गोष्ट तशी अलिकडचीच
कोल्हारपुरातील गडहिंग्लज गावातील 70 वर्षीय *नाभिक समाजातील* शांताबाई यादवांची,,
12 व्या वर्षी लग्न झालेल्या शांताबाई ऐन 30त च विधवा झाल्या पदरी चार मुली वडिलोपार्जित 3 एकर दिराने बळकवलेली
अशा स्थितीत कुणावरही अवलंबून न राहता नवऱ्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला परन्तु *एक बाई केस कापणार?*
चार मुली आणि गरिबी सोबत आता समाजाच्या तर्फे कुचाळक्या,अवहेलना,बदनामीच पदरी पडली,,, आणि
*एकेदिवशी नाट्यमय घटना घडली,,,*
गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती (बहुदा सरपंच) हरिभाऊ कडूकर या सद्गृहस्तान शांताबाईंना भर चौकात बोलावलं आणि त्या माऊलीला आपली दाढी कटिंग करायला सांगितली विस्फारलेल्या नजरेने सार गाव ती घटना पहात होत, दाढी कटिंग झाली *हरिभाऊंनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावून लोकांना आवाहन केलं या बाईंनी स्वाभिमानाने जगण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांची कुचेष्टा अवहेलना मी खपवून घेणार नाही आशा तर्हेने त्या बाईंच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून दिली* पुढे त्यावर अजय कुरणे यांनी *बलुत* नावाचा लघुपट ही काढला,,
आज हे सारं आठवायचं कारण,,,
आरक्षण गोंधळ जो अभूतपूर्व चालू आहे,,
*माझा मा श्री बाळासाहेबांच्या आरक्षण भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे आरक्षण फक्त आणि फक्त आर्थिक निकषावर ,,*
असो दुर्दैवाने हे कुणाला मान्य नाही,
*एक मराठा लाख मराठा देखील आरक्षण रद्दच करा ची ठाम भूमिका घेत नाही,*
*समान नागरी कायदा आणण्याची ताकद 56 इंच मध्ये ही नाही,*
पण मराठा आरक्षण आंदोलनातला एक *महत्वाचा प्रश्न आहे की bc ला फी कमी जवळ पास नाहीच पण आम्हला मात्र न परवडणारी फी भरावी लागते त्या अभावी
आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे पुढे नोकऱ्या नाही,,,* ( ज्वलंत प्रश्न)
मग आज समस्त मराठा समाजाने जो *मराठा धनिक वर्ग आहे* त्यांनी हरिभाऊ कडुकर यांची भुमीका घ्यायला काहीच हरकत नाही श्री कडुकर यांनी जस शांताबाई यांच्या व्यवसायला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली आपलं वजन वापरून अनेक मराठ्यांची जी कॉलेजेस आहेत त्यात या गरीब होतकरू मुलांना
त्यांना परवडेल अशी फी घेऊन शिक्षण द्यायला काय हरकत नसावी समाजाने समाजाच ऋण फेडायची ही नामी संधी आहे त्यातही जमत नसेल तर मराठा समाजाने आपल्याच गरीब बांधवांना मदत करून व्यवसायिक बनण्यास ही मदत करता येऊ शकेल,
*मराठा समाजाच्या बॅंका, पतसंस्था, साखर कारखाने, कृषी उत्पन्न समित्या,सूत गिरण्या, हातमाग, सहकारी सूत गिरण्या, दूध उत्पादक संघ, सहकारी मार्केटिंग, कॉलेजेस, दन्त महाविद्यालये, बाजार समित्या, पेट्रोल पम्प, मद्याचे कारखाने,
1960 पासूनचे काँगेस काळातील ते आज पर्यंतचे मराठा आमदार खासदार*
आपल्या जातीतल्या नेत्यांना आपण मोठं केलं. पण त्यांनी फक्त स्वत:चे घर भरलेत. स्वत:च्या मुलांना नातेवाईकांना मोठं केलं. आणि आपण मात्र राहिलो अल्पभूधारकच, द्रारिद्र्यरेषेखालीच, गरीबच.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब मराठ्यांच्या परिस्थितीसाठी कारणीभूत हे आपलेच सरंजामी नेते आहेत. दुसरे कुणी नाही. म्हणून आता तरी जागा हो मराठ्या.
एका तरी गरीब मराठा मुलाला यांच्या संस्थेच्या वैद्यकीय,इंजनियरिंग,मैनेजमेंट कॉलेज ला यानी फुकट एडमिशन दिलीय का?
यांच्या संस्थेत यांचीच मुले संचालक असतात.पुतणे,भाचा, मेहुना,दाजी,चुलता,सुन,जावई, मावशी,काका,आत्या ,आत्याचा नवरा,नातू, अगदी लाम्बचा नातेवाईक कूवत नसताना पदावर असतो.
जरा सगळ्या मराठा नेत्यांचे नाते संबंध तपासा. त्यांचा संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्तेच्या मग तो कारखाना असो की सोसाइटी इथे असलेला दिसून येईल.
हे एक सर्कल आहे जे सत्तेच्या आसपास फिरते.
तुम्हाला ते सर्कल मधे येउच देत नाहीत
हा मॅसेज इतका शेअर करा की हा मॅसेज आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचायला हवा. मेसेज वाचून आपल्या नेत्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी आपल्याच स्वार्थी नेत्यांमुळेच झाला नाही. सत्तेचा मलिदा सत्ताधारी व स्वतःमधे वाटून खाल्ला. आतातरी जागे व्हा,
कोल्हारपुरातील गडहिंग्लज गावातील 70 वर्षीय *नाभिक समाजातील* शांताबाई यादवांची,,
12 व्या वर्षी लग्न झालेल्या शांताबाई ऐन 30त च विधवा झाल्या पदरी चार मुली वडिलोपार्जित 3 एकर दिराने बळकवलेली
अशा स्थितीत कुणावरही अवलंबून न राहता नवऱ्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू केला परन्तु *एक बाई केस कापणार?*
चार मुली आणि गरिबी सोबत आता समाजाच्या तर्फे कुचाळक्या,अवहेलना,बदनामीच पदरी पडली,,, आणि
*एकेदिवशी नाट्यमय घटना घडली,,,*
गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती (बहुदा सरपंच) हरिभाऊ कडूकर या सद्गृहस्तान शांताबाईंना भर चौकात बोलावलं आणि त्या माऊलीला आपली दाढी कटिंग करायला सांगितली विस्फारलेल्या नजरेने सार गाव ती घटना पहात होत, दाढी कटिंग झाली *हरिभाऊंनी आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावून लोकांना आवाहन केलं या बाईंनी स्वाभिमानाने जगण्यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांची कुचेष्टा अवहेलना मी खपवून घेणार नाही आशा तर्हेने त्या बाईंच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून दिली* पुढे त्यावर अजय कुरणे यांनी *बलुत* नावाचा लघुपट ही काढला,,
आज हे सारं आठवायचं कारण,,,
आरक्षण गोंधळ जो अभूतपूर्व चालू आहे,,
*माझा मा श्री बाळासाहेबांच्या आरक्षण भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे आरक्षण फक्त आणि फक्त आर्थिक निकषावर ,,*
असो दुर्दैवाने हे कुणाला मान्य नाही,
*एक मराठा लाख मराठा देखील आरक्षण रद्दच करा ची ठाम भूमिका घेत नाही,*
*समान नागरी कायदा आणण्याची ताकद 56 इंच मध्ये ही नाही,*
पण मराठा आरक्षण आंदोलनातला एक *महत्वाचा प्रश्न आहे की bc ला फी कमी जवळ पास नाहीच पण आम्हला मात्र न परवडणारी फी भरावी लागते त्या अभावी
आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे पुढे नोकऱ्या नाही,,,* ( ज्वलंत प्रश्न)
मग आज समस्त मराठा समाजाने जो *मराठा धनिक वर्ग आहे* त्यांनी हरिभाऊ कडुकर यांची भुमीका घ्यायला काहीच हरकत नाही श्री कडुकर यांनी जस शांताबाई यांच्या व्यवसायला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली आपलं वजन वापरून अनेक मराठ्यांची जी कॉलेजेस आहेत त्यात या गरीब होतकरू मुलांना
त्यांना परवडेल अशी फी घेऊन शिक्षण द्यायला काय हरकत नसावी समाजाने समाजाच ऋण फेडायची ही नामी संधी आहे त्यातही जमत नसेल तर मराठा समाजाने आपल्याच गरीब बांधवांना मदत करून व्यवसायिक बनण्यास ही मदत करता येऊ शकेल,
*मराठा समाजाच्या बॅंका, पतसंस्था, साखर कारखाने, कृषी उत्पन्न समित्या,सूत गिरण्या, हातमाग, सहकारी सूत गिरण्या, दूध उत्पादक संघ, सहकारी मार्केटिंग, कॉलेजेस, दन्त महाविद्यालये, बाजार समित्या, पेट्रोल पम्प, मद्याचे कारखाने,
1960 पासूनचे काँगेस काळातील ते आज पर्यंतचे मराठा आमदार खासदार*
आपल्या जातीतल्या नेत्यांना आपण मोठं केलं. पण त्यांनी फक्त स्वत:चे घर भरलेत. स्वत:च्या मुलांना नातेवाईकांना मोठं केलं. आणि आपण मात्र राहिलो अल्पभूधारकच, द्रारिद्र्यरेषेखालीच, गरीबच.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब मराठ्यांच्या परिस्थितीसाठी कारणीभूत हे आपलेच सरंजामी नेते आहेत. दुसरे कुणी नाही. म्हणून आता तरी जागा हो मराठ्या.
एका तरी गरीब मराठा मुलाला यांच्या संस्थेच्या वैद्यकीय,इंजनियरिंग,मैनेजमेंट कॉलेज ला यानी फुकट एडमिशन दिलीय का?
यांच्या संस्थेत यांचीच मुले संचालक असतात.पुतणे,भाचा, मेहुना,दाजी,चुलता,सुन,जावई, मावशी,काका,आत्या ,आत्याचा नवरा,नातू, अगदी लाम्बचा नातेवाईक कूवत नसताना पदावर असतो.
जरा सगळ्या मराठा नेत्यांचे नाते संबंध तपासा. त्यांचा संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सत्तेच्या मग तो कारखाना असो की सोसाइटी इथे असलेला दिसून येईल.
हे एक सर्कल आहे जे सत्तेच्या आसपास फिरते.
तुम्हाला ते सर्कल मधे येउच देत नाहीत
हा मॅसेज इतका शेअर करा की हा मॅसेज आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचायला हवा. मेसेज वाचून आपल्या नेत्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी आपल्याच स्वार्थी नेत्यांमुळेच झाला नाही. सत्तेचा मलिदा सत्ताधारी व स्वतःमधे वाटून खाल्ला. आतातरी जागे व्हा,
Comments
Post a Comment