दुपारी टीव्ही लावला आणि नेमक गाण लागल रामपूर का लक्षुमण मधल
"प्यार का समय कम है जहां लडते है लोग कसे वहां ?
क्यू मेरे यार हा मेरे यार क्या बात काही दे ताली,,,,"आणि ,,
मघाशी मला एक मेल आला माझ्या मित्राचा कि त्याला नोकरीची गरज आहे कुणी काही मदत करू शकेल का?
पण आयटीत नको इंजीनियर आहे मुंबईतच हवी वैगेरे अस बराच काही लिहाल होत,,,,
आणि मलाच माझ्या लहान पणाची मला एक अडचण आठवली आणि आठवले ते आमचे काळेमास्तर ,,,,
त्यांनी जे सांगितले ते आज तागायत विसरलो नाही.
मी आणि माझा मित्र संदेश दोघे जिवलग ( सध्या त्याचा पत्ता नाही)
आम्हा दोघात अगदी शुल्लक कारणावरून मारामारी झाली का तर म्हणे त्याने मला न विचारात माझा डब्बा खाल्ला,,,,
आमचे काळे मास्तर तसे खूप कडक पण मुलांवर त्याचं बारीक लक्ष असे,
काय करतात काय बोलतात आणि तो दिवस जवळ आला जेव्हा मला ग्यादारिंग मध्ये सहभाग घायचा होता
मी एक चांगला गायक होतो ( हा आता भूतकाळ आहे) असो,,
आणि संदेश एक चांगला पेटीवादक होता त्या बाबतीत त्याचा हात धरणार कुणी नव्हत,
आता काय करायचं ? मला गाण गायचं तर संदेशची मदत लागणार आणि आमच तर भांडण,,,,?
बर मदत मागायची म्हणजे ते सार अपमानास्पद वाटत होत ,,
बर दुसरा काही उपायही नाही ,,,
निर्णय घेण अवघड झाल ,,,
ईतर बऱ्याच मित्रांनी काहीबाही सल्ले दिले पण ते पटले नाही.
गाण तर गायचं पण कस काही कळत नव्हत डोक चालत नव्हत.,,,
आणि काळे मास्तर देवा सारखे धावून आले मदतीला ,,,,
मला बाजूला घेतलं आणि विचारलं काय भूमकर गाण गाणार म्हणे ?
मी- हो
मास्तर- पण पेटीच काय? ती कोण वाजवणार संदेशला भेटलास का?
मी-नाही,,,
मास्तर -मग आता काय करणार?
मी- काय करू? तुम्हीच सांगा ?माझ काही डोक चालत नाही...
मास्तर-छापा काटा कर,,
मी- काय सर छापा काटा काय सांगताय? हा काय नवा जादूचा प्रकार आहे का?(मनात म्हणालो)
पण सर पक्के त्यांनी माझ्या मनातल बरोबर ओळखल,,
मास्तर-अरे तू कर छापा काटा हे नाण जादुच आहे,,,,,
माझी आजी नेहमी म्हणायची काही अडचण आली कि छापा काटा करावा हे नाण तिनेच दिल आहे .
हे नाण तुला योग्य निर्णय देईल ,,,
ह हे नाण घे आणि ठराव छापा म्हणजे काय आणि काटा म्हणजे काय?
मी- (मनात चला हे हि करून पाहू) नाण घेतलं. उत्तर ठरवली आणि केला छापा काटा.
छापापपापा ,,,,,,,करत मोठ्याने ओरडलो माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता .
मास्तर मात्र गालातल्या गालात हसत होते. मला नेमक कळेना हे कस झाल ?
मला काय हव होत हे नेमक या नाण्याला कस कळल?
मास्तर म्हणाले मिळाल ना तुझ उत्तर ?
माझ्या मनात गोंधळ वाढला होता हे कस शक्य आहे ?
माझ्या मनात संदेशची माफी मागून दिलजमाई करावी असेच होते कारण त्याच्या शिवाय
गाण्याला मजाही येणार नव्हती आणि का ईतकी जुनी मैत्री एका शुल्लक कारणावरून तोडावी?
पण पाय उचलवत नव्हता ,,,,,,
मास्तर म्हणाले भूमकर अरे साध आहे उत्तर तूच आधी ठरवल होतस आणि तसाच घडल म्हणून तुला आनंद झाला
बस बाकी विशेष काही नाही हे काही जादुच नाण नाही मी आपल असाच बोलल होतो
तूच ठरवलास छापा आला तर हो आणि काटा आला तर नाही म्हणजेच छापा आला तर
संदेशची माफी मागायची आणि काटा आला तर नाही चालणार नाही माफी हि मागवीच लागेल
चित् भी मेरी पट भी मेरा असच तू ठरवलं होतास आणि तसच झाल,,,,,,
काय झाल तर आनंद होईल ते तू आधीच ठरवलं होतस
तुला तुझ उत्तर मिळाल आहे आता तुला तुझा राग रुसवा गिळून संदेश कडे जावे लागेल,
ईतर वेळी मनात काहीही गोंधळ असेल पण छापा काटा करताना तुम्ही नेहमी मनाच ऐकता
म्हणून आता उरली फक्त अंमलबजावणी उत्तर तर तयार आहेच आता मात्र मागे फिरू नकोस
तुला कौल मिळाला आहे तोही तुझ्याच मनाचा.
तात्पर्य--त्या माझ्या मित्राला आता मी ईतकच सांगेन छापा काटा कर
मनाचा कौल घे. कारण ईतर वेळी मनात काहीही गोंधळ असेल पण छापा काटा करताना तुम्ही नेहमी मनाच ऐकता.
आणि तुमच्या मनाचा थांग तुम्हाला लागतो. बघा असाच छापा काटा तुम्हीही करून बघा
अवघड वाटणारे प्रश्न आपणच कसे चुटकी सरशी सोडवतो
"प्यार का समय कम है जहां लडते है लोग कसे वहां ?
क्यू मेरे यार हा मेरे यार क्या बात काही दे ताली,,,,"आणि ,,
मघाशी मला एक मेल आला माझ्या मित्राचा कि त्याला नोकरीची गरज आहे कुणी काही मदत करू शकेल का?
पण आयटीत नको इंजीनियर आहे मुंबईतच हवी वैगेरे अस बराच काही लिहाल होत,,,,
आणि मलाच माझ्या लहान पणाची मला एक अडचण आठवली आणि आठवले ते आमचे काळेमास्तर ,,,,
त्यांनी जे सांगितले ते आज तागायत विसरलो नाही.
मी आणि माझा मित्र संदेश दोघे जिवलग ( सध्या त्याचा पत्ता नाही)
आम्हा दोघात अगदी शुल्लक कारणावरून मारामारी झाली का तर म्हणे त्याने मला न विचारात माझा डब्बा खाल्ला,,,,
आमचे काळे मास्तर तसे खूप कडक पण मुलांवर त्याचं बारीक लक्ष असे,
काय करतात काय बोलतात आणि तो दिवस जवळ आला जेव्हा मला ग्यादारिंग मध्ये सहभाग घायचा होता
मी एक चांगला गायक होतो ( हा आता भूतकाळ आहे) असो,,
आणि संदेश एक चांगला पेटीवादक होता त्या बाबतीत त्याचा हात धरणार कुणी नव्हत,
आता काय करायचं ? मला गाण गायचं तर संदेशची मदत लागणार आणि आमच तर भांडण,,,,?
बर मदत मागायची म्हणजे ते सार अपमानास्पद वाटत होत ,,
बर दुसरा काही उपायही नाही ,,,
निर्णय घेण अवघड झाल ,,,
ईतर बऱ्याच मित्रांनी काहीबाही सल्ले दिले पण ते पटले नाही.
गाण तर गायचं पण कस काही कळत नव्हत डोक चालत नव्हत.,,,
आणि काळे मास्तर देवा सारखे धावून आले मदतीला ,,,,
मला बाजूला घेतलं आणि विचारलं काय भूमकर गाण गाणार म्हणे ?
मी- हो
मास्तर- पण पेटीच काय? ती कोण वाजवणार संदेशला भेटलास का?
मी-नाही,,,
मास्तर -मग आता काय करणार?
मी- काय करू? तुम्हीच सांगा ?माझ काही डोक चालत नाही...
मास्तर-छापा काटा कर,,
मी- काय सर छापा काटा काय सांगताय? हा काय नवा जादूचा प्रकार आहे का?(मनात म्हणालो)
पण सर पक्के त्यांनी माझ्या मनातल बरोबर ओळखल,,
मास्तर-अरे तू कर छापा काटा हे नाण जादुच आहे,,,,,
माझी आजी नेहमी म्हणायची काही अडचण आली कि छापा काटा करावा हे नाण तिनेच दिल आहे .
हे नाण तुला योग्य निर्णय देईल ,,,
ह हे नाण घे आणि ठराव छापा म्हणजे काय आणि काटा म्हणजे काय?
मी- (मनात चला हे हि करून पाहू) नाण घेतलं. उत्तर ठरवली आणि केला छापा काटा.
छापापपापा ,,,,,,,करत मोठ्याने ओरडलो माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता .
मास्तर मात्र गालातल्या गालात हसत होते. मला नेमक कळेना हे कस झाल ?
मला काय हव होत हे नेमक या नाण्याला कस कळल?
मास्तर म्हणाले मिळाल ना तुझ उत्तर ?
माझ्या मनात गोंधळ वाढला होता हे कस शक्य आहे ?
माझ्या मनात संदेशची माफी मागून दिलजमाई करावी असेच होते कारण त्याच्या शिवाय
गाण्याला मजाही येणार नव्हती आणि का ईतकी जुनी मैत्री एका शुल्लक कारणावरून तोडावी?
पण पाय उचलवत नव्हता ,,,,,,
मास्तर म्हणाले भूमकर अरे साध आहे उत्तर तूच आधी ठरवल होतस आणि तसाच घडल म्हणून तुला आनंद झाला
बस बाकी विशेष काही नाही हे काही जादुच नाण नाही मी आपल असाच बोलल होतो
तूच ठरवलास छापा आला तर हो आणि काटा आला तर नाही म्हणजेच छापा आला तर
संदेशची माफी मागायची आणि काटा आला तर नाही चालणार नाही माफी हि मागवीच लागेल
चित् भी मेरी पट भी मेरा असच तू ठरवलं होतास आणि तसच झाल,,,,,,
काय झाल तर आनंद होईल ते तू आधीच ठरवलं होतस
तुला तुझ उत्तर मिळाल आहे आता तुला तुझा राग रुसवा गिळून संदेश कडे जावे लागेल,
ईतर वेळी मनात काहीही गोंधळ असेल पण छापा काटा करताना तुम्ही नेहमी मनाच ऐकता
म्हणून आता उरली फक्त अंमलबजावणी उत्तर तर तयार आहेच आता मात्र मागे फिरू नकोस
तुला कौल मिळाला आहे तोही तुझ्याच मनाचा.
तात्पर्य--त्या माझ्या मित्राला आता मी ईतकच सांगेन छापा काटा कर
मनाचा कौल घे. कारण ईतर वेळी मनात काहीही गोंधळ असेल पण छापा काटा करताना तुम्ही नेहमी मनाच ऐकता.
आणि तुमच्या मनाचा थांग तुम्हाला लागतो. बघा असाच छापा काटा तुम्हीही करून बघा
अवघड वाटणारे प्रश्न आपणच कसे चुटकी सरशी सोडवतो
Comments
Post a Comment