पूर्वी एक शेजारी काका रहात होते त्यांना कुणीच नव्हतं त्यामुळे ते तसे आमच्या घरासोबतच जोडलेले होते माझा तर ते खूप लाड करत साधारण मी दहावीत असताना वारंवार पोट दुखत म्हणत डॉ कडे गेले डॉ ने अल्सर झालाय ऑपरेशन करावं लागेल अस सांगितलं मग माझ्याही त्यांच्या सोबत हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या ठरल्या दिवशी ऑपरेशन झालं डॉ साहेब बाहेर आले आणि म्हणाले की अल्सर तर नव्हता पण मुतखडा मोठा होईल अशी शंका आली थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं थोडी अधिक फी द्यावी लागेल
आता मी दहावीत पोटातल कळत नव्हतं न पोटा बाहेरच,,, *तरीही कुठे तरी वाटत होतं की डॉ ने कदाचित आपल्याला फसवलं पण बोलणार कुणाला???* *आणि इकडे ते काका तर डॉ ला देव मानून बसले होते* वास्तविक त्यांना ही ते ऑपरेशन नन्तर ही पोटात थोडं थोडं दुखतच होत पण वर्षभरातच त्यांचे एक मित्र त्यांना ही असाच त्रास होऊ लागला काकांनी उत्साहात त्याच डॉ च नाव सुचवलं *की तो एकदम बेस्ट आहे* त्याच्याकडेच जा,,, ते परिचित गेले ऑपरेशन झालं डॉ पुन्हा तेच सांगितलं की थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं अधिकची फी द्या,,
हे सगळं काकांना कळल्यावर त्यांना त्यांचा प्रसंग डोळयांसमोरून गेला आणि त्या दिवसापासून त्यांचा डॉ वरचा विश्वास उडून गेला इतका की मरे पर्यंत ते पुन्हा कुठल्याही डॉ कडे गेले नाहीत प्रसंगी आजार अंगावर काढला ते वारले तेव्हा आम्हीच फक्त डॉ च सर्टिफिकेट आणण्यासाठी गेलो आम्ही कित्येकदा समजावलं की सगळेच डॉ असे नसतात वैगेरे वैगेरे पण नाही तर नाही गेले,
*थोड्या अधिकच्या कमाईसाठी डॉ ने केलेला हा विश्वासघात त्यांच्या पचनी पडला नव्हता*
आज हे सारं आठवतंय कारण हिंदूंचा असाच मोदींनी विश्वासघात केला आहे
मी प्रधानमंत्री नाही प्रधान सेवक आहे, चौकीदार आहे, म्हणत देशाबाहेर गेलेला काळा पैसा तर दूर त्याचा उच्चार ही नाही बहुतेक जुमलाच होता तो,,,,
*पण त्यांच्या धनिक मित्रांनी देश बॅंकांसकट बुडवला तरी पहारेकरी झोपलेलाच होता,,*
*उलट जनतेच्या माथी नोट बदली आणि gst लादली गेली वर जनतेलाच सिद्ध करावं लागलं आम्ही चोर नाही आमच्या कडचा पैसा हा आमच्या स्वकष्टाच्या कमाईचा घामाचा आहे*
ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदी सरकारला मत दिल होत तो हिंदुत्वचा मुद्दा बासनात कधी गुंडाळला गेला आणि हिंदू कधी विकासाच्या वारू वर स्वार झाले ते हिंदूंना देखील कळलं नाही
*आणि त्या डॉ प्रमाणे हे ही सरकार आम्ही दिलेली आश्वासन पाच वर्षात कशी पूर्ण करणार गेल्या 60 वर्षाचा गाळ कसा भरून काढणार? म्हणत आणखी पाच वर्षे द्या म्हणत आहेत*
आणि *त्यासाठी हिंदूंना पुन्हा मूर्ख भावनिक बनवून बघा आम्हला निवडून दिले नाहीत तर तुम्ही काय पप्पुच्या हाती देश सोपवणार का? पुन्हा देशात मुस्लिम माजतील मोदी नाही तर कोण असले प्रश्न विचारत आहेत*
*माफ करा श-हाण्या पिलावळी ने विकासाचा ढोल पिटवून आम्हला मूर्ख बनवू नये सरकार कुठलंही असो विकास काम त्याने करणं ही जनतेवर त्याने केलेली मेहेरबानी नव्हे ते त्या सरकारच कामच असत आम्ही मत
मुस्लिम लाळ घोट्या काँग्रेसच्या विरोधात ,,
मंडल आयोगाच्या विरोधात दिल होत,,
राम मंदिर ,गोरक्षण, 370, सारखे प्रश्न सोडवले नाहीतच पण एक के बदले 10 सर सुद्धा आणलेले कुठे दिसले नाहित,
पाकिस्तान को जो भासा समजती है उसको उसकी भाषा मे जवाब देणार देऊ म्हणणारे तर कुठे दिसले नाहीतच पण खास विमान वळवून पाकिस्तानात जाऊन येणारे मोदी मात्र दिसले,,,,
मात्र आज एकूणच महाराष्ट्रात मराठा आरक्षण वरून जे रणकंदन माजलय
ठीक ठिकाणी जाळपोळ धरणे आंदोलन मोर्चे यांनी उग्र रूप धारण केलंय
आणि हे *निलाजरे मोदी सरकार बेशर्मपणे ह्या पापाचे धनी काँग्रेस म्हणत हात झटकत आहेत*
*हे पाप काँग्रेसचं आहे यांचे पाठीराखे काँग्रेसचं आहे हे सांगायला कुणा कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही गरज आहे ती 56 इंच छाती दाखवत आरक्षणच रद्द करायची देशात समान नागरी कायदा लागू करायची आठवत का हिंदूंनी मत याच साठी दिल होत*
*पण आम्हला विश्वासघातकी राजकारणा पासून,विदेशवारीतून, मन की बात पासून, धनिक मित्रांना वाचवण्यापासून, वेळ मिळाला तर ना???*
*तेव्हा समस्त हिंदूंचा मोदी सरकारने विश्वास घात केला आहे हे लक्षात घ्या म्हणून विश्वास घातकी सरकारला 2019 मध्ये पुन्हा मत नाही*
साला 800 वर्षे मुस्लिम 150 वर्षे ब्रिटिश
ह्यांच्या पुढे आम्ही हार मानली तर मोदींच काय घेऊन बसलात? उद्या मोदी सत्तेत आले नाहीत (आमची इच्छाच आहे) तर *देशावर सुर्यच उगवणार नाही की काय?*
आता मी दहावीत पोटातल कळत नव्हतं न पोटा बाहेरच,,, *तरीही कुठे तरी वाटत होतं की डॉ ने कदाचित आपल्याला फसवलं पण बोलणार कुणाला???* *आणि इकडे ते काका तर डॉ ला देव मानून बसले होते* वास्तविक त्यांना ही ते ऑपरेशन नन्तर ही पोटात थोडं थोडं दुखतच होत पण वर्षभरातच त्यांचे एक मित्र त्यांना ही असाच त्रास होऊ लागला काकांनी उत्साहात त्याच डॉ च नाव सुचवलं *की तो एकदम बेस्ट आहे* त्याच्याकडेच जा,,, ते परिचित गेले ऑपरेशन झालं डॉ पुन्हा तेच सांगितलं की थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं अधिकची फी द्या,,
हे सगळं काकांना कळल्यावर त्यांना त्यांचा प्रसंग डोळयांसमोरून गेला आणि त्या दिवसापासून त्यांचा डॉ वरचा विश्वास उडून गेला इतका की मरे पर्यंत ते पुन्हा कुठल्याही डॉ कडे गेले नाहीत प्रसंगी आजार अंगावर काढला ते वारले तेव्हा आम्हीच फक्त डॉ च सर्टिफिकेट आणण्यासाठी गेलो आम्ही कित्येकदा समजावलं की सगळेच डॉ असे नसतात वैगेरे वैगेरे पण नाही तर नाही गेले,
*थोड्या अधिकच्या कमाईसाठी डॉ ने केलेला हा विश्वासघात त्यांच्या पचनी पडला नव्हता*
आज हे सारं आठवतंय कारण हिंदूंचा असाच मोदींनी विश्वासघात केला आहे
मी प्रधानमंत्री नाही प्रधान सेवक आहे, चौकीदार आहे, म्हणत देशाबाहेर गेलेला काळा पैसा तर दूर त्याचा उच्चार ही नाही बहुतेक जुमलाच होता तो,,,,
*पण त्यांच्या धनिक मित्रांनी देश बॅंकांसकट बुडवला तरी पहारेकरी झोपलेलाच होता,,*
*उलट जनतेच्या माथी नोट बदली आणि gst लादली गेली वर जनतेलाच सिद्ध करावं लागलं आम्ही चोर नाही आमच्या कडचा पैसा हा आमच्या स्वकष्टाच्या कमाईचा घामाचा आहे*
ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदी सरकारला मत दिल होत तो हिंदुत्वचा मुद्दा बासनात कधी गुंडाळला गेला आणि हिंदू कधी विकासाच्या वारू वर स्वार झाले ते हिंदूंना देखील कळलं नाही
*आणि त्या डॉ प्रमाणे हे ही सरकार आम्ही दिलेली आश्वासन पाच वर्षात कशी पूर्ण करणार गेल्या 60 वर्षाचा गाळ कसा भरून काढणार? म्हणत आणखी पाच वर्षे द्या म्हणत आहेत*
आणि *त्यासाठी हिंदूंना पुन्हा मूर्ख भावनिक बनवून बघा आम्हला निवडून दिले नाहीत तर तुम्ही काय पप्पुच्या हाती देश सोपवणार का? पुन्हा देशात मुस्लिम माजतील मोदी नाही तर कोण असले प्रश्न विचारत आहेत*
*माफ करा श-हाण्या पिलावळी ने विकासाचा ढोल पिटवून आम्हला मूर्ख बनवू नये सरकार कुठलंही असो विकास काम त्याने करणं ही जनतेवर त्याने केलेली मेहेरबानी नव्हे ते त्या सरकारच कामच असत आम्ही मत
मुस्लिम लाळ घोट्या काँग्रेसच्या विरोधात ,,
मंडल आयोगाच्या विरोधात दिल होत,,
राम मंदिर ,गोरक्षण, 370, सारखे प्रश्न सोडवले नाहीतच पण एक के बदले 10 सर सुद्धा आणलेले कुठे दिसले नाहित,
पाकिस्तान को जो भासा समजती है उसको उसकी भाषा मे जवाब देणार देऊ म्हणणारे तर कुठे दिसले नाहीतच पण खास विमान वळवून पाकिस्तानात जाऊन येणारे मोदी मात्र दिसले,,,,
मात्र आज एकूणच महाराष्ट्रात मराठा आरक्षण वरून जे रणकंदन माजलय
ठीक ठिकाणी जाळपोळ धरणे आंदोलन मोर्चे यांनी उग्र रूप धारण केलंय
आणि हे *निलाजरे मोदी सरकार बेशर्मपणे ह्या पापाचे धनी काँग्रेस म्हणत हात झटकत आहेत*
*हे पाप काँग्रेसचं आहे यांचे पाठीराखे काँग्रेसचं आहे हे सांगायला कुणा कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही गरज आहे ती 56 इंच छाती दाखवत आरक्षणच रद्द करायची देशात समान नागरी कायदा लागू करायची आठवत का हिंदूंनी मत याच साठी दिल होत*
*पण आम्हला विश्वासघातकी राजकारणा पासून,विदेशवारीतून, मन की बात पासून, धनिक मित्रांना वाचवण्यापासून, वेळ मिळाला तर ना???*
*तेव्हा समस्त हिंदूंचा मोदी सरकारने विश्वास घात केला आहे हे लक्षात घ्या म्हणून विश्वास घातकी सरकारला 2019 मध्ये पुन्हा मत नाही*
साला 800 वर्षे मुस्लिम 150 वर्षे ब्रिटिश
ह्यांच्या पुढे आम्ही हार मानली तर मोदींच काय घेऊन बसलात? उद्या मोदी सत्तेत आले नाहीत (आमची इच्छाच आहे) तर *देशावर सुर्यच उगवणार नाही की काय?*
Comments
Post a Comment