Skip to main content

व्यर्थ भीती

सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ,
परराष्ट्र मंत्री एसेम कृष्णा अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या मदतीवर
बोलत होते जणू काही तमाम भारतीयांच्या मनातली भीतीच ते बोलून दाखवत होते .
पूरग्रस्तांसाठी दिलेली मदत पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी वापरेल,,,,
आणि एकदम दोन गोष्टी आठवल्या
१-व्हियेतनाम युद्धाची,
व्हियेतनाम मुक्ती लढ्याला नेस्तनाबूत करण्यासाठी अमेरिकन फौजा दाखल झाल्या होत्या .
प्रचंड फौजा,भरपूर पैसा,मोठ सामर्थ्य ,नवनवे डावपेच होते अमेरिकेकडे ,
होते अमेरिकेकडे पण त्यांना विजय मिळत नव्हता ,,,,,,,,,,
आणि नुकसान मात्र भरपूर होत होते .
आणि व्हियेतनामी ,,,,?
बस्स स्थानिक असण हीच त्यांची ताकद होती,
मिकांग नदीचा परिसर त्यांच्या परिचयाचा होता .
काळे बुटके अर्धपोटी तिथल्या व्हियेटकोंगणे साम्राज्यवाद्यांचा
छळ सहन केला होता.
म्हणूनच अन्यायाच्या विरोधात ते तुटून पडले होते .
अमेरिकन्सला ते भारी पडत होते,
अमेरीकंसला पळवून लावण्यासाठी ते विविध तंत्राचा प्रयोग करत होते.
त्यांची तंत्र गावठी मागासलेली होती,पण अमेरिकन्सला भारी पडत होती,
कित्येक वेळा अचानक छापे टाकून ते  त्यांचे रेडीओ सेट्स ,हत्यारे पळवून नेत,
त्यांनी मारा केलेले तोफ गोळे ,बंदुकीच्या गोळ्या ,याचा वापर करून,ते छोटी यंत्रे बनवत .
त्यासाठी छोट्या गवताने शाकारलेल्या झोपड्यात त्यांनी कारखाने उभारले होते,
कुणाला संशय येणार नाही अशी ती ठिकाणे होती.
तिथल्या दलदलीच्या प्रदेशात काळपट पोशाख घालून ते तासंतास बसत,
त्यांच्या ताडाची पान आणि बांबूच्या कामट्या वापरून एक माणसाला
वाहून नेणाऱ्या होड्या अधिक वेगाने धावत ,
अमेरिकेने रस्ते बांधले कि रातोरात तिथे सुरुंग पेरले जात .
हेलीप्याड्वर अनुकुचीदार खिळे व लाकडे ठोकली जात
हेलीकयापटर त्यात अडके,सैनिक जखमी होत,आणि
भुयारे तरं त्यांनी प्रचंड खोदली होती, पाण्याखाली नदीच्या प्रवाहाखाली,
त्याचं प्रचंड जाळ त्यांनी तयार केल होत.
त्यात धान्यासाठी प्रकाशयोजना होती,त्याच प्रवेश द्वार ओळखण कठीण होत,
हल्ला करताना ते अचानक तिथून बाहेर पडत.
वारुळातून मुंग्या बाहेर पाडाव्यात अगदी तश्या ,,,,,,
आपला कार्यभाग उरकत आणि जसे आले तसे ते परत हि जात .
बरेच वेळा त्यांचे मृतदेह हि अमेरिकन्सच्या हाती लागत नसत.
त्यांचे हल्ले धनुष्य बाण ,बंदुकीच्या गोलीपेक्षा भारी पडत,
कारण टोकदार हलक्या बाणांना त्यांनी विष चोपडलेल असे,
त्यांचा नेम अचूक असे ,
म्हणूनच ते प्राणघातक ठरत .
आणि दुसरी गोष्ट सध्याची ,,,,,,
२-अजमल कसाबची,,,,,,,,,,,,,,,

तो घाबरला असता तर ,,,,,,,,?
जावू द्या विचार हि नका करू,,,,
भीती चोरांच्या मनात असते
भीत्या पाठी असतो ब्रम्हराक्षस
भीती सारखा मोठा धोका नाही,,,,

मनातल्या हिमतीचा, सद भावनेचा बुरुज जितका भक्कम

तितकी लढाई  सोप्पी होते ,,,,
कसाब ने तेच तंत्र वापरलं ,,,,,,
लोक म्हणतात त्यांच्याकडे अमुक ईतका दारुगोळा होता,
ते असे अत्याधुनिक होते
वैगेरे वैगेरे विचार करा हि सारी शास्त्र जर आपल्या
हात असती तर आपण
मुंबई पोलीस, भारतीय जवान , भारतीय नौदल,
कमांडो यांच्याबरोबर अवघ्या चार जणांसह
चार दिवस  लढलो असतो,,,,,,,?
नाही त्रिवार नाही मग कसाब काय आभाळातू पडला होता ?
कसाब कडे होती अवघी दोन शास्त्र,,,,,,,?
,,,देवाधर्मावर  अढळ श्रद्धा
आणि
,,,ध्येयावर अढळ निष्टा 
तात्पर्य -
सामर्थ्य आहे चळवळीचे  परन्तु तेथे भगवंताचे अधिष्टान पाहिजे 
आपल्याकडे त्याचीच कमी आहे
म्हणून ३३ कोटी देवता आपल्या कामास येत नाहीत
१ अल्लाह मात्र आपल्याला भारी पडतो 

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल