Skip to main content

आम्ही १०५,,,, १

हि गोष्ट आहे माझी जन्मठेप या पुस्तकातील ,,,,,,
वास्तविक महाभारत काय रामायण काय आणि हिंदूंचे
ईतर धर्मग्रंथ काय हे सारेच १०५ चा मंत्र आपल्याला सतत देत असतात .
पण आज हि सावरकरांची गोष्ट मुद्दाम देत आहे कारण ,,,
येथे फेसबुक वर आपण सारेच एकमेकांची फाटकी उसवण्यात धन्यता मानत आहोत...
त्या सार्या मराठी हिंदुत्ववादी ग्रुप साठी ,,,,,,
तर ,,
सावरकर सांगतात तुरुंगात आम्ही बातम्या मिळवण्यासाठी जीवाच रान करीत असू,,
जेणे करून देशात काय उलथापालथ चालली आहे ते समजून आमचे
कष्ट फुकट तर जात नाही हे समाधान मिळत असे,,,
आणि बारी साहेबाचे अमानुष प्रकार आम्हाला सहन करायची ताकद मिळत असे,,,
त्या बातम्या मिळवण्याचा एक दुवा खुद्द बारी साहेब हि असे
तो हि प्रसंगी आम्हाला देशातल्या बातम्या सांगत असे परंतु सांगण्यामागे
आम्हला केवळ दुखः कसे होईल ते पाहण्यासाठीचा असे,,,,,,,
आणि त्या दिवशी असेच बारी साहेब आहे आणि त्यांनी सांगितले...
आम्ही सारे नेमके जेवायला बसत होतो तोंडात घसा टाकणार तोच
बारी म्हणाले,,,
well ,you always want news ,mr . sarvarkar ,
here is something for you ,
ghokhle is dead ,,,,,,,,,,,,,

सावरकर नेहमी तुम्हाला बातमी हवी असते ना हि घ्या बातमी गोखले वारले ,,,,,
आणि घास तोंडात अडकला ,,, क्षणभर खरच वाटेना,,
अरेरे गोखले गेले,,,,,खूप वाईट झाल..
पण ते तर तुमच्या विरुध्द होते ना ? बारी उदगारला  ,,,
त्यावर सावरकर म्हणाले ,,,
छे छे मी तर त्यांच्याच महाविध्यालयात शिक्षण घेतले आहे ,
मतभेद आहेत पण विरोध नाही ,,,,
ते आमच्या हिंदुस्थानातील ह्या पिढीतले एक निस्सीम देशभक्त आहेत.
आता होते म्हणा हवा तर,,,
बारी-- पण तुमच्या खटल्यात त्यांच्या विरुध्द तुम्ही भयंकर कट
केल्याचा पुरावा आला होता तो,,?
सावरकर-- त्या भाकड कथांवर दंत कथांवर विश्वास ठेवू नका .
त्याचं आणि माझ प्रत्यक्ष बोलन झाल आहे .
त्यांस देशहिताच्या दृष्टीने माझा मार्ग कचीत मान्य नसेल,
पण म्हणून त्यांच्या देशभक्तीची थोरवी लेशमात्र कमी नाही,,,
आणि कटा  विषयी म्हणाल तर ईंगलंड मध्ये त्यांच्या एकदोन
भाषणांनी प्रशुब्ध्ह होवून जेव्हा अभिनव भारतातील काही पुढारी
त्यांच्यावर आक्रमण करायच्या गुप्त गोष्टी बैठकीत बोलले.
तेव्हा त्या विचारांचा मी तिथल्या तिथे विरोध केला
मत भिन्न
तेसाठी कुणावरही आक्रमण करणे आणि ते हि स्वजनांवर,,,?
हे घोर पातक आहे आणि हा खरा अत्याचार होईल,,,

हे त्यांस समजावून दिले,,आणि तो ठराव पास होवू दिला नाही,,
आणि याविषयी स्वतः गोखले असते तर  त्यांनी हि हे मान्य केल असते .
जर प्रत्येक हिंदू मनुष्य गोखाल्यान ईतका देशभक्त  आणि देशसेवक  होईल ,
आणि बारी हे संभाषण लगेच थांबवले   ,,,,
अर्थात हे सर त्या बरीने लिहून ठेवलं आहे आणि त्यावर
स्वतःच मत नोंदवल आहे ते अस ,,,
"वर वर हे महाराष्ट्रीय कितीही भिन्न भिन्न आणि विरोधी दिसत असले
अंतःकरणातून हे सारे एक आहेत,",,,,,,,,,,
तात्पर्य -- मग बघा आपण सारे एक आहोत कि नाही ?
नसेल तर होणार कि नाही ?
का एकमेकांची फाटकी उसवण्यातच धन्यता मानणार आहोत?
हिंदुत्वाची पराक्रमी गुढी उभारण्याच पवित्र कार्य आपल्यालाच
करायचं आहे आणि दुसर्या कुणासाठी नाही आपल्याच
मुलाबाळांसाठी निदान त्याचसाठी तरी आपले मार्ग
भले वेगवेगळे असतील पण ध्येय एकच असल पाहिजे ते म्हणजे
आपल हिंदुत्व अबाधित ठेवण .


Comments

  1. Hi Sunil,
    Deepak Patil commented on your note "आम्ही १०५,,,, १".
    Deepak wrote: "Me tumchya sobat ahe."

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete
  2. Hi Sunil,
    Prashant Gadge commented on your note "आम्ही १०५,,,, १".
    Prashant wrote: "Sunil sir.....nakkich.."

    See the comment thread


    Reply to this email to comment on this note.
    Thanks,
    The Facebook Team

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल