हि अशी अंधेर नगरी जिथे भाजी आणि खाजा एकाच तागडीत
तोलले जातात म्हणजे दोघांची किमत एकच
म्हणजेच राजा आणि प्रजा दोघही सारखेच मुर्ख कुणालाही कशाशीहि काहीही घेण देण नाही
तर मित्रांनो ,,,
आज आपल्या देशाची अवस्था हि अंधेर नगरी प्रमाणेच झाली आहे
प्राचीन काळी एकदा एक प्रवासी
या अंधेर नगरीत आला काही दिवस ईथे मुक्काम करून ईथली
प्रेक्षणीय स्थळ पहावीत ,जमल्यास काही काम धंदा करावा चार पैसे कमावून आपल्या गावी निघून जावे
असे त्या प्रवाशाला वाटत होते त्या प्रमाणे काही चौकशी करावी या हेतूने
शहराच्या वेशीपाशी त्याला एक ब्राम्हण भेटला
आता याच्या कडेच चौकशी करावी,
या हेतूने त्याला विचारले हे महाशय ,,,
या नगरीत असे काय महान आहे ज्याच मला दर्शन घेता येईल ?
ब्राम्हण--ईथे फक्त ताड वृक्षाचा समूह च महान आहे जो सर्वांना ताडीचे दान करतो ,,,
प्रवासी--बर दानशूर व्यक्ती असा दाता कोण आहे?
ब्राम्हण--देणारा फक्त धोबीच त्यालाच फक्त घेतलेलं परत द्यायचं माहित आहे
धुलाई साठी नेलेले कपडे ते परत प्रामाणिक पणे परत करतात
प्रवासी--अच्छा मग या नगरीत निदान दक्ष (सावध,,तत्पर) तरी कोण आहेत ?
ब्राम्हण-- हा,, हा चांगला योग्य प्रश्न विचारलात
या नाग्रीतले सारेच दक्ष आहेत पण
दुसऱ्याची संपत्ती आणि बायका पळवण्यात ,,,,
या उत्तराने आता त्या प्रवाशाची बेशुद्ध पडायची पाळी आली
पण स्वतःला सावरत त्याने विचारलं
अहो साहेब अशा या भ्रष्टाचारी आणि दुराचारी नगरीत
तुम्ही जिवंत कसे?
ब्राम्हण- पूर्वी जसे विष कन्या तयार करत किंवा एखाद्या विष पात्रात
जर एखादा किटक चुकून पडला कि त्याला जशी त्या विषाची सवय होते
आणि त्या विष पात्रात राहून हि जगतो
दुधा ऐवजी विष पचवून जशी विषकन्या तयार होते,
अगदी मी हि तसाच जगतो आहे ,,,
तात्पर्य-?????
आज आपल्या महाराष्ट्राची-देशाची अवस्था असताना सारे सत्ताधारी
सच्चर आयोगाची अंमलबजावणी करत असताना
आणि देशाला एका अधोगतीच्या दिशेने लोटताना
सारे विरोधी पक्ष सुद्धा मुग गिळून गप्प बसतात
मग एक दक्ष नागरिक म्हणू आपले कर्तव्य नाही?
कि लोकांना जमेल तितक् सावध करण,,,
सध्या रोज वर्तमान पत्र उघडावे आणि रोज २/४ बातम्या
सच्चर समितीच्या अंमलबजावणीच्या त्याच्या शिफारसीच्या
वाचायच्या आणि काही हि प्रतिक्रिया न देत आपण गप्प बसायचं?
देशाचे हे असे वाटोळे राज्यकर्ते करायला बसले असताना
देशाला आधार देणारा महाराष्ट्र देखील याच गर्तेत गटांगळ्या खातोय?
"महारष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठ्याविना राज्य गाडा न चाले "
अशी ज्याची ख्याती,त्याला देखील ह्या सरकारने नपुंसक बनवाव ?
सत्तेसाठी सत्वाचा आणि तत्वाचा लिलाव मांडणाऱ्या या लोकांना
महाराष्ट्राच्या शहाण्या सुशिक्षित लोकांनी ह्या सरकारला दाखवून दिले पाहिजे
कि आम्ही शिवरायाचे वंशज आहोत
२०१४ च्या निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत
खांदेपालट होवू लागली आहे
हवे असणारे जवळ आणि नको असणारे दूर लोटू लागले आहेत
अल्पसंख्यच्या नावावर केवळ आणि केवळ मुस्लिमांची खुशामत चालली आहे
परीक्षा तोंडावर आली असताना सच्चर समितीच वादळ
घोंघावत असताना शहामृगा सारख वाळूत तोंड खुपसून
वादळ शामायाची वाट पाहणार आहात का ?
बघा विचार करा रात्र वैऱ्याची आहे ,,,
तोलले जातात म्हणजे दोघांची किमत एकच
म्हणजेच राजा आणि प्रजा दोघही सारखेच मुर्ख कुणालाही कशाशीहि काहीही घेण देण नाही
तर मित्रांनो ,,,
आज आपल्या देशाची अवस्था हि अंधेर नगरी प्रमाणेच झाली आहे
प्राचीन काळी एकदा एक प्रवासी
या अंधेर नगरीत आला काही दिवस ईथे मुक्काम करून ईथली
प्रेक्षणीय स्थळ पहावीत ,जमल्यास काही काम धंदा करावा चार पैसे कमावून आपल्या गावी निघून जावे
असे त्या प्रवाशाला वाटत होते त्या प्रमाणे काही चौकशी करावी या हेतूने
शहराच्या वेशीपाशी त्याला एक ब्राम्हण भेटला
आता याच्या कडेच चौकशी करावी,
या हेतूने त्याला विचारले हे महाशय ,,,
या नगरीत असे काय महान आहे ज्याच मला दर्शन घेता येईल ?
ब्राम्हण--ईथे फक्त ताड वृक्षाचा समूह च महान आहे जो सर्वांना ताडीचे दान करतो ,,,
प्रवासी--बर दानशूर व्यक्ती असा दाता कोण आहे?
ब्राम्हण--देणारा फक्त धोबीच त्यालाच फक्त घेतलेलं परत द्यायचं माहित आहे
धुलाई साठी नेलेले कपडे ते परत प्रामाणिक पणे परत करतात
प्रवासी--अच्छा मग या नगरीत निदान दक्ष (सावध,,तत्पर) तरी कोण आहेत ?
ब्राम्हण-- हा,, हा चांगला योग्य प्रश्न विचारलात
या नाग्रीतले सारेच दक्ष आहेत पण
दुसऱ्याची संपत्ती आणि बायका पळवण्यात ,,,,
या उत्तराने आता त्या प्रवाशाची बेशुद्ध पडायची पाळी आली
पण स्वतःला सावरत त्याने विचारलं
अहो साहेब अशा या भ्रष्टाचारी आणि दुराचारी नगरीत
तुम्ही जिवंत कसे?
ब्राम्हण- पूर्वी जसे विष कन्या तयार करत किंवा एखाद्या विष पात्रात
जर एखादा किटक चुकून पडला कि त्याला जशी त्या विषाची सवय होते
आणि त्या विष पात्रात राहून हि जगतो
दुधा ऐवजी विष पचवून जशी विषकन्या तयार होते,
अगदी मी हि तसाच जगतो आहे ,,,
तात्पर्य-?????
आज आपल्या महाराष्ट्राची-देशाची अवस्था असताना सारे सत्ताधारी
सच्चर आयोगाची अंमलबजावणी करत असताना
आणि देशाला एका अधोगतीच्या दिशेने लोटताना
सारे विरोधी पक्ष सुद्धा मुग गिळून गप्प बसतात
मग एक दक्ष नागरिक म्हणू आपले कर्तव्य नाही?
कि लोकांना जमेल तितक् सावध करण,,,
सध्या रोज वर्तमान पत्र उघडावे आणि रोज २/४ बातम्या
सच्चर समितीच्या अंमलबजावणीच्या त्याच्या शिफारसीच्या
वाचायच्या आणि काही हि प्रतिक्रिया न देत आपण गप्प बसायचं?
देशाचे हे असे वाटोळे राज्यकर्ते करायला बसले असताना
देशाला आधार देणारा महाराष्ट्र देखील याच गर्तेत गटांगळ्या खातोय?
"महारष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठ्याविना राज्य गाडा न चाले "
अशी ज्याची ख्याती,त्याला देखील ह्या सरकारने नपुंसक बनवाव ?
सत्तेसाठी सत्वाचा आणि तत्वाचा लिलाव मांडणाऱ्या या लोकांना
महाराष्ट्राच्या शहाण्या सुशिक्षित लोकांनी ह्या सरकारला दाखवून दिले पाहिजे
कि आम्ही शिवरायाचे वंशज आहोत
२०१४ च्या निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत
खांदेपालट होवू लागली आहे
हवे असणारे जवळ आणि नको असणारे दूर लोटू लागले आहेत
अल्पसंख्यच्या नावावर केवळ आणि केवळ मुस्लिमांची खुशामत चालली आहे
परीक्षा तोंडावर आली असताना सच्चर समितीच वादळ
घोंघावत असताना शहामृगा सारख वाळूत तोंड खुपसून
वादळ शामायाची वाट पाहणार आहात का ?
बघा विचार करा रात्र वैऱ्याची आहे ,,,
Comments
Post a Comment