Skip to main content

औरंगी औलाद

हि गोष्ट आहे गोविंद बुवा आफळे यांनी सांगितलेले
त्यावेळी न टीव्हीच प्रस्थ होत न टीव्ही च्यानेलच नकी त्यांच्या टीआरपीच
आणि अशा वेळी आकाशवाणी हेच एकमेव साधन होत लोकांपर्यंत
पोहचायचं ,,,,,,,,,
आणि आकाशवाणीच्या आमंत्रणावरून गोविंदबुवा आफळे
आजचे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे वडील ,,,,

त्यांनी हि गोष्ट जाहीर पणे आपल्या कीर्तनात सांगितली होती ,
आणि त्याचा पुरावा आजही आपण ठायी ठायी घेत आहोत ,
तर घडल अस ,,,,,,,,
आफळे बुवा सांगत होते ,पापी औरंगजेबाची  गोष्ट ,,,,,,
वयोमानानुसार आणि हिंदूंच्या कडव्या प्रतिकाराला हार जात जात त्याची तब्येत
आधीच बिघडली होती.त्यातून त्याला एक गोष्ट सतावत होती
तो हरामखोर सिवा ,तो बदमाश संभाजी मी स्वतःच्या हातानी मारला
तर हा महाराष्ट्र मला का जिंकता येत नाही ,,,,
राहून राहून हा प्रश्न त्याला सतावत होता ,,,आणि अशाच कातर वेळी 
विचार करत बसला असता  अल्लाहचा एक शिपाई त्याच्या कडे आला
आणि आणि म्हणाला महाराज आपली वेळ भरली
आपल्याला अल्लाह कडून बोलावण आला आहे
कृपा करा आणि निघायची तयारी करा ......
हे ऐकताच औरंगजेब आपल्या शयन गृहात जावून लपून बसला ,,
पण मरण ते हि औरंगजेबाला  चुकणार थोडाच होत,,,,,,,,?
पण तरीही त्याचा मान ठेवत अल्लाहचा शिपाई हात हलवत
परत गेला,,,,,,
पण स्वर्गाचे नियम सर्वांसाठी सारखे पण तरीही
अल्लाहने दुसरा तिसरा चौथा शिपाई पाठवला
पण पहिले पाढे ५५ ,,,,,,,,,, मग मात्र स्वतः अल्लाह आला .
आता मात्र औरंगजेबाची मात्रा काही चालली  नाही,,,,
पण तरीही तो अल्लाह पुढे हात जोडून विनवणी करू लागला
"परवरदिगार कृपया मला ईतक्यात नेवू नका
अहो तुमच ईस्लामच राज्य ह्या हिंद भूमीवर स्थापन करणार अशी शपथ
घेवून मी खाली पृथ्वीतलावर आलो होतो आणि या 
हरामखोर मरहट्यान्नी मला पार जेरीस आणल आहे
आणि माझ हे ईस्लाम स्थापनेच अपूर कार्य पूर्ण न करताच आपण मला
नेलत तर मला जन्नत कशी नसीब होईल?"

म्हणून ,,,
आणि आज जर नेलत तर आपल्याकडे तर पुनर्जन्माची सोय नाही
मग मी मेलो तर माझ अपूर कार्य कोण करणार कस करणार ?

आता मत्र अल्लाही विचारात पडल,,,,,,

आणि तो औरंगजेबाला म्हणाला तुझ म्हणन अगदी रास्त असच आहे .
ठीक मी यावर विचार करतो ,,,,,,
असा म्हणत निघून अल्लाह गेला ,,,पण
दुसर्या दिवशी परत आला आणि औरंगजेबाला म्हणाला ,
"चल मी तुझी सोय केलीय आहे पण तुला मराव हे लागेलच
त्याला काही तरणोपाय नाही ,,,,,
औरंगजेब - मग ईस्लामची स्थापना कशी काय होणार,,,,?
अल्लाह -काळजी करू नकोस तुझ्या पुनर्जन्माची मी सोय केलीय,,

तुझ्या साठी मी आपल्या कायद्यात थोडा बदल केलाय .
औरंगजेब- वा वा परवरदिगार तुझी महती गावी गोडवे गावे तितके कमीच,,,,,,
अल्लाह - हा हा असा हुरळून जावू नकोस तुला पुनर्जन्म मिळणार हे नक्की
परतू,,,,,,,,,,,तो हिंदू धर्मात ,,,,,

औरंगजेब- हिंदू धर्मात,,,?
औरंगजेब थोडा चक्रावला,,,,
अल्लाह मला नीट समजेल अस काही सांगशील का?
अल्लाह- हो तू हिंदू धर्मात एक हिंदू म्हणू जन्मास येशील
यावेळी,,,,,,,,
विलायतेला जाशील शिकायला,,,
रेल्वेच्या डब्यातून तुला खाली ढकलून दिले जाईल ,,,
तिथे सत्याग्रह करशील
आणि मग पुढे तू भारतात येशील ,,,,

तुझ्या मुखात सदा राम नाम असेल ,,,,,
आणि पोटात रहीम असेल,, 
आणि येथून पुढे हा महात्मा तुझ अपूर कार्य पूर्ण करेल,,,,,,
धोतर आणि हात काठी असा तुझा वेश असेल ,,,,
दोन बाजूला दोन मुली अशी तुझी अय्याशीही तो जोमाने
सुरु ठेवील आणि त्याला च लोक ब्रम्हचारयाच पालन म्हणतील ,,,,,, 


तिकडे विलायतेत उपसलेले उपोषणाचे हत्यार
तो भारतात घेवून येईल त्याला तो अधिक धारदार करील,
या उपोषणाच्या जोरावर तो नवा अतिरेक जन्माला घालेल,,,,,,
ईतरांच्या(मुस्लिमांच्या ) बदल्यात तो स्वतःला वेठीस धरवून कार्यभाग सिद्धीस नेईल,,,,,

आणि ह्याच उपोषणाच्या हत्याराचा उपयोग तो हिंदुस्थान विरुध्द करेल
तो ते हत्यार हिंदुस्थानच्या पाठीत खुपसेल,,,,,
हिंदुस्थाचे दोन तुकडे करेल ,,,
तुला जे जमल नाही ते तो करून भारतीयांच्या हृदय मंदिरात मानाच स्थान
निर्माण करेल,,,,,,,,
ते हि स्वतःच्या रक्ताचा एक हि थेंब न सांडता ,,,,,
आणि मग हिंदुस्थान हि त्याचे ,,,,
"साबरमती के संत तुने कर दिया कमाल चा राग आळवत बसेल,,,,,
सुभाष बाबू ,राजगुरू ,भगतसिंग, लोकमान्य,
गोखले, रानडे,बाबू गेनू, बळवंत फडके,आदी स्वातंत्र्य सैनिक
त्याच्या औरंगी लसी पुढे फिके पडतील,,,,,,,,,
मात्र एक माथे फिरू नथुराम त्याचा नाव तो मात्र तुझा खून करेल
आणि काही हरामखोर हिंदू मात्र त्या खुनाला वधाची उपमा देतील,,,,,,,,,
आणि नथुरामजींचे हे उपकार तत्काळ विसरले हि जातील ,,,
आणि तरीही हे गांधी घराण्याचच हिंदुस्थानवर राज्य असेल ,,,,,,,,,
कारण हे हिंदू ईतके मूर्ख आहेत कि त्यांना त्यांच्यासाठी
झगडणारे छत्रपती,शिवाजी महाराज,
संभाजी राजे ,आणि पानिपतावर लढलेली तमाम मराठी जनता
याचं काहीही सोयरसुतक नसेल.
हि औरंगी औलादीची लस सर्वांनी टोचून घेतलेली असेल.

त्यामुळे काळजी नसावी .
 


Comments

  1. kal thodi ghaeet lihili hoti aaj punha vach aankhi vichar karavasa vatel

    ReplyDelete
  2. GANDHIJINA NAVE THEVNE HE AJ KAL FASHAN ZHALEE AHE.
    NISHED NISHED NISHED

    ReplyDelete
  3. Kharach Khup Vichar Karayala Lavnari ani KHARI bhasnari... Katha...


    Kunal ...

    ReplyDelete
  4. कारण हे हिंदू ईतके मूर्ख आहेत कि त्यांना त्यांच्यासाठी
    झगडणारे छत्रपती,शिवाजी महाराज,
    संभाजी राजे ,आणि पानिपतावर लढलेली तमाम मराठी जनता
    याचं काहीही सोयरसुतक नसेल.
    हि औरंगी औलादीची लस सर्वांनी टोचून घेतलेली असेल.
    त्यामुळे काळजी नसावी .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...