#तो तिसरा मित्र होता,,,❓
गुरुकुलातून तीन युवक उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल..
गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती खास परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात प्रमाणपत्र देण्याचा सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढच्या आयुष्यक्रमणेसाठी गुरुकुलाबाहेर पडले..
संध्याकाळ होत आली होती. आणखी काही क्षणांमध्ये मिट्ट काळोख झाला असता. तिघांना झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. *अचानक पुढे चालणारा युवक थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं.*
*दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला..*
*तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला.*
*दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का?*
कोणत्याही क्षणी अंधार पडेल. आपल्याला मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर..
*तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत.आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो पथिक येईल, त्याला*
*काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत..*
ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल *तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे*. अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती, अनुकंपेची होती, सहवेदनेची होती. तुम्ही ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे..
*तात्पर्य:--*
पहिले दोन मित्र अर्थातच
*मोदी आणि शहा ही जोडगळी होती*
आता तिसरा मित्र होता
#उद्धवसाहेब हे काही वेगळं सांगायला नकोच
काय पटतंय का😆❓
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
गुरुकुलातून तीन युवक उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल..
गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती खास परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात प्रमाणपत्र देण्याचा सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढच्या आयुष्यक्रमणेसाठी गुरुकुलाबाहेर पडले..
संध्याकाळ होत आली होती. आणखी काही क्षणांमध्ये मिट्ट काळोख झाला असता. तिघांना झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. *अचानक पुढे चालणारा युवक थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं.*
*दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला..*
*तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला.*
*दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का?*
कोणत्याही क्षणी अंधार पडेल. आपल्याला मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर..
*तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत.आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो पथिक येईल, त्याला*
*काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत..*
ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल *तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे*. अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती, अनुकंपेची होती, सहवेदनेची होती. तुम्ही ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे..
*तात्पर्य:--*
पहिले दोन मित्र अर्थातच
*मोदी आणि शहा ही जोडगळी होती*
आता तिसरा मित्र होता
#उद्धवसाहेब हे काही वेगळं सांगायला नकोच
काय पटतंय का😆❓
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
Comments
Post a Comment