Skip to main content

वादळा पूर्वीची तयारी ,,,,,,,,,

काल fb वरील मित्राने सांगितले
एयर पोर्टवर कस मुबई च्या ऐवजी bombay  लिहिलंय
बाळासाहेबांकडे हि तक्रार मांडा ह्या भैया बिहार्यांचा माज उतरवला पाहजे.
शिवसेनेनी काही तरी ठोस भूमिका घेतली पाहिजे .
अस बराच काही बोलला,,,,
आणि अचानक एक जुनी गोष्ट आठवली ,,,
एका व्यक्तीला त्याच्या समुद्र किनार्यावरील फार्म हौस साठी
तिथल काम सांभाळणाऱ्या व्यक्तीची गरज होती ,
त्या ठिकाणी वेळोवेळी येणाऱ्या  वादळान मुळे
त्या मालकाचे वेळोवेळी बरेच नुकसान होत असे आणि म्हणून
त्या ठिकाणी कुणी कामास हि राहत नव्हते ,,,,,,,,
आणि अशा वेळी एक बुटका माणूस  ती नोकरी करावयास तयार झाला.
त्या मालकाने त्याला विचारले तुला हे काम येते का?
आधी कुठे तू काम केले आहेस का?
पण त्या बुटक्या चक्रम माणसाने उत्तरही चमत्कारिक दिले.
तो म्हणाल मी वादळा मध्ये शांत झोप घेवू शकतो ,,,,,,
मालक थोडा गोंधळला हे उत्तर ऐकून पण
कुणीच नाही तर हा तरी म्हणून त्याला कामावर ठेवले,,
आणि तो मालक आपली कामे करायला गेला
संध्याकाळी आपली कामे आटोपून घरी येतो काय?
त्याला वादळाची कल्पना आली आणि धावतच नोकर कस
काम करतोय हे पाहण्यासाठी गेला
ईकडे वादळ हळू हळू वाढत होत आणि पाहतो तर काय  ?
नोकर मस्त पैकी अंगावर चादर ओढून झोपला होता
हे पाहून मालक संतापला ,,,,,,,
ए उठ उठ बघ वादळ घोघावाताय बघ मूर्ख 

अस म्हणत त्याला शिव्या घालू लागला, .
आता याला कामावरून काढतोच कसा म्हणत
आधी फार्म हाउसची व्यवस्था करू मग याच्या कडे बघू
अस म्हणत आधी
फार्म ची व्यवस्था लावायला गेला पाहतो तर काय?,,,,,,
गवताच्या गंजी व्यवस्थित प्ल्यास्टिकच्या पिशवीत
बांधून ठेवल्या होत्या ,
गाई गुरांना त्यांचा दाणा पाणी देवून आधीच नीट बांधून ठेवले होते.
कोंबड्या पिंजर्यात बंद होत्या ,
घोड्यांना त्यांच्या पागेत बांधून ठेवले होते,
फार्म हाउसचे सर्व दरवाजे नि साखळीने बांधून ठेवले होते ,
अस काही होत कि कितीही मोठ वादळ आला तरी जास्त काही नुकसान होणार नव्हत ,
आणि खटकन वीज चमकावी तशी मालकाच्या डोक्यात वीज चमकली
त्याला नोकराच्या बोलण्याचा अर्थ आता कळला होता...........
कि वादळातही मी शांत झोपू शकतो ,,,,
तात्पर्य-
वादळाची जेव्हा कल्पना आहे तेव्हा आधीच सावध राहा त्याचा आधी
बंदोबस्त करा.मग शांत झोपा,
तेव्हा मित्रा भैया बिहार्यांच्या बाबतीत आपण असेच  चुकत आलो आहोत.
आधी सावध नाही राहिलो आता त्यांना माज आलाय हे बोलून काय फायदा? आणि जास्त काही करायची गरज नाही
फक्त मराठीत बोला,
सगळे धंदे हे आपले होते ते परत घ्या ,
प्रसंगी रस्त्यावर धंधा करा,
फायदा होईल असा व्यवहार फक्त मराठी माणसाशीच करा,
चुकूनही परप्रांतीयांचा फायदा करू नका,
नव्हे त्यांच्या कडून काही हि घेवू नका

त्यांना कामावर घेवू नका.
त्यांच्या जागी मराठी माणसाची वर्णी लावा,
भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी हि म्हण लक्षात ठेवा,
बघा थोड कठीण वाटेल पण अवघड नाही
मी स्वतः हा प्रयोग राबवतोय मला त्यात यश आलाय.
प्रिव्हेन्शन येस बेटर दयान क्युअर
रोग होऊच नये याची काळजी घ्या
आणि त्यातूनही रोग बळावत असेल तर,,,,,,,?
अरे आपण विसरतोय,,,
"मऊ मेंणा हून आही विष्णुदास कठीण वारस भेदू ऐसे" ,,,,
"भले तर देवू कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी",,,,,,
मस्त पैकी अंगावर चादर ओढून झोपायचं असेल तर हे करा.
१०५ हुतात्मे तुम्हास आशीर्वादच देतील

Comments

  1. facebook
    Hi Sunil,
    Onkar Pachhade commented on your link.
    Onkar wrote: "barobar...agdi barobar...!"

    See the comment thread

    ReplyDelete
  2. जय महाराष्ट्र!
    बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायच तर एकच "वाचा आणि थंड बसा'
    सध्या आपण सगळ्यांनी खर तर हाच मार्ग अवलंबलाय्...पण आता हे बदलायची खरच गरज निर्माण झाली आहे..

    ReplyDelete
  3. sagar has left a new comment on your post "वादळा पूर्वीची तयारी ,,,,,,,,,":

    Sagar Kharpude zanzanit anjan ahe ..apratim lekh ahe
    3 minutes ago · Like

    ReplyDelete
  4. Hi Sunil,
    Marathi Manus commented on your note "वादळा पूर्वीची तयारी ,,,,,,,,,".
    Marathi wrote: "haddpar kara bahishkar taka tyanchyavar......"

    See the comment thread

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल