Skip to main content

साप आणि साधू

एका जंगलात विषारी साप राहत होता
तो ज्या वाटेवर असे त्या वाटेने कुणीही जात नसे
गेल्यास तो मारत असे चावत असे ,,,
लोक त्याल घाबरत असत त्याल दूषण देत असत,
एक दिवस त्या एक जंगलात साधू येतो आणि त्या
सापाच्या वारुळा जवळच आश्रम बांधतो
त्याच्या भजन प्रवचनाचा त्या सापावर परिणाम होतो
तो त्याला भेटून सांगतो मला सर्व वाईट बोलतात
मी चावतो त्यामुळे घाबरतात मला सुद्धा आता लोकांनी
चांगल बोलाव असे वाटते काय करू ,,?
साधू म्हणतो तू चावायचं सोडून दे ,,,,,,,,,,
झाल त्याचा ऐकून साप बाहेर येतो लोकांना समजत
आता साप काही चावणार नाही
मग त्याची परीक्षा घेण्यासाठी लोक जवळ जात काठीने ढोसत
कुणी उचलून फेके अशा प्रकारे त्याचा अगदी फुटबॉल केला
एक दिवस साधू तिथु जात असता त्याची नजर सापावर पडते
साप गलीत गात्र होवून  पडलेला असतो
साधू विचारतो कायरे बाबा तुझी अवस्था ?
साप म्हणतो तुमची आज्ञेचे फळ भोगतोय
मी आधी चावत होतो तेच बर होत,,,,,,,,,?
तुमच ऐकल म्हणू हि अवस्था झाली ,,,,,
साधू म्हणतो मी बरोबरच सांगितलं होत
तू त्याचा गैर अर्थ लावलास मी काय करू ?
साप,,,म्हणजे ?
साधू ,,अरे मी चावू नको सांगितलं हे बरोबरच आहे
पण तुझ्या लक्षात आल हे सारे मला त्रास देत आहेत
तेव्हा फुत्कार्लास का नाही?
गप्प बसून तू विषाचे दात पडून टाकलेस
तू फुत्कारला असता तर ते सावध राहिले असते
त्यांनी तुला त्रास दिला नसता
तात्पर्य -
नाहक त्रास देणार्याला सोडू नका उदा.पाकिस्तान,,,,,,,,
आजही कसब सारखे अतिरेकी आपण पोसतोय हि कसली लोकशाही?
खुले आम ते आमच्या सुरक्षेचे धिंडवडे काढतात,
जीवावर उदार होवून ते येथे आमच्या शी जिहादी युध्द खेळतात
आणि आम्ही ,,,,,,,,?
अरे आमचा तो अर्ध मेला साप होणार नाही तर काय ?
ज्या गांधी बाबाच्या नावावर चालायाचा प्रयत्न आपण करतोय
त्यांनी ही सागितलं आपल्याला कि,,,,
एका गालावर खाल्ली तर दुसरा गाल पुढे करा
अरे पण हे कुठे सांगितलं कि तिसराही गाल पुढे करा ,,,,,,,,,?
मग का खातो आहोत मार पाकिस्तान कडून?
तेव्हा लक्षात ठेवा
पहली गलती करे वो नादान
दुसरी गलती करे वो शैतान
तिसरी गलती करे वो पाकिस्तान
बार बार गलती करे वो मुसलमान
ओर हर बार माफ करे वो,,,,,,,,,?
हिंदुस्तान,


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल