Skip to main content

येशू चा जन्म २५ डिसेंबर ला झाला असेल तर मग ख्रिश्चन वर्षाची सुरुवात १ जानेवारी ने का होते ?


येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून कालगणनेला
( इसवीसन ) सुरुवात झाली असं
सांगणारे सांगतात .
पण जर येशू चा जन्म २५ डिसेंबर ला
झाला असेल तर मग ख्रिश्चन वर्षाची
सुरुवात १ जानेवारी ने का होते ?
एक जानेवारीला काय जीजसच
बारसं झालं होतं का ???
सांगणारे शहाणे आणी ते खरं
वाटून विश्वास ठेवणारे अतिशहाणे ...
त्या दिवशी सकाळ पासूनच माझ्या बर्याच
मित्रांचे मेसेज आले , हैप्पी ख्रिसमस ,
मेरी ख्रिसमस , त्यांच्या निर्बुद्ध
पणाची
कीव आली ...
हिंदू धर्माला संपवण्याचे स्वप्न पाहणार्या
परकीय धर्माच्या सणाच्या शुभेच्छा
देताना स्वाभिमान कुठे शेण खायला
जातो देव जाणे??
ज्या इंग्रजांनी आपल्या देशाला गुलाम केले
अनन्वित अत्याचार केले..
त्यांच्या सणाच्या शुभेच्छा जेव्हा आपण देतो..
तेव्हा इंग्रजांशी लढताना हौतात्म्य
पत्करलेल्या आपल्या भगत सिंग, सुखदेव, राजगुरू,
चंद्रशेखर आजाद, यांसारख्या
क्रांतिकारकांच्या आत्म्याला स्वर्गात
किती वेदना होत असतील ??
बौद्धिक गुलामगिरीतून अजून आपण
मुक्त झालो नाही हेच खरे ...
ख्रिश्चन धर्म हा शांतता प्रेमी धर्म आहे
ही अजून एक थाप! जगभर ख्रिश्चन धर्म
वाढला तो इस्लाम प्रमाणेच तलवारीच्या
जोरावर आणी प्रलोभनांच्या जोरावर!
अमेरिकेतील
गुलामगिरी , चर्च चे अत्त्याचार
प्रसिद्ध आहेत. कसली आलीये
शांतता?
मागे एकदा पोप जोन पॉल दुसरे यांने
त्याच्या एका भाषणात सांगितले होते
की
पहिल्या सहस्त्रकात संपूर्ण युरोप
ख्रिस्तमय केला,
दुसर्या सहस्त्रकात संपूर्ण अमेरिका
ख्रिस्तमय केली ,
आता तिसर्या सहस्त्रकातील आपले लक्ष्य
संपूर्ण आशिया ख्रिस्तमय करायचा
आहे , सर्वांनी तयार राहा .
भारतात देखील
धर्मांतराची मोहीम अत्यंत
वेगाने चालू आहे !
ही असली महत्वकांक्षा ख्रिश्चनांची .
आणी आपण त्यांचा सण साजरा करत
बसलोय!!?
सर्व आई बाबा आणी पालक
यांना देखील
विनंती आहे.. की उगाच
आपल्या लहान
मुलांमध्ये सांताक्लॉज ची फाजिल आवड
निर्माण करू नका!! छोट्या छोट्या
गोष्टीमधूनच नुकसान मोठे होते ..
नाताळच्या दिवशी ख्रिश्चनांना काही शुभेच्छा
देण्यापेक्षा मी हिंदूंनाच अशा शुभेच्छा देईन
की ख्रिश्चनांचे धार्मिक आक्रमण
थोपवण्यासाठी
परमेश्वर
सर्वांना सदबुद्धी आणी सामर्थ्य
देवो!!
एकदा वेळ
गेली की ती पुन्हा येत
नाही!
आत्ताच जागे होणे उचित .
हिंदुस्थान सोडताना ब्रिटिश म्हणाले होते की ' आम्ही गेलो तरी आमची संस्कृती जाणार नाही ',किती आत्मा विश्वास होता .हिंदुस्थानची जडण घडण करताना आपल्या तथाकथित नेत्यांचा एव्हढा आतां विश्वास होता का ? त्यांचा आत्मविश्वास होता तो ब्रिटिशांचं राजकारण जसच्या तस कस कास करता येईल याचा . परिणा आज सर्व भारत वर्ष पाहत आहे .

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल