काल परवा पुण्यात होतो तेव्हा स्पेशल २६ पाहण्याचा योग आला
अत्यंत सुंदर सिनेमा
देशाच्या चार कोपर्यात विखुरलेले चार चोर त्यांची हि कथा ,अक्षय कुमार ,अनुपम खेर
राजेश शर्मा आणि किशोर कदम एकत्र येवून सीबीआय अधिकारी
आहोत असे भासवून दिल्लीतील एका मंत्र्याला लुटतात
आणि सुरु होतो चोर पोलिसांचा खेळ ,,,
अर्थातच घरात सापडलेला सारा काळा पैसा हे सीबीआय अधिकारी
लुटून नेतात आणि नेत्यावर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायची पाळी येते.
अर्थातच हि बातमी खर्या सीबीआय पर्यंत पोहचते
आणि सुरु होतो तपास ,,,,
"वेनस्डे" सारखा मास्टरपीस सिनेमा देवून स्पेशल २६ ने त्यावर कडी केली आहे
वेनस्डे मध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळे सदैव दहशतीत वावरणाऱ्या सामान्य
माणसाची व्यथा नीरज पांडे ने मानाडली होती.
आणि आता हि खर्या घटनेवर आधारित स्पेशल २६
२५ वर्षापूर्वी सीबीआयच्या एका नकली टीमने एका पेढीवर नकली छापा
टाकून मोठी लुट मिळवली होती
त्यावरच नीरजचा हा सिनेमा आहे
यात हि चार जण थेट मंत्र्याच्या बंगल्यात घुसून त्याचे करोडो रुपये लुटून नेतात
वर मंत्र्याचा कानाखाली हि जाळ काढतात.
आणि आपण गुंतून जातो सिनेमाची पार्श्वभूमी माहित असूनही
पुढे काय होणार ते कळत नाही यातच या सिनेमाच यश लपलेलं आहे
हे चोर चोरी न करता आपल मनोरंजन करत आहेत असच सतत वाटत राहत
आणि शेवटची चोरी तर एकदम भन्नाट ,,,,
ज्या जिमी शेरगीलवर आपण आणि पोलीसही विश्वास ठेवून असतात
तोसुद्धा फिरतो तेव्हा तर आपण बसल्या जागी उडतो
अशी काही कलाटणी सिनेमाला मिळते इ विचारू नका
ते सिनेमात पाहणच योग्य होईल ,,,
अरे हे काय चालले आहे हे स्वतःलाच विचारतो
आणि रह्स्यातून आपण स्वतःला कसेबसे सावरतो आणि
बिनबोभाट सारे आपापल्या गावी निघून जातात
२५ वर्षापूर्वीच्या गाड्या ,फोन ,रस्ते ,असे छोटे छोटे बारकावे छान दाखवले आहेत
अनुपम ,अक्षय यांच्यावरच सारी अभिनयाची मदार होती
आणि त्यांनी टी लीलया पेलली आहे
खटकेबाज संवाद ,मंत्र्याच्या सणसणीत कानाखाली मारण हे
प्रसंग सिनेमाचे हायलाईट आहेत
आणि
आणखी काय सांगू सिनेमा आवर्जून पहाच..
पण चांगल्या सिनेमात एका मराठी नटाच झालेलं अवमूल्य मनाला नाही पटत
मराठी नटालाच अक्कल नाही आपण तरी काय करणार?
अत्यंत सुंदर सिनेमा
देशाच्या चार कोपर्यात विखुरलेले चार चोर त्यांची हि कथा ,अक्षय कुमार ,अनुपम खेर
राजेश शर्मा आणि किशोर कदम एकत्र येवून सीबीआय अधिकारी
आहोत असे भासवून दिल्लीतील एका मंत्र्याला लुटतात
आणि सुरु होतो चोर पोलिसांचा खेळ ,,,
अर्थातच घरात सापडलेला सारा काळा पैसा हे सीबीआय अधिकारी
लुटून नेतात आणि नेत्यावर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायची पाळी येते.
अर्थातच हि बातमी खर्या सीबीआय पर्यंत पोहचते
आणि सुरु होतो तपास ,,,,
"वेनस्डे" सारखा मास्टरपीस सिनेमा देवून स्पेशल २६ ने त्यावर कडी केली आहे
वेनस्डे मध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळे सदैव दहशतीत वावरणाऱ्या सामान्य
माणसाची व्यथा नीरज पांडे ने मानाडली होती.
आणि आता हि खर्या घटनेवर आधारित स्पेशल २६
२५ वर्षापूर्वी सीबीआयच्या एका नकली टीमने एका पेढीवर नकली छापा
टाकून मोठी लुट मिळवली होती
त्यावरच नीरजचा हा सिनेमा आहे
यात हि चार जण थेट मंत्र्याच्या बंगल्यात घुसून त्याचे करोडो रुपये लुटून नेतात
वर मंत्र्याचा कानाखाली हि जाळ काढतात.
आणि आपण गुंतून जातो सिनेमाची पार्श्वभूमी माहित असूनही
पुढे काय होणार ते कळत नाही यातच या सिनेमाच यश लपलेलं आहे
हे चोर चोरी न करता आपल मनोरंजन करत आहेत असच सतत वाटत राहत
आणि शेवटची चोरी तर एकदम भन्नाट ,,,,
ज्या जिमी शेरगीलवर आपण आणि पोलीसही विश्वास ठेवून असतात
तोसुद्धा फिरतो तेव्हा तर आपण बसल्या जागी उडतो
अशी काही कलाटणी सिनेमाला मिळते इ विचारू नका
ते सिनेमात पाहणच योग्य होईल ,,,
अरे हे काय चालले आहे हे स्वतःलाच विचारतो
आणि रह्स्यातून आपण स्वतःला कसेबसे सावरतो आणि
बिनबोभाट सारे आपापल्या गावी निघून जातात
२५ वर्षापूर्वीच्या गाड्या ,फोन ,रस्ते ,असे छोटे छोटे बारकावे छान दाखवले आहेत
अनुपम ,अक्षय यांच्यावरच सारी अभिनयाची मदार होती
आणि त्यांनी टी लीलया पेलली आहे
खटकेबाज संवाद ,मंत्र्याच्या सणसणीत कानाखाली मारण हे
प्रसंग सिनेमाचे हायलाईट आहेत
आणि
आणखी काय सांगू सिनेमा आवर्जून पहाच..
पण चांगल्या सिनेमात एका मराठी नटाच झालेलं अवमूल्य मनाला नाही पटत
मराठी नटालाच अक्कल नाही आपण तरी काय करणार?
Comments
Post a Comment