Skip to main content

Ztv उंच माझा झोका ग,

एका ओळखिच्या मोठ्या
प्रतिष्ठित व्यक्ति कड़े एक आई आपल्या मुलाला घेवुन जाते आणि सांगते या माझ्या मुलाला जरा संमजवा हां खुप गुळ खातो
त्यावर तो म्हणतो आज ज़रा कामात आहे आठ दिवसानी या
आठ दिवसांनी ती बाई पुन्हा जाते
तेव्हा तो एव्ह्ड च म्हणतो बेटा गुळ खावु नको
आता मात्र बाई चीडते अरे हे त्या दिवशीच सांगायच आठ दिवस का लावले
त्यावर तो म्हणतो आधी मी गुळ खाण बंद केल मग मी आज तुम्हाला सांगीतल
झी टीवी ने काल हेच केल
काल संध्याकाळी झी टीवी वर
*उंच माझा झोका*
कार्यक्रम होता
अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता .
सर्वच कलाकार जे पारितोषक देण्यासाठी आले होते ते सारेच
आलेल्या माता भगिनींच कार्य कर्तुत्व पाहून भारावून गेले होते
ते सारेच हे मान्य करत होते की आलेल्या माता भगिनींचा सत्कार आम्हाला करायला मिळतय हेच खर आमच भाग्य आहे
 या माता भगिनींचा सत्कार करून
आम्ही उपकृत झालो आहोत
पण त्यात ही नाना पाटेकर यांची
प्रतिक्रिया जबर्दस्त होती
नाना म्हणाला,
जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी बोलवन्यात येत तेव्हा उगाचच आपल्या मनात एक
*अहंगंड* तयार झालेला असतो की मी कुणी तरी आहे मी मोठा सेलिब्रेटी वेगेरे आहे म्हणून मला इथे सत्कार करण्यासाठी बोलावलय
पण आज इथे आलो आणि
*कळल आपन कुणीच नाही आहोत*
झी मराठीचे आभार त्यानी आम्हाला आमची जागा दाखवून दिली ,,,,,,
आणि तेव्हाच
त्यांच्या आगामी
*डॉ प्रकाश बाबा आमटे* या चित्रपटाची झलक दाखवली गेली
आणि ते सार पाहताना
याला  चित्रपट म्हणण चुक ठरेल की काय अशी शंका आली
कारण
चित्रपट म्हणजे अतिश्योक्ति अस एक समीकरण ठरलेल आहे
आणि हां चित्रपटाची झलक अशी अंगावर येते की वाटतच नाही
की नाना श्री प्रकाश आमटे यांचा अभिनय करतोय,,,,
मला वाटत
असे कार्यक्रम जर
या टीवी सिनेमा फेसबुक इंटरनेट
व्हाट्स अप ला लोक नाव नाव
ठेवणार नाहित
आजच्या पिढीला थोड़ी तरी जाणीव होइल
प्रत्येक गोष्ट ही गरज म्हणून वापरायची असते स्टेट्स म्हणून नाही आज आपन सारेच स्टेट्सच्या मागे लागल्या मुले आपल्या आजुबाजुच्या सार्याच गोष्टीतला आत्माच हरवून बसला आहे आणि मग या आत्मा बसलेल्या गोष्टी आपल्याला नाही त्या गोष्टी शिकवतात करायला लावतात आपल्या ह्याची जाणीवच नसते की अमुक एक वस्तु आपन नक्की का वापरतो गरज म्हणून
की स्टेट्स म्हणून
आणि स्टेट्सच्या मागे लागलेले आपन मग सहज मिळाल तर ठीक नाही तर ओरबाडून घ्यायला तयार असतो मग जस मिळेल तस
आणि हे खुप भयंकर भयानक आहे याची जाणीव देखिल नसते आपल्याला जो पर्यन्त यात आपल्या कुणाचा बळी जात नाही
तेव्हा मला वाटत प्रलोभनाच्या मागे न धावता आपन आपल्या मुलांना जर खर्याची जाणीव करुन दिली तर निदान एक मुलगी एक स्त्री एक आई आजी काकी मामी आत्या ह्या म्हणजे कुणी उपभोग्य नाहित ही कुणी मादी आणि आपन नर नाहित याची जाणीव होइल
हे सार लिहील आशा साठी
की एक आणखी बाई आल्या होत्या त्यात त्यांनी सांगीतल
माणूस इतका वाईट आहे की
लहान मोठी असा भेद  त्या माणसाला नसतो त्याला कुणीही चालते अगदी चार वर्षापासून साठ सत्तर वर्षा पर्यन्त सुध्हा
पण शवा बरोबर सुध्हा तो संभोग करतो
हे जेव्ह सांगीतल तेव्हा अंगावर काटा उभा राहिला
त्या मुले असे कार्यकम दाखवून झी टीवी ने खुप चागल पाउल टाकलय आता गरज आपल्या बदलण्याची
जय श्रीराम
सुनील प्रभाकर भुमकर

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल