Skip to main content

हरामी बापाची औलाद

जुन्या काळी इस्लामी लोक वस्ती असलेल्या एका गावात हि कथा घडली .
त्या गावात इक अतिशय बदमाश सदासर्वदा गावातील लोकांचा छळ करणारा दुष्ट गुंड होता .
गावातील एकाही व्यक्तीच्या मनात त्याच्या तिळमात्र चांगली भावना नव्हती .
सर्व जण त्याचा तिरस्कारच करीत !!

अश्या या दुष्ट राक्षसी प्रवृत्तीच्या गुंडा चा मृत्यू समय जवळ आला .
मेल्यानंतर आपल्या बदल कुणीही चांगले उदगार काढणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले
त्या विचाराने आयुष्यात तो प्रथमच दुखी झाला
मृत्यू समयी त्याने आपल्या मुलास जवळ बोलाविले,
आपली अंतिम इच्छा सांगताना तो दुष्ट मनुष्य म्हणाला ,
'' मी आयुष्यात कधीयी कोणाचे भले लेले नाही .नेहमी सर्वाना त्रास दिला.
त्या मुळे लोक सदा माझी निंदा च करतील ........
तेव्हा माझ्या मृत्यू नंतर तू असे काही काम कर की,लोक मला चांगले म्हणतील .''

बापाचा दफनविधी करून आल्या नंतर मुलगा विचार करू लागला .
मी कोणते काम केल्याने माझ्या बापाला लोक चांगले म्हणतील ?
पण काही उपाय सुचेना .
दोन दिवसांनी गावात आणखी एका इसमाचा मृत्यू झाला .
त्याचा दफनविधी करण्याकरता इतर सोबत हा मुलगाही गेला .
परतताना त्याला एक अफलातून कल्पन सुचली .
मध्य रात्री नंतर तो घोंगडे पांघरून पुन्हा कबरस्थानात पोचला.
संध्याकाळीच दफन केलेल्या मृत माणसाची कबर त्याने खोदली .
त्यातून मृत देह काढून तो पुन्हा त्या इसमाच्या घरासमोर आणून टाकला !!
दुसर्या दिवशी सकाळी गावात हाहा;कर उडाला .
हा भुताटकीचा प्रकार असावा असे सर्वानाच वाटले .
गावकर्यांनी तो मृतदेह पुन्हा कब्रस्थानात नेऊन पुरला .
काही दिवसांनी गावात पुन्हा एक मयत झाले गावकर्यांनी मृत व्यक्तीला कब्रस्थानात पुरले .
दुसरे दिवसी सकाळी पाहतात तो पुरलेले प्रेत पुन्हा मृत व्यक्तीच्या घरा समोर ठेवलेले आढळले
ही भुताटकी असावी आसे सर्वाना वाटले ......
काही दिवसांनी गावात आणखी एक मृत्यू घडला आणि गावकर्यांनी प्रेताला कब्रस्थानात पुरले .
सर्व जण आपापल्या घरी परतले .
मात्र दोन चाणाक्ष तरुणांनी त्या रात्री गुप्तपणे कब्रस्थानात पहारा ठेवला .
मध्यरात्रीनंतर ,गावातील कुख्यात मृत बदमाशाचा मुलगा कब्रस्थानात येताना दिसला .
त्या मुलाने शांतपणे दफन केलेल्या प्रेताची कबर खोदली .
मृत देह बाहेर काढून खांद्यावर घेऊन तो गावाकडे परतू लागला .
चाणाक्ष तरुणांनी त्याचा पाठलाग केला .
त्या मुलाने खांद्यावरून आणलेले प्रेत मृत व्यक्तीच्या घरासमोर आणून टाकले .
तो तेथून सटकणार इतक्यात पाठलागावर असणाऱ्या तरुणांनी त्याला पकडले .
तोंड वरचे घोंगडे दूर केल्यानंतर त्यांची ओळख पटली .
हा गावातील बदमाशाचा मुलगा होता .

बदमाशाच्या मुलाला पकडून गावकर्याच्या समोर उभे केले .अनेकांनी यथेच्छ बदडले .
दफन केलेली प्रेते हाच माणूस काढून आणतो हे सर्वाना कळले .
आणि गावातील बुजुर्ग लोक म्हणाले ,अरे तुजा बाप तरी चांगला होता .
हे ऐकून यथेच्छ मार खात असलेला तो मुलगा ओरडला ,
'' मला हेच पाहिजे होते ,आता माझ्या मरहूम बापाला शांती मिळेल .''
ते ऐकून आश्चर्यचकित झालेल्या गावकर्यांना
त्या मुलाने बापाची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी हा खटाटोप केला असे सांगितले .
तात्पर्य ---
केवळ आपल्या बापाला चांगल म्हणाव या साठी काही लोक
कुठल्याही थराला जातात त्याच हे उदाहरण ,,,
आज काल कुणी बोलताना ऐकल नाही पण लहानपणी
बरेचवेळा मी जुन्या जाणत्या लोकांच्या तोंडी
हे वाक्य बरेच वेळा ऐकल कि या पेक्षा ईंग्रजांच राज्य बर होत
कालांतराने अर्थ समजू ;अगला तसा मी एक दोन जणांना राग्वालोहो हि होतो
अर्थात त्यांनी मला लहान आहे काय कळतंय म्हणत माफ हि केल होत
पण नेमक आज हे पुन्हा मलाच बोलावस वाटतय
या हरामखोर सरकार पेक्षा ईंग्रज बरे होते
त्यांच्या राज्य कारभाराला निदान एक शिस्त होती
आणि ते जे काही वागले त्याला निदान कारण तरी होते
त्यांच्या ह्या देशाशी नातच नव्हत त्यामुळे ते जे वागले त्याच लंगड का होईना समर्थन करता येत
पण आजच सरकार अरे ह्याच मातीतले ना तुम्ही ?
ईथल्याच जनतेने बहुमताने निवडून दिलं ना ?
किती लाज वाटत असेल... त्या हुतात्म्यांना
ज्यांनी ह्या भारत देशासाठी आपल्या जीवनाची आहुती दिली,
स्वत:च्या जीवाची कधीही आणि काहीही पर्वा केली नाही...
अल्पसंख्यांच्या नावावर मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळण आता तरी बस करा
श्री.दत्तात्रय शेकटकर ,निवृत्त लेफ्टनंट जनरल
यांनी त्यावेळी ब्रिगेडियर पदावर असताना
पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेझीर भुत्तो ह्यानि काश्मीर मध्य काय घोषणा केली ते सांगितले आहे
त्यांच्याकडे त्याचे रेकोर्डिंग हि आहे त्या म्हणतात ,
"अगर मुजाहिदीन (दहशतवादी मुसलमान )
व्हियेतनाममी अमेरिका को हर सके ,,
अगर सोवियत युनियन को ,,,तो...
हिंदुस्तान कोई सुपर पावर नाही है हमारे मुजाहिदीन हिंदुस्तान का मुकाबला करके
काश्मीरी को हिंदुस्तान से आझाद करायेंगे ,,,
ईसलिये हर घर से,,
हर गाव से,,हर स्कूल से ,,हर आदमी बोलेगा आझादी
एक हि आवाज बुलंद होगी आझादी आझादी ,,,
पुढे ते म्हणतात ,
मी काश्मीरमध्ये मेजर जनरल पदावर असताना
दहशतवादी युद्धतंत्राचा सामना करत होतो त्या कळत अनेक दहशतवादी हिंदुस्तान कडून मारले गेले
अनेक पकडले गेले बरेचशे शरण आले
त्या पैकी एका शरणागताची डायरी त्यांच्या हाती लागली त्यात लिहल होत,,?
"कल रुस को बिखारते देखा था अब इंडिया तुटते देखेंगे
हम बर्क -ए-जिहाद के शोलो मे अमरिका को जलते देखेंगे ||"
मग ईतक सार कळूनही माहित असूनही काही माणसांना काय
रोग झालाय कि माझे बरेच मुसलमान मित्र आहेत हे सांगण्यात त्यांना
कसली धन्यता मिळते कसला आनंद मिळतो देव जाणे ?
मान्य या देशातील सारे विरोधी पक्ष तुमचे दुश्मन असतील
या साठी हिंदूंचा कैवार घेणाऱ्यांच्या विरोधात बाह्या सरसावून बोलन काही गैर नाही पण नकळतपणे,
ज्यांचा कैवार घेवून आपण त्यांची बाजू मांडतो ते देशद्रोही आहेत त्यांची
कुकर्म जगजाहीर आहेत त्यांची बाजू घ्यावी ?काय म्हणावे या कर्माला ?
त्यांना चांगल ठरवून आपण अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठींबा देतो हे कधी कळणार?
येथे आवर्जून सांगावस वाटतय मान्य ,,
"हर मुसलमान आतंकवादी नही होता पर हर आतंकवादी मुसलमान जरूर होता है"
तेव्हा एकवेळ दहशतवादी परवडले परंतु त्यंच्या विचारांना खतपाणी घालणारे ,त्यांची मानसिकता घडवणारे त्यांना साधन सामुग्री
पुरवणारे त्यांना आश्रय देणारे आणि केवळ आपला शहानपणा सिध्द करायचाच या ईराद्याला पेटणारे हे खरे घातक म्हंटले पाहिजेत
येथे एक खानदेशी म्हण आवर्जून सांगावीशी वाटते
"येड्याच्या गांडीवर उगवलं बाभूळ ते म्हणत सावलीला बर आहे "
या मूर्खाना कळत नाही या बाभळाचे काटे कुठे आणि कसे घुसतील ते,
पण समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल....

जुन्या लोककथेत सांगीतलेल्या बदमाष बापाची इच्छा त्याच्या मुलाने सवाई बदमाशी करून पूर्ण केली .
जुन्या लोककथेचा आशय लक्षात घेऊन त्यानुसार घडलेल्या
भारतातील अलीकडील घटनांचा बुद्धीनिष्ठ विचार करून देशहितसाठी योग्य विचार करून
मतदान करणे हेच योग्य ठरेल उद्याच्या
२०१४ च्या निवडणुकीची तयारी तर त्यांनी केली आहेच
इंशालाहा गर २०१४ को जीत हुई तो फिर हिंदुस्थान पार राज करनेसे
कोण रोक सकता है ?

याचा विचार जरूर करा 

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल