स्त्री मुक्ती वाल्या काही खुळ्या लोकांची एक दरवर्षी पडणारी पोस्ट असते .
ते लक्षात घेवून आधीच ही पोस्ट लिहितो आहे .
वट पौर्णिमेला स्त्रियांनी "सात जन्म हाच नवरा मिळून दे " असा वर मागायचा असतो
आणि वडाच्या झाडाची पूजा करायची असते . यावर
१] "नवरे" अशी पूजा कधी करणार ? आणि वर मागणार ?
२] हिंदू संस्कृतीत स्त्रियांवर अन्याय केला जातो
३] हिंदू संस्कृती पुरुष प्रधान आहे
अशी खुळचट तर्कटे उधळली जातात . आजकाल ज्ञानी लोक यांना उत्तरे द्यायच्या
भानगडीत पडत नाहीत . आणि जे लोक संस्कृतीचा आदर करतात पण याचे उत्तर
आचार हीन पणा मुळे विसरलेले असतात ते हात चोळत बसतात .
हिंदू संस्कृती असे मानते कि लग्न म्हणजे एकमेका समवेत जगताना एकमेकांना
ईश्वर बनण्याकडे प्रवृत्त करणे . ज्यायोगे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही प्राप्त
होतात . यात पहिली गोष्ट अशी असते कि लग्न होवून येताना प्रत्येक विवाहिता
आपल्या बरोबर अन्नपूर्णा आणते जिची स्थापना सासरच्या देव्हार्यात करतात .
नवर्याने रोज पूजा करताना अन्नपूर्णा स्वरूप पत्नीच्या व तिच्या माहेरच्या सर्व
कुल स्त्रियांचे प्रतिक असलेल्या त्या मूर्तीचे कृतज्ञता पूर्वक पूजन करायचे असते .
घरात इतर कुणी पूजा केली तर देवाला हात जोडताना कृतज्ञता पूर्वक स्मरण करून मोक्ष मिळे पर्यंत याच पत्नीची जन्मोजन्मी साथ मिळो आणि दोघांचेही कल्याण होवो अशी मनोमन प्रार्थना करायची असते . तिच्या मातुल कुळाला कृतज्ञता पूर्वक नमस्कार करायचा असतो [ सासूबाई नचे स्मरण करून =D ]
आता आपण सगळे आचार भ्रष्ट झालो आहोत त्यामुळे हे विसरलो . वास्तविक जे
स्त्रियांना वर्षातून एकदा सांगितले आहे ते पुरुषांना रोज करायला सांगितले आहे .
त्यामुळे हिंदू धर्मावर आरोप करण्या आधी स्त्री मुक्ती वाल्यांनी आपापल्या घरात
धर्मातल्या रीती पाळाव्यात .आई ने शिकवलेल्या गोष्टी मुलगे कधीही विसरत नाहीत . त्यामुळे मुलगे असलेल्या स्त्रीमुक्ती वाल्या महिलांनी आधी आपापल्या मुलांवर हे असे धर्मात सांगितलेले योग्य ते संस्कार करावेत. आणि आपले नवरे रोज हे पाळत नसतील तर त्यांनाही शिकवावे ((व्हाट्सएप वरून))
ते लक्षात घेवून आधीच ही पोस्ट लिहितो आहे .
वट पौर्णिमेला स्त्रियांनी "सात जन्म हाच नवरा मिळून दे " असा वर मागायचा असतो
आणि वडाच्या झाडाची पूजा करायची असते . यावर
१] "नवरे" अशी पूजा कधी करणार ? आणि वर मागणार ?
२] हिंदू संस्कृतीत स्त्रियांवर अन्याय केला जातो
३] हिंदू संस्कृती पुरुष प्रधान आहे
अशी खुळचट तर्कटे उधळली जातात . आजकाल ज्ञानी लोक यांना उत्तरे द्यायच्या
भानगडीत पडत नाहीत . आणि जे लोक संस्कृतीचा आदर करतात पण याचे उत्तर
आचार हीन पणा मुळे विसरलेले असतात ते हात चोळत बसतात .
हिंदू संस्कृती असे मानते कि लग्न म्हणजे एकमेका समवेत जगताना एकमेकांना
ईश्वर बनण्याकडे प्रवृत्त करणे . ज्यायोगे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही प्राप्त
होतात . यात पहिली गोष्ट अशी असते कि लग्न होवून येताना प्रत्येक विवाहिता
आपल्या बरोबर अन्नपूर्णा आणते जिची स्थापना सासरच्या देव्हार्यात करतात .
नवर्याने रोज पूजा करताना अन्नपूर्णा स्वरूप पत्नीच्या व तिच्या माहेरच्या सर्व
कुल स्त्रियांचे प्रतिक असलेल्या त्या मूर्तीचे कृतज्ञता पूर्वक पूजन करायचे असते .
घरात इतर कुणी पूजा केली तर देवाला हात जोडताना कृतज्ञता पूर्वक स्मरण करून मोक्ष मिळे पर्यंत याच पत्नीची जन्मोजन्मी साथ मिळो आणि दोघांचेही कल्याण होवो अशी मनोमन प्रार्थना करायची असते . तिच्या मातुल कुळाला कृतज्ञता पूर्वक नमस्कार करायचा असतो [ सासूबाई नचे स्मरण करून =D ]
आता आपण सगळे आचार भ्रष्ट झालो आहोत त्यामुळे हे विसरलो . वास्तविक जे
स्त्रियांना वर्षातून एकदा सांगितले आहे ते पुरुषांना रोज करायला सांगितले आहे .
त्यामुळे हिंदू धर्मावर आरोप करण्या आधी स्त्री मुक्ती वाल्यांनी आपापल्या घरात
धर्मातल्या रीती पाळाव्यात .आई ने शिकवलेल्या गोष्टी मुलगे कधीही विसरत नाहीत . त्यामुळे मुलगे असलेल्या स्त्रीमुक्ती वाल्या महिलांनी आधी आपापल्या मुलांवर हे असे धर्मात सांगितलेले योग्य ते संस्कार करावेत. आणि आपले नवरे रोज हे पाळत नसतील तर त्यांनाही शिकवावे ((व्हाट्सएप वरून))
Comments
Post a Comment