Skip to main content

*भरोसा विश्वास*

 पूर्वी एक शेजारी काका रहात होते त्यांना कुणीच नव्हतं त्यामुळे ते तसे आमच्या घरासोबतच जोडलेले होते माझा तर ते खूप लाड करत साधारण मी दहावीत असताना वारंवार पोट दुखत म्हणत डॉ कडे गेले डॉ ने अल्सर झालाय ऑपरेशन करावं लागेल अस सांगितलं मग  माझ्याही त्यांच्या सोबत हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या ठरल्या दिवशी ऑपरेशन झालं डॉ साहेब बाहेर आले आणि म्हणाले की अल्सर तर नव्हता पण मुतखडा मोठा होईल अशी शंका आली थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं थोडी अधिक फी द्यावी लागेल
आता मी दहावीत पोटातल कळत नव्हतं न पोटा बाहेरच,,, *तरीही कुठे तरी वाटत होतं की डॉ ने कदाचित आपल्याला फसवलं पण बोलणार कुणाला???* *आणि इकडे ते काका तर डॉ ला देव मानून बसले होते* वास्तविक त्यांना ही ते ऑपरेशन नन्तर ही पोटात थोडं थोडं दुखतच होत पण वर्षभरातच त्यांचे एक मित्र त्यांना ही असाच त्रास होऊ लागला काकांनी उत्साहात त्याच डॉ च नाव सुचवलं *की तो एकदम बेस्ट आहे* त्याच्याकडेच जा,,, ते परिचित गेले ऑपरेशन झालं डॉ पुन्हा तेच सांगितलं की थोडं मोठं ऑपरेशन करावं लागलं अधिकची फी द्या,,
हे सगळं काकांना कळल्यावर त्यांना त्यांचा प्रसंग डोळयांसमोरून गेला आणि त्या दिवसापासून  त्यांचा डॉ वरचा विश्वास उडून गेला इतका की मरे पर्यंत ते पुन्हा कुठल्याही डॉ कडे गेले नाहीत प्रसंगी आजार अंगावर काढला ते वारले तेव्हा आम्हीच फक्त डॉ च सर्टिफिकेट आणण्यासाठी गेलो आम्ही कित्येकदा समजावलं की सगळेच डॉ असे नसतात वैगेरे वैगेरे पण नाही तर नाही गेले,
*थोड्या अधिकच्या कमाईसाठी डॉ ने केलेला हा विश्वासघात त्यांच्या पचनी पडला नव्हता*
आज हे सारं आठवतंय कारण हिंदूंचा असाच मोदींनी विश्वासघात केला आहे
मी प्रधानमंत्री नाही प्रधान सेवक आहे, चौकीदार आहे, म्हणत देशाबाहेर गेलेला काळा पैसा तर दूर त्याचा उच्चार ही नाही बहुतेक जुमलाच होता तो,,,,
*पण त्यांच्या धनिक मित्रांनी देश बॅंकांसकट बुडवला तरी पहारेकरी झोपलेलाच होता,,*
*उलट जनतेच्या माथी नोट बदली आणि gst लादली गेली वर जनतेलाच सिद्ध करावं लागलं आम्ही चोर नाही आमच्या कडचा पैसा हा आमच्या स्वकष्टाच्या कमाईचा घामाचा आहे*
ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदी सरकारला मत दिल होत तो हिंदुत्वचा मुद्दा बासनात कधी गुंडाळला गेला आणि हिंदू कधी विकासाच्या वारू वर स्वार झाले ते हिंदूंना देखील कळलं नाही
*आणि त्या डॉ प्रमाणे हे ही सरकार आम्ही दिलेली आश्वासन पाच वर्षात कशी पूर्ण करणार गेल्या 60 वर्षाचा गाळ कसा भरून काढणार? म्हणत आणखी पाच वर्षे द्या म्हणत आहेत*
आणि *त्यासाठी हिंदूंना पुन्हा मूर्ख भावनिक बनवून बघा आम्हला निवडून दिले नाहीत तर तुम्ही काय पप्पुच्या हाती देश सोपवणार का? पुन्हा देशात मुस्लिम माजतील मोदी नाही तर कोण असले प्रश्न विचारत आहेत*
*माफ करा श-हाण्या पिलावळी ने विकासाचा ढोल पिटवून आम्हला मूर्ख बनवू नये सरकार कुठलंही असो विकास काम त्याने करणं ही जनतेवर त्याने केलेली मेहेरबानी नव्हे ते त्या सरकारच कामच असत आम्ही मत
मुस्लिम लाळ घोट्या काँग्रेसच्या विरोधात ,,
मंडल आयोगाच्या विरोधात दिल होत,,
राम मंदिर ,गोरक्षण, 370, सारखे प्रश्न सोडवले नाहीतच पण एक के बदले 10 सर सुद्धा आणलेले कुठे दिसले नाहित,
पाकिस्तान को जो भासा समजती है उसको उसकी भाषा मे जवाब देणार देऊ म्हणणारे तर कुठे दिसले नाहीतच पण खास विमान वळवून पाकिस्तानात जाऊन येणारे मोदी मात्र दिसले,,,,
मात्र आज एकूणच महाराष्ट्रात मराठा आरक्षण वरून जे रणकंदन माजलय
ठीक ठिकाणी जाळपोळ धरणे आंदोलन मोर्चे यांनी उग्र रूप धारण केलंय
आणि हे *निलाजरे मोदी सरकार बेशर्मपणे ह्या पापाचे धनी काँग्रेस म्हणत हात झटकत आहेत*

*हे पाप काँग्रेसचं आहे यांचे पाठीराखे काँग्रेसचं आहे हे सांगायला कुणा कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही गरज आहे ती 56 इंच छाती दाखवत आरक्षणच रद्द करायची देशात समान नागरी कायदा लागू करायची आठवत का हिंदूंनी मत याच साठी दिल होत*

*पण आम्हला विश्वासघातकी राजकारणा पासून,विदेशवारीतून, मन की बात पासून, धनिक मित्रांना वाचवण्यापासून, वेळ मिळाला तर ना???*

*तेव्हा समस्त हिंदूंचा मोदी सरकारने विश्वास घात केला आहे हे लक्षात घ्या म्हणून विश्वास घातकी सरकारला 2019 मध्ये पुन्हा मत नाही*
साला 800 वर्षे मुस्लिम 150 वर्षे ब्रिटिश
ह्यांच्या पुढे आम्ही हार मानली तर मोदींच काय घेऊन बसलात? उद्या मोदी सत्तेत आले नाहीत (आमची इच्छाच आहे) तर *देशावर सुर्यच उगवणार नाही की काय?*

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल