Skip to main content

सापाच्या औलादिचे ,,,

एका गावात एक मोठी नदी होती ,नदीच्या काठाजवळच एक मोठे वाडाचे झाड होते
त्या झाडावर पक्षी ,खारुताई ,माकडे सारे खेळीमेळीने आंनदाने राहत होते ,
माकड दादा सर्वांना आपल्या मर्कट लीलांनी हसवत असे
एकंदर सार् कस मजेत चालल होत
आणि एके दिवशी त्या झाडा जवळच्या बिळात नव्याने एक साप राहायला आला. रोज सकाळी पक्षी अन्न शोधायला बाहेर पडतात हे त्याला माहित झाल होत या झाडावर ईतकी घरटी आहेत तेव्हा कुठल्या न कुठल्या घरट्यात पक्षांची
अंडी असणारच पक्षी बाहेर पडल्यावर अंडी पळवायची असा बेत केला
त्या मुळे कुणालाही संशय येणार नव्हता
पोट भरायचा मार्ग सापडला या विचाराने तो जाम खूष झाला
प्रथम त्याने चिमणीची अंडी खाल्ली आणि कावळ्याची अंडी आपल्या
बिळात नेवून ठेवली
संध्याकाळी कावळा चिमणी आपापल्या घरट्याकडे परतली
अंडी न दिसल्यावर कासावीस होत शोध सुरु केला
बर पुढे दोन तीन दिवस पुन्हा असेच घडले पुन्हा शोध शोध सुरु झाली कधी नव्हे ते चिवचिवाट आणि कलकलाट एकदम सुरु झाला
दोघही एकमेकांकडे संशयाने पाहू लागले
गुण्या गोविंदाने नांदणारे अचानक भांडायला लागले
खरू ताई आणि माकडाला कळेना काय कराव ?
सापाला मात्र त्यांची भांडण पाहून मजा येत होती
त्याची करमणूक होवू लागली त्यामुळे त्याची हिम्मत वाढली
आता त्याने नवा डाव टाकला
त्याने चिमणीची अंडी कावळ्याच्या घरात ठेवली चिमणीच्या हे लक्षात आल्यावर तिने त्याला जाब विचारला ,,,
कावळा बिचारा काय बोलणार ,,?
दुसऱ्या दिवशी कावळ्याची अंडी आता त्या सापाने चिमणीच्या
घरट्यात टाकली
आता पाळी कावळ्याची दोघांच पुन्हा भांडण सुरु झाल
इकडे माकड आणि खारू ताईला कळेना भांडण कस मिटवायच?
तेव्हा खारू ताई म्हणाली तुम्ही दोघही आधी शांत व्हा
अस भांडण करून काहीच होणार नाही
तुमच्या गैरहजेरीत हे सार घडतय हे आधी लक्षात घ्या
तुम्ही दोघांनी भांडत राहव आणि चोराला आपल काम करता याव
हाच त्या चोराचा डाव असावा हे लक्षात घ्या
आता हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तो एकजुटीने सोडवायला हवा, म्हणजे नेमक काय करायचे कावळ्याने विचारलं ,,?
आता ते काम आच्यावर सोपवा ,,
मात्र उद्या नेहमी प्रमाणे रोज जसे बाहेर पडत तसे पडा
पुढचे मी आणि खारुताई बघतो माकड म्हणाला
आणि दुसऱ्या दिवसापासून हे दोघही बाहेर पडले
कि खारुताई आणि माकड आजूबाजूच्या झाडावर लपून पाळत ठेवू लागले आणि हि बदमाशी साप करतोय हे त्यांच्या लक्षात आले
आणि आता सापाला धडा शिकवायचा असे ठरले
पुन्हा दुसऱ्या दिवशी कावळा आणि चिमणी बाहेर पडले
पण ,,
त्यांनी आपल्या सर्व मित्रांना गोळा करून लपून बसले
आणि साप महाराज आले रोजच्या प्रमाणे निर्धास्त ,,
पण आधीच दाबा धरून बसलेले
सर्व पक्षांनी मग एकदम त्याच्यावर हल्ला केला आणि चोची मारून मारून घायाळ केले
तेव्हा गयावया करत त्याने माफी मागितली
परंतु हे झाडच नव्हे तर गावच सोडून जाणार असशील तर
माफी मिळेल आणि त्यातून पुन्हा असा चावटपणा केला तर
मात्र माफी मिळणार नाही असा सज्जड दम हि भरला
आता साऱ्याच पक्षांनी सुटकेचा निश्वास सोडला
तात्पर्य---
एकीचे बळ काय असते आणि दोघांच्या बेसावध भांडणात कसा दुसऱ्याचा
लाभ होतो ,,आपल्यात फुट पाडून कुणी स्वतःचा स्वार्थ तर साधत नाही ना ?
या साठी सावध राहायला हवे
हेच या गोष्टीतून कळते पण आपण नेमके काय करतो आहोत?
आज उद्यावर २०१४ चि निवडणूक आली आहे
आणि हे हरामखोर सरकार निवृत्त न्यायधीश सच्चर आणि रंगनाथ मिश्र
यांचा सच्चर आयोगाचा प्रसार करू लागल आहेत
वृत्तपत्रात तशा जाहिराती येवू लागल्या आहेत
त्यांचा प्रचार हि सुरु झाला आहे उद्याच्या २०१४च्या निवडणुकीत विजयी करा
आम्ही सच्चर आयोगच्या शिफारसी राबवू
यावर समीर दारेकारांनी "हिंदुना कायदा आणि अल्पसंख्याकांना फायदा "
आणि "धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेला सुरुंग" अशी छान पुस्तक लिहिली आहेत
तर सांगायचं अस
हे हरामी नेते तसे वागू हि लागले आहेत
मुकुटमणी ,शरदपवार ह्यांनी त्यासाठी मुंब्र्याचा पाच मिनिटाचा प्रवास करून "ईशरत जहा" निर्दोष आहे चा गजर मुंब्र्यातच केला
रोज वृत्तपत्रात अल्पसंख्य नावावर रोज मुसलमानांना सवलतीच
गजर दाखवलं जातंय
जागतिक दर्जाचे ईस्लामिक केंद्र उभारू ,,,
मासळी बाजाराचा प्रस्ताव द्या लगेच मंजूर ,,
पशुवध गृह पाहिजे फक्त हो बोला,,,
मुंब्राचे भारनियमन कायमचे कमी करू,,,
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सरकारकडून "स्कूटी",,,
राजस्थान सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी नवी योजना सुरू केली आहे.,,
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत ५०% गूण मिळवल्यास
त्यांना सरकारतर्फे स्कूटी देण्यात येईल.,,
अल्पसंख्याचे लाड पूरवून त्यांचे मत मिळवण्यासाठी राज्यकर्ते कोणत्या थराला जाऊ शकतात,
हे दिसतंय या प्रस्तावाला राजस्थान सरकारने मंजुरी दिली आहे.
यापूर्वी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी ६०% मिळवल्यास म्हणजेच
प्रथम वर्ग मिळवल्यास त्यांना स्कूटी देण्याची योजना होती.
आता अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी ५०% मिळवले तरीही त्यांना स्कूटी मिळणार आहे.,,
पदवी परीक्षेत ५५% मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना १० हजार रुपये,,
तसंच पदव्युत्तर परीक्षेत परीक्षेत ५५% मिळवणाऱ्यांना २० हजार रुपये ,,सरकारतर्फे मिळणार आहेत. 

मात्र यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न
२ लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं, ही अट आहे.
अल्पसंख्यांक म्हणजे जणू या देशाची खाण आहे, असेच मानले जाते. भारत हा जगातील एकमेव देश आहे जीथे बहूसंख्यांचे हाल होतात.
असो हे तर चालतच राहणार असेल तर पुन्हा ईथे
सापाच्या औलादिचे राज्य येईल तेव्हा मित्रानो सावधान सावधान .

मतांच्या  चोचीने या अस्नीतील सापांना घायाळ कारण
हे आता आपल काम आहे 

Comments


  1. Ganesh Date
    commented on your link
    .
    Ganesh wrote: "सुनील , हे सर्व हिंदुंच्या पैशातूनच केल जाणार आहे (करीत आहेत). हे म्हणजे कुर्हाडीचा दंड गोतास काळ आहेत. हिंदुना विष पाजणारे अक्करमाशीच (इक सापाची जात -संकरित) आहेत. सुमारे ८-९ वर्षान पूर्वी महाराष्ट्र सरकारने निव्वळ मुस्ल्मिन्साठी इक trust स्थापन केला होता त्यतून उद्दोग्धंदा करण्यासाठी बरेच पैसे वाटप झाले .त्य्पैकी किती परतफेड झाली गुलदस्त्यात आहे. या सर्व सोयी कुणाच्या खिश्यातून ? मिळणार काय ? खुर्ची .म्हणजे याना खुर्ची व हिंदुना लाथ., मरा सालो."

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल