घमण्ड अहंकार ह्या गोष्टी तुटतातच हे नक्की
एकदा कृष्ण महाली सत्यभामा,गरूडराज, आणि सुदर्शन निवांत गप्पा मारत बसलेले असतात अचानक
सत्यभामा कृष्णला विचारते सांगा या त्रिभुवणात माझ्या पेक्षा कुणी सुंदर आहे का??
भगवान कृष्ण मोठ्या पेचात पडतात की आता नक्की काय उत्तर द्यावे? इकडे आड तिकडे विहीर😩🤔❓
काय करावं काय उत्तर द्यावे या विचारात असतांना च इकडे गरुड महाराज ही कृष्णला विचारतात स्वामी सांगा या त्रिभुवनात माझ्या पेक्षा कोण वेगवान आहे?
हे पाहून सुदर्शन चक्राला चेव येतो सांग देवा माझ्या पेक्षा ताकदवान कोण आहे?
सगळ्याच बाजून कोंडीत अडकलेला श्रीकृष्ण आपली सोडवणूक करण्या करता
गरूड राजाला सांगतो
गरूड राज एक काम करा माझ्या रामवतारातील दास श्री हनुमंत त्या वनात आराम करत असेल आता त्याला काही काम नाही तुला पत्ता देतो तू स्वतः जा आणि हनुमंताला घेऊन ये तोच महाज्ञानी असल्यामुळे या पेचातुन मला सोडवेल आणि तुमच्या ही शंकांचं उत्तर नक्कीच देईल
गरूड राज कृष्णला म्हणतात तुम्ही आज्ञा करा देवराज बस यु गया और यु आया,,,,
अस म्हणतो आणि मारुतीरायचा शोध घेत तो त्यांच्या समोर प्रकट होतो
मारुतीरायाला भगवान श्रीकृष्णाचा निरोप देतो आणि सांगतो कृपया तुम्ही चला मी तुम्हला न्यायलाच आलो आहे
यावर मारुतीराया बोलतात बर ठीक तू हो पुढे मी येताच थोड्या वेळाने,,,
गरूड म्हणतो अहो अस काय करता मी कित्ती लांबून आलो तुम्हला माहिती आहे का? तुमचं वय तुमची ताकद पिकलेले केस पाहता तुम्हला ते शक्य नाही आणि मी घेऊन जाईन सहज आता वेळ नका दवडू,,,
मारुती राय अरे बाबा आता नुकताच आराम करायला आडवा झालो तू हो पुढे मी येतोच तुझ्या मागे
गरूड महाराज खूप विनंती करतात पण मारुती ऐकत नाही शेवटी येतो असे वचन घेऊन गरूड राज तिथून निघतात
इकडे कृष्णला निरोप देऊ म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या दालनात शिरतात तो अचंबित होतात मारुती राय आणि कृष्ण गप्पात रमलेले पाहून जे समजायचं ते समजून जातात श्रीकृष्णला वंदन करत *मला माझा उत्तर मिळाले अस म्हणत गरूड राज निघून जातात*,,,
तो पर्यंत सत्यभामा पाहुणा आला म्हणत फराळ द्यायला सामोरी जाते तेव्हा मारुती राय सहजच श्रीकृष्णला विचारतात देवा रामावतारात तर जगतसुंदरी सीतामाई तुमच्या सोबत होत्या या वेळी कुणीच नाही का आणि ह्या दासी कोण आहेत🤔😏❓ ते ऐकल्या बरोबर *सत्यभामा काय समजायचं ते समजून जाते,,*,
सत्यभामा निघून गेल्या नन्तर
श्रीकृष्ण मारुतीला विचारतात
तू माज्या नगरीत आलास खरा पण तुला कुणी अटकाव केला नाही
त्या बरोबर *जिभेखाली ठेवलेलं सुदर्शन बाहेर काढत मारुती हेच का ते😂🤔❓*
तात्पर्य:- घमण्ड माज हा उतरतोच उतरतो फक्त तुम्ही तुमच्या *माज महिन्यात रमलेले असता*
भक्त यातून बोध घेतील ही अपेक्षा ठेवण चूकच पण *माज उतरतो हे त्रिकालाबाधित सत्य मात्र जरूर आहे*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
एकदा कृष्ण महाली सत्यभामा,गरूडराज, आणि सुदर्शन निवांत गप्पा मारत बसलेले असतात अचानक
सत्यभामा कृष्णला विचारते सांगा या त्रिभुवणात माझ्या पेक्षा कुणी सुंदर आहे का??
भगवान कृष्ण मोठ्या पेचात पडतात की आता नक्की काय उत्तर द्यावे? इकडे आड तिकडे विहीर😩🤔❓
काय करावं काय उत्तर द्यावे या विचारात असतांना च इकडे गरुड महाराज ही कृष्णला विचारतात स्वामी सांगा या त्रिभुवनात माझ्या पेक्षा कोण वेगवान आहे?
हे पाहून सुदर्शन चक्राला चेव येतो सांग देवा माझ्या पेक्षा ताकदवान कोण आहे?
सगळ्याच बाजून कोंडीत अडकलेला श्रीकृष्ण आपली सोडवणूक करण्या करता
गरूड राजाला सांगतो
गरूड राज एक काम करा माझ्या रामवतारातील दास श्री हनुमंत त्या वनात आराम करत असेल आता त्याला काही काम नाही तुला पत्ता देतो तू स्वतः जा आणि हनुमंताला घेऊन ये तोच महाज्ञानी असल्यामुळे या पेचातुन मला सोडवेल आणि तुमच्या ही शंकांचं उत्तर नक्कीच देईल
गरूड राज कृष्णला म्हणतात तुम्ही आज्ञा करा देवराज बस यु गया और यु आया,,,,
अस म्हणतो आणि मारुतीरायचा शोध घेत तो त्यांच्या समोर प्रकट होतो
मारुतीरायाला भगवान श्रीकृष्णाचा निरोप देतो आणि सांगतो कृपया तुम्ही चला मी तुम्हला न्यायलाच आलो आहे
यावर मारुतीराया बोलतात बर ठीक तू हो पुढे मी येताच थोड्या वेळाने,,,
गरूड म्हणतो अहो अस काय करता मी कित्ती लांबून आलो तुम्हला माहिती आहे का? तुमचं वय तुमची ताकद पिकलेले केस पाहता तुम्हला ते शक्य नाही आणि मी घेऊन जाईन सहज आता वेळ नका दवडू,,,
मारुती राय अरे बाबा आता नुकताच आराम करायला आडवा झालो तू हो पुढे मी येतोच तुझ्या मागे
गरूड महाराज खूप विनंती करतात पण मारुती ऐकत नाही शेवटी येतो असे वचन घेऊन गरूड राज तिथून निघतात
इकडे कृष्णला निरोप देऊ म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या दालनात शिरतात तो अचंबित होतात मारुती राय आणि कृष्ण गप्पात रमलेले पाहून जे समजायचं ते समजून जातात श्रीकृष्णला वंदन करत *मला माझा उत्तर मिळाले अस म्हणत गरूड राज निघून जातात*,,,
तो पर्यंत सत्यभामा पाहुणा आला म्हणत फराळ द्यायला सामोरी जाते तेव्हा मारुती राय सहजच श्रीकृष्णला विचारतात देवा रामावतारात तर जगतसुंदरी सीतामाई तुमच्या सोबत होत्या या वेळी कुणीच नाही का आणि ह्या दासी कोण आहेत🤔😏❓ ते ऐकल्या बरोबर *सत्यभामा काय समजायचं ते समजून जाते,,*,
सत्यभामा निघून गेल्या नन्तर
श्रीकृष्ण मारुतीला विचारतात
तू माज्या नगरीत आलास खरा पण तुला कुणी अटकाव केला नाही
त्या बरोबर *जिभेखाली ठेवलेलं सुदर्शन बाहेर काढत मारुती हेच का ते😂🤔❓*
तात्पर्य:- घमण्ड माज हा उतरतोच उतरतो फक्त तुम्ही तुमच्या *माज महिन्यात रमलेले असता*
भक्त यातून बोध घेतील ही अपेक्षा ठेवण चूकच पण *माज उतरतो हे त्रिकालाबाधित सत्य मात्र जरूर आहे*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक
Comments
Post a Comment