिनाभर खायला
मिळणार नाही घ्या खावुन
आता मिलनार नाही घ्या पिवुन
त्या निमित्ताने घ्या गटारात लोलून
असे सण आपन साजरे करू लागलो
पहिल्यांदा मानवाने अंधारवर विजय प्रकाशाच्या सहाय्याने मिळवला
अमावस्या अंधारावर मात करायला शिकवते
अमावस्या
दिव्या सारखे लक्ख प्रकाश लोकांना दया अस शिकवते
आजकाल आषाढ़ अमावस्या म्हणजे काय ते आधी घरी शिकवत नाहित मग इंग्रजी मीडियमला का दोष द्यावा
गटार हे घाण वाहून न्यायच काम करत आणि आम्ही नेमकी त्या दिवशी घाण जवळ करतो
दिव्यांची अवस* हे नाव आज किती जणांना माहीत आहे देव जाणे
आषाढ अमावस्या (गटारी अमावस्या
आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात ये वाहून नेते, गाव स्वच्छ ठेवते, रोगराई दूर सारते, पण शहरे वाढली, गटारे स्वच्छ होईन महिना हा रोगराईचा महिना समजला जातो. ती होऊ नये मग श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येदिवशी भरपेट मांसाहार करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कारण श्रावणात धार्मिक कार्य जास्त असल्याने असा मांसाहार केला जात नाही.श्रावणात सगळीकडे हिरवेगार वातावरण असते. या दिवसात वर्षभर न दिसणार्या रानभाज्या बाजारात येतात, निसर्गातील ताजेतवाने पणा, मनाची प्रसन्नता, आणि संयमित आहार विहार म्हणजे सदा सर्वकाळ श्रावण असणे होय. समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. माशांचा प्रजोत्पादन काळ व माशांची सशक्त पैदास होण्या करता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला एक छोटासा ब्रेक दिला आहे. विविध रान वनस्पती ह्या निरनिराळे रसस्वाद देतात त्यांचा हिm पोषक पणा शरीरास मिळणे जरुरीचे असते. याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात आणि पावसाचे दिवस असल्याने मांसाहार पचायला देखील जड असते. म्हणुनच या महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो. आता तुम्हीच ठरवा आषाढ अमावस्या कशी साजरी करायची.
*दिव्यांची पूजा बांधुन कि गटारात लोळण * घेउन???
सुनील प्रभाकर भुमकर
Comments
Post a Comment