खाजा नासुरुद्दीनला लोकंना मूर्ख बनवायची खूप हौस असते
एक दिवस खाजा नासुरुद्दिन जाहीर करतो कि
कुराणवर वर जाहीर प्रवचन करणार आहे अर्थातच लोकात
समज असतो कि हा काय बोलणार कुराणवर ?
पण तरीही लोक त्याचा विचार ऐकायला जमा होतात
सगळी मानस जमल्यावर नसरुद्दिन विचारतो
आज मी काय बोलणार कशावर बोलणार आहे तुम्हाला माहित आहे का?
त्यावर माणस म्हणाली नाही आम्हाला काही कल्पना नाही
त्यावर नासुरुद्दिन म्हणतो जा मग घरी ज्यांना मी काय बोलणार
आहे ते माहित नाही अशा अशिक्षित अडाणी लोकांसमोर मी बोलणार नाही चालते व्हा ,,,,
परत पुन्हा काही दिवसांनी तो पुन्हा जाहीर करतो
कि कुराणवर बोलणार आहे
पहिला अनुभव गाठीशी असल्यामुळे लोकांनी ठरवलं आता हो बोलायचं
आणि त्या प्रमाणे नासुरुद्दिन विचारतो कि काय आणि कशावर बोलणार
तुम्हाला माहित आहे का?
सारे एकजात हो म्हणतात त्यावर नासुरुद्दिन म्हणतो ,,
मग तुमच्या समोर बोलायची काय गरज तुम्हाला सर्व ठावूक आहे ,,,
चला चालते व्हा अस म्हणत परत एकदा लोकांना मूर्ख बनवतो,,,
लोक चिडतात पण काय करणार गप्प बसतात,
परत काही दिवसांनी नसुरुद्दिन जाहीर करतो मी
कुराणवर बोलणार आधीचे अनुभव गाठीशी असलेले लोक शहाणे होतात
आणि काही करून याला आज फसायचं नाही उलट यालाच फसवायच
आणि जमल तर फटके हि द्यायचे,,,
असे सारे लोक कट करतात कि जमलेल्या अर्ध्या लोकांनी
हो बोलायचं अर्ध्या लोकांनी नाही बोलायचे
ठरल्या प्रमाणे नासुरुद्दिन विचारतो मी काय बोलणार आहे माहित आहे का?
आणि ठरल्या प्रमाणे अर्धे लोक हो आणि अर्धे लोक नाही म्हणतात
त्यावर नसरुद्दिन म्हणतो चला तर मग ज्यांना माहित नाही त्यांना माहित असलेल्यांनी समजावून सागा
चला चालते व्हा
तात्पर्य----
अशा बदमाश लोकांच्या नदी लागू नये त्यांची बदमाशी वेळीच ओळखून त्यांची करमणूक
करून आपल हस करून घेवू नये. ज्यांना ईतरांना त्रास देण्यात आनंद वाटतो त्यांच्या पासून दूर राहावे
आपल्या आसपास हि अशी बरीच मानस असतात आपणही वेळीच सावध झालेलं बर
त्यांना उत्तर देण्यात आपली शक्ती विनाकारण खर्च होते अशा लोकांना आपणच म्हंटल पाहिजे चला
चालते व्हा तुमच्या करमणुकीसाठी आमच्या कडे वेळ नाही .
एक दिवस खाजा नासुरुद्दिन जाहीर करतो कि
कुराणवर वर जाहीर प्रवचन करणार आहे अर्थातच लोकात
समज असतो कि हा काय बोलणार कुराणवर ?
पण तरीही लोक त्याचा विचार ऐकायला जमा होतात
सगळी मानस जमल्यावर नसरुद्दिन विचारतो
आज मी काय बोलणार कशावर बोलणार आहे तुम्हाला माहित आहे का?
त्यावर माणस म्हणाली नाही आम्हाला काही कल्पना नाही
त्यावर नासुरुद्दिन म्हणतो जा मग घरी ज्यांना मी काय बोलणार
आहे ते माहित नाही अशा अशिक्षित अडाणी लोकांसमोर मी बोलणार नाही चालते व्हा ,,,,
परत पुन्हा काही दिवसांनी तो पुन्हा जाहीर करतो
कि कुराणवर बोलणार आहे
पहिला अनुभव गाठीशी असल्यामुळे लोकांनी ठरवलं आता हो बोलायचं
आणि त्या प्रमाणे नासुरुद्दिन विचारतो कि काय आणि कशावर बोलणार
तुम्हाला माहित आहे का?
सारे एकजात हो म्हणतात त्यावर नासुरुद्दिन म्हणतो ,,
मग तुमच्या समोर बोलायची काय गरज तुम्हाला सर्व ठावूक आहे ,,,
चला चालते व्हा अस म्हणत परत एकदा लोकांना मूर्ख बनवतो,,,
लोक चिडतात पण काय करणार गप्प बसतात,
परत काही दिवसांनी नसुरुद्दिन जाहीर करतो मी
कुराणवर बोलणार आधीचे अनुभव गाठीशी असलेले लोक शहाणे होतात
आणि काही करून याला आज फसायचं नाही उलट यालाच फसवायच
आणि जमल तर फटके हि द्यायचे,,,
असे सारे लोक कट करतात कि जमलेल्या अर्ध्या लोकांनी
हो बोलायचं अर्ध्या लोकांनी नाही बोलायचे
ठरल्या प्रमाणे नासुरुद्दिन विचारतो मी काय बोलणार आहे माहित आहे का?
आणि ठरल्या प्रमाणे अर्धे लोक हो आणि अर्धे लोक नाही म्हणतात
त्यावर नसरुद्दिन म्हणतो चला तर मग ज्यांना माहित नाही त्यांना माहित असलेल्यांनी समजावून सागा
चला चालते व्हा
तात्पर्य----
अशा बदमाश लोकांच्या नदी लागू नये त्यांची बदमाशी वेळीच ओळखून त्यांची करमणूक
करून आपल हस करून घेवू नये. ज्यांना ईतरांना त्रास देण्यात आनंद वाटतो त्यांच्या पासून दूर राहावे
आपल्या आसपास हि अशी बरीच मानस असतात आपणही वेळीच सावध झालेलं बर
त्यांना उत्तर देण्यात आपली शक्ती विनाकारण खर्च होते अशा लोकांना आपणच म्हंटल पाहिजे चला
चालते व्हा तुमच्या करमणुकीसाठी आमच्या कडे वेळ नाही .
अशा लोकांना आपणच म्हंटल पाहिजे चला
ReplyDeleteचालते व्हा तुमच्या करमणुकीसाठी आमच्या कडे वेळ नाही .