Skip to main content

भारतीय हेरगिरीच्या ईतिहासातील सर्वात मोठी घोडचूक

अति सज्जनपणा घेतो पडून पायावर धोंडा ,,
एक जुन्या अमृत नामक पुस्तकात संडे वरून छापलेली गोष्ट वाचण्यात आली
१९७८ मध्ये पाकिस्तानातील एका व्यक्तीने ,
"रॉ" कडे संधान साधून "काहूटा"येथील "अणुभट्टीचे" सर्व नकाशे देण्याची तयारी दाखवली होती,
आणि त्यासाठी त्या व्यक्तीला फक्त
दहा हजार डॉलर हवे होते चालून आलेल्या संधीला
मान्यता मिळवण्यासाठी "रॉ"चे प्रमुख पंतप्रधान मोरारजी देसाईंकडे गेले अर्थातच गांधी विचारांचं पाणी प्यायलेले 

आमचे पंतप्रधानांनी त्याला नकार दिला
(साला कौतुक कराव तितक कमीच नाही का?)
परंतु ईतक्यावरच आपला मुर्खपणा थांबवतील
ती भारतीय गांधी वंशावळ कसली?
तर या महाशयांनी ,
पाकिस्तानी राजप्रतिनिधींना बोलवून सांगितले,
"तुमची सुरक्षा व्यवस्था ईतकी ढिसाळ आहे कि मी मनात आणल असत तर
तुमच्या "काहूटा अणुभट्टीचे" गुप्त कागदपत्र मिळवू शकलो असतो,"
पण आम्ही असा पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न करणार नाही,
अर्थातच त्यानंतर पाकिस्तानने संबंधित कागद पत्रे ज्यांना
पहावयास मिळत होती त्यांच्यावर नजर ठेवून शोधून काढण् अवघड नव्हत, त्या कागद पत्र पुरवणाऱ्या व्यक्तीला आणि त्या साऱ्या संबंधित लोकांना त्यांनी ठार मारलं,,,,
तात्पर्य-(काय बोलावे या कर्माला)
अति सज्जनपणा कधी कधी का? नेहमीच म्हटले पाहिजे,
आपल्याच पायावर धोंडा पडून घेत असतो
हे आम्हाला कधी कळणार?
प्रत्यक्ष धर्म्राजालाही युद्धात हाताचे राखून बोलावे लागले होते
हे का विसरतो आपण?
युद्धात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते हे नेहमीच का विसरतो आपण?
ठीक तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही
ती कागदपत्र नाकारण हे ठीक असेल हि
परंतु प्रत्यक्ष पाकिस्तांला हे सांगणं कि तुमच्या अणुभट्टी ची
कागदपत्र मिळवू शकतो हे कुठल्या तर्कात बसत?
भारतीय हेरगिरीच्या ईतिहासातील हि सर्वात मोठी घोडचूक म्हंटली पाहिजे.



Comments

  1. Like · · Unfollow Post · Share · Delete

    राकेश राजे, Sagar Kharpude, Jayesh Mestry and 3 others like this.
    1 share
    Rahul Kulkarni तात्यारावच हवेच अशाजागी.
    Tuesday at 11:52am via mobile · Unlike · 2

    ReplyDelete
  2. Kanchan Firdos Karai वाचून धन्य झाले _/\_
    Tuesday at 8:29pm · Unlike · 1

    ReplyDelete
  3. Ganesh Date जगात सर्वत्र सर्व राष्ट्र दुसर्या देशांचे गुप्त कागदपत्र,रहस्य , गुपित मिलावाण्य्साठी काय वाटे ते करतात.पैशांचा पाऊस पाडतात.पण आपल्या येथे सर्व उपराठा कारभार .दुसरी राष्ट्र आपल्या परराष्ट्र धोरणावर हसत असतील.नुसती घोड चूक नाही तर घोड्यांची चूक.
    Yesterday at 5:41am · Edited · Unlike · 1

    ReplyDelete
  4. Ganesh Date Sunil, ati sajjanpana nahi tar ati nalayakpana.
    Yesterday at 6:05am · Like

    ReplyDelete
  5. Sunil Prabhakar Bhumkar nakkich dada barobar bollat.
    14 minutes ago · Like

    ReplyDelete
  6. राकेश राजे कशासाठीही कायपण.?
    11 minutes ago via mobile · Like

    ReplyDelete
  7. Bhal Patankar एकदा पंतप्रधान झाल्यावर 'विश्व शांती पुरुष '' व्हायचे डोहाळे लागतात[नेहरूंपासून कंदाहार प्रकरण] त्यामुळेच राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष होते ह्यास एकच अपवाद म्हणजे इंदिराजी
    7 minutes ago · Unlike · 1

    ReplyDelete
  8. Bhal Patankar प्रखर राष्ट्रप्रेमी म्हणजे स्वातंत्र्यवीर , १५ ऑगस्टला त्यानी आपली घराच्या समोर भगव्याबरोबर तिरंगा देखील अभिमानाने लावला

    ReplyDelete
  9. Bhal Patankar जे पी जसलोक मध्ये जिवंत असताना अफवा पसरली की ते वारले तर त्याची खात्री करण्याऐवजी मोरारजीनी लोकसभेत दुखवटा ठराव मांडला, ध्वज अर्ध्यावर आणले गेले आणि दुसर्या दिवशी चूक कळून आली
    4 minutes ago · Unlike · 1

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल