Skip to main content

सर्वधर्मसमभावाची बाधा आणि वांझोटा प्रतिकार ४

,''माझा अल्ला माझ कुराण माझ शरियत ,माझी संस्कृती हेच एकमात्र खर आहे हे मान्य करा अथवा मरा ,,,,
अशा दोन विचारधारेत सर्वधर्मसमभाव ठेवायचं तो नेमका कसा?
तात्पर्य --- मुस्लिमांशी टक्कर द्यायच्या गोष्टी करायच्या आधी
ते आणि त्यांचा ईस्लामी जिहादी मानसिकता समजून घेण गरजेच आहे (पुढे चालू ).
आणि म्हणूनच हे सर्वधर्मसमभावा सारखे खोटे धंदे बंद केले पाहिजेत एक हिंदी कहावत आहे
"पीपल मे लागे बेर
वालु से निकला तेल,
कुत्ता पाणी पिया सुळूकसे
भिर ना विश्वास करो तुरुकसे "
तो म्हणतो कि कुणी सांगितलं पिंपळाच्या झाडाला बोर
लागली मी पहिली तर विश्वास ?????,,,,ठेवा .
कुणी सांगितलं कि वाळू रगडली आणि त्यातून तेल काढल
तर विश्वास ?????,,,,ठेवा.
कुणी सांगितलं कि मी पहिलय कुत्रा ओंजळीने पाणी पीत होता
तर विश्वास ????? ठेवा.
जगात या न घडू शकणाऱ्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवा पण,,,,?
जर तुम्हाला कुणी सांगितलं कि तुरुक म्हणजे तुर्कस्तानतून आलेला
हा मुसलमान चांगला आहे तर त्यावर विश्वास ठेवू नका ,,,,
मुसलमानाच्या भावना दुखावतात म्हणून सर्वधर्मसमभावाचा नारा देत तुम्हा आम्हा सर्वांना पद्धतशीरपणे वेगळ केल जातंय
आणि आम्हाला याची कल्पना देखील नाही
आज आपल्याच देशात आपण स्वतःला हिंदू म्हणवून घेवू शकत नाही
कारण सर्वधर्मसमभाव,,,,,
आम्हाला कसली ही चीड येत नाही कारण सर्वधर्मसमभाव,,,
चीन-पाकिस्तान रोज कुरापती काढतोय रोज धर्माच्या नावावर
दंगली घडवतोय ,बॉम्बस्फोट घडवतोय ,
भारतमातेला छिन्नविच्छिन्न करतोय आणि मुसलमान याच मातीत
राहून याच मातीशी गद्दारी करतोय आणि आम्हाला हे सार
निमुटपणे सहन करा याला विरोध करू नका असाच शिकवलं जातंय कारण सर्वधर्मसमभाव ,,,
बर या सर्वधर्मसमभावाची बाधा आम्हाला आता ईतकी झालीय
कि तिकडे सीमेवर आमच्या जवानांनी जीवच रान करून देशाच रक्षण करायचं आणि या पाकड्यांनी अत्यंत निर्घुणपणे आमच्या जवानांची शिरकमळ कापून न्यायाची आणि आम्ही फक्त मेणबत्या पेटवायच्या ,,निषेधाचे मोर्चे काढायचे
असल्या वांझोट्या प्रतिकाराने काय होणार?
आता मेणबत्या नाही तर तुमची आमची मन पेटली पाहिजेत
उद्याचा २०१४ च्या निवडणुकीच चित्र बदलायचा असेल तर ,,
दहशतवाद,सर्वधर्मसमभाव,धर्मनिरपेक्षता, या सारख्या
तुम्हा आम्हला नपुंसक बनवणाऱ्या वृत्तीचा 

वापर प्रथम बंद केला पाहिजे
--कारण प्रथम दहशतवाद म्हणताना आपण आपल्या मनाच्या कोपर्यात कुठेतरी हे नक्की ठरवलेल असत कि दहशतवादी हा दहशतवादी असतो त्याला जात धर्म प्रांत भेद नसतो तो फक्त दहशतवादी असतो ,,,
परंतु हा मुसलमानी जिहादी दहशतवाद असतो आपण मान्य करत नसतो त्याच बरोबर हे तितकाच खर कि भगवा दहशतवाद मात्र असतो आणि प्रत्येक हिंदू हा आतंकवादी असतो हेही आपण नकळत मान्य करत असतो, हिरवा दहशतवाद मात्र आम्हाला मान्य नसतो --आणि धर्मनिरपेक्ष म्हणवून घ्यायला जी काही हिंदु मध्ये चढाओढ लागली ती पाहून
तर आपण मुसलमान म्हणून का जन्माला आलो नाही ? याचीच लाज वाटू लागली आहे
बर या तावडीतून अक्षरशः छत्रपती शिवरायांना देखील आम्ही
सोडत नाही पदरी कुठे दोनचार मुसलमान होते म्हणून
आज सारे लोक बघा आपले राजे सुद्धा कसे धर्मनिरपेक्ष होते
ते बोंबा मरून सांगत आहेत ,,,हरकत नाही पण
जर हीच कसोटी असेल धर्मनिरपेक्षतेची तर ,,,?
या देशावर १००० वर्षे राज्य करणाऱ्या मुस्लिमांना खरा धर्मनिरपेक्षतेचा खिताब
दिला पाहिजे कारण त्याचं तर सार सैन्य हिंदुंच होत
त्यांचे सारे सैनिक हिंदू ,सरदार हिंदू ,लढले हिंदू हिंदू हिंदुच्याच विरोधात ,,,
त्या नंतर ईंग्रजाना १५० वर्षे त्यानंही ही राज्य केल त्यांच
सैन्य ही हिंदूच ,,,,
महाराजांच आयुष्य उनपूर ४५/४८ वर्षाच त्यातलं आधीची १०\१५
वर्षे कमी केली तर जेमतेम ३० वर्षे मग महाराज धर्मनिरपेक्ष कसे?
तात्पर्य---विचार बदला देश बदलेल (समाप्त)


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल