Skip to main content

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

हे लग्न झालेल्यांनी, झालेल्यांनी 
आणि लग्न होणार असलेल्यांनी ......
नक्कीच वाचा: विचार करा.
एका रात्री तो घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना त्याने तिचा हात हातात
घेतला आणि म्हणाला , "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटलीतरीही ती शांतपणे जेवत होती 
सगळे शब्द जुळवून त्याने तीला  सांगितलंमला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे विचारल,- "का?"
तिचा प्रश्न त्याने टाळला, ती भडकलीसमोरच ताट तिने भिरकावून दिलं
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,हे तिला जाणून घ्यायचं  होत 
पण माझं मन दुसऱ्या  स्त्रीवर आलय हे तो तिला स्पष्टपणे सांगू  शकत नव्ह्तो.
माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं 
पण त्याने समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.
दुसऱ्या दिवसी तिने त्याच्या समोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला त्याच्या कडून काहीही नको होते,  
फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती 

तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता 
तिची आणखी एक अट होती.लग्नाच्या दिवसी त्याने तिला  
बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत 
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती. 
त्याला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी त्याने तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस त्याचा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता.  
त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना दोघही फार अवघडून गेलो 
मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.
दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होतीआपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नीट
बघितलेच नाही हे मला जाणवलं 

आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला
आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोयअसा प्रश्न पडला. 
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं 
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं,  
तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन  माझी काळजी वाढवत होत 
पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत,  

आमच्यात काय घडतंय  याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती 
जी परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला 
माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हतेमाझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता. 

मी वेगाने CAR चालवत घरी आलो.  
माझ्या चेहऱ्यावर हसू होतहातात फुलांचा गुच्छ होता.  
मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर...  
माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती 
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो 
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही. 
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही.  
आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.
पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.
वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- " आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"
या कहाणीचा एकच संदेश आहे.---
" जे आहे-- जे प्रेमात आहेजे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.नाही तर पश्याताप...

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल