Skip to main content

रामाचं राजकारण आणि आमचं पुणे पुण्यातले आम्ही,,,2

*कुठल्याही विधायक कामासाठी कस एकत्र येऊ नये उलट जागृत समाजाची ताकद कशी फुग्याला टाचणी लावल्या सारखी काढून टाकावी त्याच उत्तम उदाहरण*

काल वाचलं होतं रामाने वालीला मारल्या नन्तर सुग्रीवला राजा आणि वाली पुत्र अंगदाला युवराज घोषित करून सुग्रीव आणि वाली गटाला एकत्र बांधून ठेवलं कारण देव कार्य करायचं असेल तर हेवेदावे रुसवे फुगवे मान अभिमान हे दूर ठेवून एकत्र यायचं असत,,
हे दोन्ही गट एकत्र आले नसते लंका दहन झालं असत का??
पण नाही मीच काय तो शहा-णा ही भूमिका आडवी आली की माणूस आणि त्याच्या इच्छा आडव्या झाल्या शिवाय रहात नाहीत त्याची ही आठवण,,,,,
*संघटणाला झालेला विरोध हा इतिहास कधीही विसरत नाही*,,,
सन 1993 मुंबईत दिवाळीत फटाके फुटावेत तसे एका मागोमाग एक बॉम्बस्फोट झाले,,
ते दुबई मार्गे झाले ते बाहेरून आलेल्या अतिरेक्यांनी केले हे उघड झालं,,, पण बाहेरून आलेले हे त्यांना इथे संभाळले कुणी ? इथे त्यांची जेवायची रहायची व्यवस्था कुणी केली?,,हे काम झाल्यावर ते सही सलामत त्यांच्या मुक्कामी कसे पोचवले गेले?? इथे येऊन ते राहिले कुठे याचा शोध घेताना सरकारच्या अस लक्षात आलं ,,,,
धार्मिक कार्यसाठी मुंबईत आपण एक हज हाऊस बांधलय,, ते धार्मिक स्थळ असल्यामुळे त्याची कधी फारसी तपासणी केली जात नसे नाही,,
आणि हे सारे अतिरेकी ह्याच हज हाऊसच्या आसर्याने आले गेले राहिले हे सरकारी रिपोर्टने उघड सिद्ध केलं आहे,,,
आता मग भारत सरकारने उपाय काय केला?? तर,,
2008 ची निवडणूक जिंकण्यासाठी 1993 चा अनुभव गाठीशी असूनही भारत ( काँग्रेस) सरकारने बिनडोक घोषणा केली की मुंबईतील एक हज हाऊस कमी पडत तेव्हा देशाच्या विविध भागात आम्ही 200 हज हाऊस आम्ही आमच्या खर्चाने बांधून देऊ😏😏😡😡
हे जाहीर केल्या नन्तर देशातील विविध प्रतिक्रिया उमटल्या मी त्यावेळी नेमका पुण्यात होतो तिथली गोष्ट सांगतो,,,
असल्या तर्हेचे हज हाऊस बांधलं जाऊ नये म्हणून पुण्यात मोर्चा काढण्यात आला बरेच समविचारी मित्र लोकांच्या मंडळांच्या दारोदारी जात होतो त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं एकत्र यावे आणि सरकारवर या गोष्टीचा निश्चितच दबाव पडेल आणि सरकार असा कुठलाही निर्णय घेताना विचार करेल नव्हे नव्हे सरकार त्यांचा हा विचारच रद्द करेल अशी माफक अपेक्षा घेऊन आम्ही दारोदारी जात होतो,,,,
*कुठल्याही विधायक कामासाठी कस एकत्र येऊ नये जागृत समाजाची ताकद कशी फुग्याला टाचणी लावल्या सारखी काढून टाकावी त्याच उत्तम उदाहरण*,,,
अरे मित्रा आपल्याला हज हाऊस व्हायला नको ना?
समोरचा तो:- हो हो नकोच ते काय करायचं
उगाच या लोकांचे लाड पूरवतय सरकार
आम्ही:- मग येतात ना?
तो:- गप्पप्प,,,
हो ही नाही आणि नाही ही नाही😏😡
त्यातून थोडं बोललाच तर,,,
अजून कोण कोण येतंय???
आम्ही:- ते सनातन , अनिरुद्ध बापू, गजानन महाराज वाले,, असे येनार आहेत,,
तो:- अच्छा अजून आपल्या पैकी??
आम्ही:- थोडं चिडूनच,,
हो हो माझे आई वडील बहीण भाऊ काका मामा आत्या येणार ना अरे काय चाललंय आम्ही काय लग्नाचं आमंत्रण द्यायला आलोय का?
तो:- थोड वरमून,,
नाही तस नाही इतके सारे येणार म्हणजे तस मी यायची काही गरज दिसत नाही
आम्ही:- अरे विरोध दर्शवायला हवा की नको ? उद्या ते अतिरेकी आलेच तर तू मोर्चाला नव्हतास म्हणून सोडून का देणार तुला??😏😡
असा सार्वत्रिक अनुभव बर हे झालं लोकांचं जे तयार झाले ते त्यांच्या पेक्षा जास्त वरचढ सनातन वाले म्हणणार ते अनिरुद्ध वाल्यांचं बघा ह जरा त्यांचं नि आमचं ,, म्हणजे समजलं ना
मग नरेंद्र महाराज वाले साई नाथ वाले असतील आमचं काय काम असा सगळा गोंधळ😏😡😡
*अरे एका समान मुद्यावर तुमचं एकमत आहे ना?*
मग या की लेको एकत्र😏😡 पण नाही त्या मोर्चात प्रत्येक जण आपापल्या पक्षाची संस्थेची पाटी घेऊन आला असता तर सरकारला तुमचं एक मत ऐका विशिष्ठ मुद्य्यावर आहे हे दिसलं असत पण मुदलातच खोट😡
बर सगळ्यांची इच्छा होतीच की हज हाऊस होऊ नये
पण नाही मग माझा झेंडा कसा फडकणार याची चिंता त्या पेक्षा जास्त,,😏😡
एका समान मुद्यावर एका मोर्चात एकत्र येऊ शकत नाही त्यात एकत्र येण्याने कुठे कुणात विलीन होणार होत का??
एकत्र येणे म्हणजे तो एक प्रकारचा गोपाळकाला असतो त्यात सगळं असलं तरी प्रत्येकाची चव अबाधित असते पण देव देश कार्यासाठी एकत्र आले तर प्रसाद होतो ना आणि विरोधकांना ही प्रसाद देता येतो संघटनेत शक्ती आहे,
पण *मी भले बुडालो तरी पण माझ्या मुळे सगळ्याच भल होणार असेल तर मी होऊ देणार नाही ही प्रवृत्ती*😏😏😡😡😡
*कार्यक्रम कुणी घेतला कोण कोण उपस्थित राहणार त्यांचं आपलं मत एक आहे की नाही या पेक्षा या हिंदू हिताच्या कार्यक्रमाला मी किमान 5 मिनिटं उपस्थित ही राहू शकत नाही याची किमान लाज ही वाटू नये❓😏😡*
तात्पर्य:- सुग्रीव सत्तेत आहे मग वालीच्या मुलाचा काय संबंध? तो कोण आला मोठा? त्याच्या मुलालालाच कशाला हवं युवराज पद? सुग्रीव सत्तेत तर युवराज देखील सुग्रीवाचाच मुलगा
हे असले इगो उद्योग करणार
तर पुढल्या पिढीला कसला संघटनेचा मंत्र देणार कसला आदर्श ठेवणार??
*जे पेराल तेच उगवणार किमान पाच मिनिटं लोक मोर्चाला उपस्थित राहू शकत नाही? तिथे तुमचे नेते काय एकत्र होणार मग हिंदुराष्ट्रच्या नावे गळे काढण्यात काय अर्थ आहे?*😏😡

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल