||श्री नथुरामाय नमः ||
भरतपुरच्या जंगलात एकदा चिंतनबैठक झाली आणि हे पारंपरिक गादी चालवणारे राजे हवेत कशाला? गेल्या70 वर्षात जंगलाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे आता इतर जंगलात जशी लोकशाही नांदते तसेच आपण ही इथे निवडणुका घेऊ आणि निवडणूक लढवू असा विचार सगळ्यांनी केला आणि शेवटी बहुमताच्या जोरावर तिथे एक जमातीतील एक वयस्कर माकड राजा झालं,,
त्या जंगलात जरी हत्ती घोडे उंट वाघ सिंह गेंडा राहत असले तरी त्या जंगलात माकडांची संख्या जास्त होती त्या जोरावर तो राजा झाला होता
आता कुठल्याही समस्या असल्या की जनता त्या नव्या राजांकडे आश्वासक नजरेने जात असे जात असे परंतु त्याच्या कडे समस्या घेऊन गेले की माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असे
हळू हळू हा प्रकार जनतेच्या लक्षात येऊ लागला की हा समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत असतो
आणि इकडे तिकडे उड्या मारत या जंगलातून त्या जंगलात फक्त फिरत असतो समस्या सोडवत तर नाहीच वर समस्या निर्माण करतो
जनता तक्रार करू लागली तसे तो आणि त्याचे साथीदार बोलू लागले बघा,,, *आमच्या प्रयत्नात कुठे कमतरता आहे काय? आम्हला जे येत ते मी करतोच करतो माझ्या प्रयत्नात कुठे कसूर असेल तर सांगा?* तस माकड हुशार होत बहुमताचा विचार त्याने आधीच करून ठेवला होता त्यामुळे जंगलात जरी त्याच्या विरोधात असंतोषाच वातावरण असलं तरी बहुसंख्य जमात माकडांची होती आणि #राज्य_माकडांच_होत,,,,
विशेष विनंती--- ह्या गोष्टीचा कुठल्याही चालू वर्तमानशी संबंध नाही वाटल्यास निव्वल योगायोग मानावा,, पण का कुणास ठाऊक ही गोष्ट वाचताना असली भिकरचोट लोकशाही मी मानत नाही असे शब्द कानाखाली जाळ काढल्यासारखे माझ्या ही कानावर आदळत आहेत
भरतपुरच्या जंगलात एकदा चिंतनबैठक झाली आणि हे पारंपरिक गादी चालवणारे राजे हवेत कशाला? गेल्या70 वर्षात जंगलाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे आता इतर जंगलात जशी लोकशाही नांदते तसेच आपण ही इथे निवडणुका घेऊ आणि निवडणूक लढवू असा विचार सगळ्यांनी केला आणि शेवटी बहुमताच्या जोरावर तिथे एक जमातीतील एक वयस्कर माकड राजा झालं,,
त्या जंगलात जरी हत्ती घोडे उंट वाघ सिंह गेंडा राहत असले तरी त्या जंगलात माकडांची संख्या जास्त होती त्या जोरावर तो राजा झाला होता
आता कुठल्याही समस्या असल्या की जनता त्या नव्या राजांकडे आश्वासक नजरेने जात असे जात असे परंतु त्याच्या कडे समस्या घेऊन गेले की माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असे
हळू हळू हा प्रकार जनतेच्या लक्षात येऊ लागला की हा समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत असतो
आणि इकडे तिकडे उड्या मारत या जंगलातून त्या जंगलात फक्त फिरत असतो समस्या सोडवत तर नाहीच वर समस्या निर्माण करतो
जनता तक्रार करू लागली तसे तो आणि त्याचे साथीदार बोलू लागले बघा,,, *आमच्या प्रयत्नात कुठे कमतरता आहे काय? आम्हला जे येत ते मी करतोच करतो माझ्या प्रयत्नात कुठे कसूर असेल तर सांगा?* तस माकड हुशार होत बहुमताचा विचार त्याने आधीच करून ठेवला होता त्यामुळे जंगलात जरी त्याच्या विरोधात असंतोषाच वातावरण असलं तरी बहुसंख्य जमात माकडांची होती आणि #राज्य_माकडांच_होत,,,,
विशेष विनंती--- ह्या गोष्टीचा कुठल्याही चालू वर्तमानशी संबंध नाही वाटल्यास निव्वल योगायोग मानावा,, पण का कुणास ठाऊक ही गोष्ट वाचताना असली भिकरचोट लोकशाही मी मानत नाही असे शब्द कानाखाली जाळ काढल्यासारखे माझ्या ही कानावर आदळत आहेत
Comments
Post a Comment