परशुरामांचा शाप आणि मोदीशा राजकारण,,,
परिस्थितीने केवळ सुत पुत्र असा शिक्का बसलेला कर्ण जेव्हा धनुर्विध्या शिकायचं ठरवतो कारण उद्याच्या संभाव्य युद्धात तोच एक अर्जुनाला भारी पडेल असा प्रतिस्पर्धी असतो त्या प्रमाणे सगळ्यांकडे जातो हात जोडून विनंती करतो परन्तु वेगवेगळी कारण देत त्याच शिक्षण नाकारलं जात शेवटी तो भगवान परशुरामांकडे जातो,, आणि मी ब्राम्हण आहे मला धनुर्विद्या शिकवा अस खोट बोलतो,,
भगवान परशुराम त्याला शिकवतात देखील,
परंतु एकदा दोघे अरण्यात गेले असता दुपारच्या रणरणत्या उन्हात दोघे सावली खाली बसले असता श्री परशुराम कर्ण| च्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जातात आणि खाड्या वेळाने एक भुंगा येतो आणि त्याच्या मांडीला चावतो , आता त्याला हाकलाल तर गुरूंची झोप मोडेल या विचाराने कर्ण त्या भुंग्याच्या चावण्याकडे दुर्लक्ष करतो परन्तु थोडं थोडं म्हणत तो भुंगा त्याची मांडी पोखरून काढतो ते रक्त सगळीकडे पसरत ते गार गार रक्त जेव्हा परशुरामांच्या बाजूनं जात त्या गारव्याने त्यांना जाग येते
बघतात तो कर्ण अगदी ते सारं सहन करत शांत बसला आहे तेव्हा त्यांच्या लक्षात येत हे सारं सहन करायची ताकद साधारण ब्राम्हणात नाही आणि मग रागावून विचारल्या दरडावून चौकशी खर खोटं केल्यावर ते त्याला शाप देतात की,, *जा मला फसवून तू ही जी विद्या माझ्या कडून शिकलास तीच विद्या तुला ऐन वेळी दगा देतील तुझा स्मृती भ्रंश होईल मी शिकवलेलं तुला काही एक आठवणार नाही,,,,*
तात्पर्य:-
आजच्या मोडिशा राजकारणाने सुद्धा जनता रुपी परशुरामाला फसवलं आहे ज्या काँग्रेस ला संपवून हा देश काँग्रेसमुक्त करायचं वचन दिले होते त्याला न जागता
सारी काँग्रेस,,,
सारे देव द्रोही,,,
सारे हिंदुत्व विरोधक,,,
सारे भगवा विरोधक,,
सारे गांधी समर्थक,,,
सारे प्रादेशिक पक्ष संपवत साऱ्या रावणाच्या नाभीवर हल्ला करायच्या ऐवजी त्याची मुंडकी उडवत आपल्यात सामील करत आहेत मुंडक्यांना जीवदान देत ,, *पुन्हा काँग्रेसचीच हिंदू द्रोह्यांची ताकद वाढवत आहेत*
जनतेला दिलेल्या शब्दाशी फारकत घेत आहेत
*पण काळजी नको*
ही परशुराम रुपी जनता असल्या खोटरड्यांची मतदानाच्या या युद्धात त्यांचा स्मृतिभ्रंश केल्या शिवाय राहणार नाही
*हा श्री परशुरामांचा शाप आहे खोटं बोलून, फसवून, कमावलेली मग ते विद्या असो वा धन आयत्यावेळी दगा दिल्या शिवाय राहणार नाही मग भले सांम दांम दंड भेद करत विरोधी पक्षाला फोडून आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद वाढवली या भ्रमात राहत आपल्या खोट्या दिग्विजयाचा रथ कुणी ना कुणी तरी बिकट प्रसंगी अडवल्या शिवाय राहणार नाही हे मोडिशा प्रवृत्तीने आणि समर्थक भक्तांनी आजच लक्षात घेतलं तर बरं कारण तो शाप परशुरामांचा आहे तो कधीही खोटा ठरत नाही*
परिस्थितीने केवळ सुत पुत्र असा शिक्का बसलेला कर्ण जेव्हा धनुर्विध्या शिकायचं ठरवतो कारण उद्याच्या संभाव्य युद्धात तोच एक अर्जुनाला भारी पडेल असा प्रतिस्पर्धी असतो त्या प्रमाणे सगळ्यांकडे जातो हात जोडून विनंती करतो परन्तु वेगवेगळी कारण देत त्याच शिक्षण नाकारलं जात शेवटी तो भगवान परशुरामांकडे जातो,, आणि मी ब्राम्हण आहे मला धनुर्विद्या शिकवा अस खोट बोलतो,,
भगवान परशुराम त्याला शिकवतात देखील,
परंतु एकदा दोघे अरण्यात गेले असता दुपारच्या रणरणत्या उन्हात दोघे सावली खाली बसले असता श्री परशुराम कर्ण| च्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जातात आणि खाड्या वेळाने एक भुंगा येतो आणि त्याच्या मांडीला चावतो , आता त्याला हाकलाल तर गुरूंची झोप मोडेल या विचाराने कर्ण त्या भुंग्याच्या चावण्याकडे दुर्लक्ष करतो परन्तु थोडं थोडं म्हणत तो भुंगा त्याची मांडी पोखरून काढतो ते रक्त सगळीकडे पसरत ते गार गार रक्त जेव्हा परशुरामांच्या बाजूनं जात त्या गारव्याने त्यांना जाग येते
बघतात तो कर्ण अगदी ते सारं सहन करत शांत बसला आहे तेव्हा त्यांच्या लक्षात येत हे सारं सहन करायची ताकद साधारण ब्राम्हणात नाही आणि मग रागावून विचारल्या दरडावून चौकशी खर खोटं केल्यावर ते त्याला शाप देतात की,, *जा मला फसवून तू ही जी विद्या माझ्या कडून शिकलास तीच विद्या तुला ऐन वेळी दगा देतील तुझा स्मृती भ्रंश होईल मी शिकवलेलं तुला काही एक आठवणार नाही,,,,*
तात्पर्य:-
आजच्या मोडिशा राजकारणाने सुद्धा जनता रुपी परशुरामाला फसवलं आहे ज्या काँग्रेस ला संपवून हा देश काँग्रेसमुक्त करायचं वचन दिले होते त्याला न जागता
सारी काँग्रेस,,,
सारे देव द्रोही,,,
सारे हिंदुत्व विरोधक,,,
सारे भगवा विरोधक,,
सारे गांधी समर्थक,,,
सारे प्रादेशिक पक्ष संपवत साऱ्या रावणाच्या नाभीवर हल्ला करायच्या ऐवजी त्याची मुंडकी उडवत आपल्यात सामील करत आहेत मुंडक्यांना जीवदान देत ,, *पुन्हा काँग्रेसचीच हिंदू द्रोह्यांची ताकद वाढवत आहेत*
जनतेला दिलेल्या शब्दाशी फारकत घेत आहेत
*पण काळजी नको*
ही परशुराम रुपी जनता असल्या खोटरड्यांची मतदानाच्या या युद्धात त्यांचा स्मृतिभ्रंश केल्या शिवाय राहणार नाही
*हा श्री परशुरामांचा शाप आहे खोटं बोलून, फसवून, कमावलेली मग ते विद्या असो वा धन आयत्यावेळी दगा दिल्या शिवाय राहणार नाही मग भले सांम दांम दंड भेद करत विरोधी पक्षाला फोडून आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद वाढवली या भ्रमात राहत आपल्या खोट्या दिग्विजयाचा रथ कुणी ना कुणी तरी बिकट प्रसंगी अडवल्या शिवाय राहणार नाही हे मोडिशा प्रवृत्तीने आणि समर्थक भक्तांनी आजच लक्षात घेतलं तर बरं कारण तो शाप परशुरामांचा आहे तो कधीही खोटा ठरत नाही*
Comments
Post a Comment