*बघतोस काय मुजरा कर❓*
खरं तर युट्युबवर तो *पोवाडा नामक गाण ऐकलं* तेव्हाच तार सटकली होती पण तरीही,,
जितेंद्र जोशी माझा आवडता हिरो
त्यातही एक अमराठी मराठी लोकांना
त्यांच्या दुर्गसम्पत्तीच जतन केले तर
तर महाराष्ट्राच्या विकासाला कसा हातभार लावू शकतो आणि त्यातूनच
आपली *दुर्गवैभव* कस वाचवता येईल त्यातूनचं आपली संस्कृती जपली जाईल आणि त्यातही
महाराज आणखी घराघरात नव्हे तर
प्रत्येकाच्या काळजात जातील,,
हे सांगण्यासाठी एक अमराठी पुढे येतो
हेच खूप कौतुकास्पद होत माझ्यासाठी,,,
पण
*सिनेमाची सुरवात आणि शेवट*
एव्हड्या दोनच गोष्टी परिणामकारक आहेत बाकी,,, *हे राम*
या सिनेमात एक छान मुद्दा घेतला आहे तो म्हणजे *शिवस्मारकाचा*
कि 1600 कोटी त्या स्मारकावर खर्च करण्यापेक्षा ते या गडकिल्यांवर खर्च करा हे *गडकोट म्हणजे महाराजांचं स्मारक*
मग असला *टुकार* सिनेमा कढण्यापेक्षा प्रथम त्यांनीच
त्या *सिनेमाला आलेला खर्च आणि महाराजांच्या नावावर केलेली लंडन वारी टाळली असती तर निदान माझ्या मते निदान एक गडाच तरी नक्कीच संवर्धन झालं असत,,*
हो टुकारच,,,,कारण,,
गावरान भाषा आणि गावातील लोक दाखवताना केवळ भाषेची गम्मत म्हणून
खुद्द हिरो म्हणजे शिवभक्त नानासाहेब जेव्हा *संडासला जायच्या निमित्ताने- मुलगा आधी गेलेला असतो त्याच नाव संभाजी या संभाजी नावाची जी काही मोडतोड हिरो करतो त्याला तोड नाही*
गावरान सिनेमा दाखवतात दाखवता तो शिवराळ कधी होतो
हे पाहून वरून कदाचित *दादा* हि शरमेने मान नक्कीच खाली घालतील यात शंका नाही
त्यातही *६५ किलोची तलवार*
इतिहास हा असा का हे सारे
*सु-शिक्षित लोक* हास्यास्पद करतात देव जाणे❓
आणि तेही आजच्या काळात सारी
*अभ्यासू मंडळी आजूबाजूला असताना❓*
त्यातही हे सारे आधुनिक मावळे
स्वतःला शिवभक्त समजणारे मोबाईल इंटरनेट वापरणारे महाराजांची तलवार आणण्यासाठी
थेट लंडन गठतात 😳❓
कुठलाही प्लान नाही आणि असला तरीही ते शक्य आहे का❓
फक्त
सुरवातीलाच सांगितल्या प्रमाणे
शेवट जो दाखवला तो खूप चांगला संदेश देतो
हिरो ला स्वप्नात रोज एक स्वार आणि एक जमिनीत खुपसलेली तलवार दिसत असे
सगळा भ्रमनिरास झालेला हताश झालेला हिरो त्या रात्री पुन्हा झोपतो
नेहमी प्रमाणे त्याला ते स्वप्न पडत पण आज मात्र ते पूर्ण स्वप्न असत,,
त्या स्वप्नात त्याला साक्षात्कार होतो
कि जर
*ह्या गडकिल्यांचं जतन आपणच केलं पाहिजे कुठलंहीसरकार ते करणार नाही हे गडकिल्ले हीच आपली भवानी आहे तीच जतन हे आपणच केलं पाहिजे*
असा सुंदर संदेश देत सिनेमा संपतो
आणि चला निदान काही तरी चांगलं पदरात पडलं हे समाधान घेऊन घरी येतो
*ता.क.*
आता पर्यंत शिवशंभू पितापुत्र हे केवळ नफ्याच साधन म्हणून इथल्या राजकारण्यांनी वर्षोनुवर्षे वापरले पण
सिनेमावाले त्या नावाला *हास्यास्पद* बनवू पहात आहेत असच दिसतंय😏😏😏
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
खरं तर युट्युबवर तो *पोवाडा नामक गाण ऐकलं* तेव्हाच तार सटकली होती पण तरीही,,
जितेंद्र जोशी माझा आवडता हिरो
त्यातही एक अमराठी मराठी लोकांना
त्यांच्या दुर्गसम्पत्तीच जतन केले तर
तर महाराष्ट्राच्या विकासाला कसा हातभार लावू शकतो आणि त्यातूनच
आपली *दुर्गवैभव* कस वाचवता येईल त्यातूनचं आपली संस्कृती जपली जाईल आणि त्यातही
महाराज आणखी घराघरात नव्हे तर
प्रत्येकाच्या काळजात जातील,,
हे सांगण्यासाठी एक अमराठी पुढे येतो
हेच खूप कौतुकास्पद होत माझ्यासाठी,,,
पण
*सिनेमाची सुरवात आणि शेवट*
एव्हड्या दोनच गोष्टी परिणामकारक आहेत बाकी,,, *हे राम*
या सिनेमात एक छान मुद्दा घेतला आहे तो म्हणजे *शिवस्मारकाचा*
कि 1600 कोटी त्या स्मारकावर खर्च करण्यापेक्षा ते या गडकिल्यांवर खर्च करा हे *गडकोट म्हणजे महाराजांचं स्मारक*
मग असला *टुकार* सिनेमा कढण्यापेक्षा प्रथम त्यांनीच
त्या *सिनेमाला आलेला खर्च आणि महाराजांच्या नावावर केलेली लंडन वारी टाळली असती तर निदान माझ्या मते निदान एक गडाच तरी नक्कीच संवर्धन झालं असत,,*
हो टुकारच,,,,कारण,,
गावरान भाषा आणि गावातील लोक दाखवताना केवळ भाषेची गम्मत म्हणून
खुद्द हिरो म्हणजे शिवभक्त नानासाहेब जेव्हा *संडासला जायच्या निमित्ताने- मुलगा आधी गेलेला असतो त्याच नाव संभाजी या संभाजी नावाची जी काही मोडतोड हिरो करतो त्याला तोड नाही*
गावरान सिनेमा दाखवतात दाखवता तो शिवराळ कधी होतो
हे पाहून वरून कदाचित *दादा* हि शरमेने मान नक्कीच खाली घालतील यात शंका नाही
त्यातही *६५ किलोची तलवार*
इतिहास हा असा का हे सारे
*सु-शिक्षित लोक* हास्यास्पद करतात देव जाणे❓
आणि तेही आजच्या काळात सारी
*अभ्यासू मंडळी आजूबाजूला असताना❓*
त्यातही हे सारे आधुनिक मावळे
स्वतःला शिवभक्त समजणारे मोबाईल इंटरनेट वापरणारे महाराजांची तलवार आणण्यासाठी
थेट लंडन गठतात 😳❓
कुठलाही प्लान नाही आणि असला तरीही ते शक्य आहे का❓
फक्त
सुरवातीलाच सांगितल्या प्रमाणे
शेवट जो दाखवला तो खूप चांगला संदेश देतो
हिरो ला स्वप्नात रोज एक स्वार आणि एक जमिनीत खुपसलेली तलवार दिसत असे
सगळा भ्रमनिरास झालेला हताश झालेला हिरो त्या रात्री पुन्हा झोपतो
नेहमी प्रमाणे त्याला ते स्वप्न पडत पण आज मात्र ते पूर्ण स्वप्न असत,,
त्या स्वप्नात त्याला साक्षात्कार होतो
कि जर
*ह्या गडकिल्यांचं जतन आपणच केलं पाहिजे कुठलंहीसरकार ते करणार नाही हे गडकिल्ले हीच आपली भवानी आहे तीच जतन हे आपणच केलं पाहिजे*
असा सुंदर संदेश देत सिनेमा संपतो
आणि चला निदान काही तरी चांगलं पदरात पडलं हे समाधान घेऊन घरी येतो
*ता.क.*
आता पर्यंत शिवशंभू पितापुत्र हे केवळ नफ्याच साधन म्हणून इथल्या राजकारण्यांनी वर्षोनुवर्षे वापरले पण
सिनेमावाले त्या नावाला *हास्यास्पद* बनवू पहात आहेत असच दिसतंय😏😏😏
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
Comments
Post a Comment